Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

 साहूर परिसरात मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा पुराचे संकट, आता जगावं कस ? शेतकऱ्यांचा प्रश्न  

आष्टी तालुक्यासह (Ashti Taluka) साहूर परिसरामध्ये (Sahoor area) २३ जुलै रोजी संततधार मुसळधार पावसाने थैमान घातले होते. यात शेतक-यांचे प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झाले असून, अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचे बांध फोडून शेतातील उभ्या पिकांसह मातीदेखील खरडून गेली आहे.

  • By Anjali Awari
Updated On: Aug 08, 2022 | 06:03 PM
Heavy Rain

Heavy Rain

Follow Us
Close
Follow Us:

साहूर : २३ जुलै रोजी साहूर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर मुसळधार पावसाने (With heavy rain) महापूर (Flood) येऊन शेतकऱ्यांचे नुकसान केले. ती धग शमतेनं शमते पुन्हा रात्रीपासून मुसळधार पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली असून, होतं नव्हत पीकही पुन्हा आलेल्या महापुराने पावसाने वाहून गेले आहे.

आष्टी तालुक्यासह (Ashti Taluka) साहूर परिसरामध्ये (Sahoor area) २३ जुलै रोजी संततधार मुसळधार पावसाने थैमान घातले होते. यात शेतक-यांचे प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झाले असून, अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचे बांध फोडून शेतातील उभ्या पिकांसह मातीदेखील खरडून गेली आहे. या नुकसानीची पाहणी नेते पुढाऱ्यांसह तहसीलदार व संबंधित यंत्रणेने केली. तालुका ओला दुष्काळग्रस्त घोषित करावा, यासाठी शेतकऱ्यांनी प्रशासनाला साकडे घातले असताना त्यावर शासनाचा निर्णय येण्या अगोदरच पुन्हा परिसरामध्ये दमदार मुसळधार पावसाने थैमान घालून उरल सुरल वाहून नेल्याचा प्रकार डोळ्यादेखत घडला. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी धास्तावला असून, प्रपंचाचा गाडा वर्षभर कसा चालवावा, हा प्रश्न सर्वसामान्य शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे.

आता जगावं कस

मायबाप सरकार तुम्ही तरी पाठ फिरवू नका… होतं नव्हतं सारं गेलं… कधी पुरान तर कधी पावसाच्या मारान, आता जगावं कसं ते तरी सांगा..असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे.

नदीच्या पुरात शेती गेली वाहून

काल रात्रीपासून झालेल्या संततधार मुसळधार पावसामुळे पुन्हा येथील जाम नदीला (Jam River) आलेल्या महापुरामुळे अनेक शेतकऱ्यांच्या नदीच्या दुथडी असलेल्या शेती पाण्याने वाहून गेल्या आहे. प्रचंड नुकसान दोन आठवड्यात दुसऱ्यांदा झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title: Due to heavy rains in sahoor area flood crisis again on farmers how to live now the question of farmers nraa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2022 | 06:03 PM

Topics:  

  • navarashtra news
  • vashim news

संबंधित बातम्या

येत्या सहा महिन्यांत भारतीयांच्या घरखर्चात ६०% वाढ होण्याची अपेक्षा, काय सांगतो अहवाल? जाणून घ्या
1

येत्या सहा महिन्यांत भारतीयांच्या घरखर्चात ६०% वाढ होण्याची अपेक्षा, काय सांगतो अहवाल? जाणून घ्या

अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात मोठी कारवाई ; बंगळूरुमध्ये MD ड्रग्जचे कारखाने उद्ध्वस्त
2

अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात मोठी कारवाई ; बंगळूरुमध्ये MD ड्रग्जचे कारखाने उद्ध्वस्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.