Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिल्लीलाही मुंबईने प्रदूषणात मागे टाकले, आठवड्याभरापासून प्रदूषणाच्या पातळीत होते वाढ

या हवा प्रदूषणात दिल्लीमधील हवेची गुणवत्ता जी नेहमी ३०० एक्यूआयच्या पुढे असते ती कमी असल्याचे दिसत आहे मात्र असे असताना सध्या मुंबईने दिल्लीलाही मागे टाकले आहे. शुक्रवारच्या 'सफर' या संस्थेच्या अहवालानुसार समोर आले आहे मुंबईचे एक्यूआय ३०९ आणि दिल्लीचे एक्यूआय २४९ असल्याची नोंद झाली.

  • By Sunil Chavan
Updated On: Dec 09, 2022 | 09:48 PM
दिल्लीलाही मुंबईने प्रदूषणात मागे टाकले, आठवड्याभरापासून प्रदूषणाच्या पातळीत होते वाढ
Follow Us
Close
Follow Us:
  • समुद्री वाऱ्यांचा वेग मंदावल्याचा परिमाण
मुंबई: गेल्या आठवड्यापासूनच मुंबईच्या हवेची पातळी घसरलेली दिसत आहे यातच. बंगाल उपसागरातील बाप्षामुळे आणि समुद्री वाऱ्यांचा वेग मंदावल्याने मुंबईतील प्रदूषकांची संख्या घटण्याचे प्रमाण कमी झाले आहे. प्रदूषके एकाच ठिकाणी कोंडल्याने मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) ३०९ ‘सफर’ या संकेतस्थळावर नोंदवण्यात आला असून माझगाव, चेंबूर, बांद्रा , मालाड या ठिकाणी हवा गुणवत्ता निर्देशांक’अत्यंत वाईट’ पातळीवर गेल्याचे ‘सफर’ संस्थेच्या अहवालातून समोर आले आहे.

या हवा प्रदूषणात दिल्लीमधील हवेची गुणवत्ता जी नेहमी ३०० एक्यूआयच्या पुढे असते ती कमी असल्याचे दिसत आहे मात्र असे असताना सध्या मुंबईने दिल्लीलाही मागे टाकले आहे. शुक्रवारच्या ‘सफर’ या संस्थेच्या अहवालानुसार समोर आले आहे मुंबईचे एक्यूआय ३०९ आणि दिल्लीचे एक्यूआय २४९ असल्याची नोंद झाली.

गेल्या आठवड्यापासून सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी अॅण्ड वेदर फोरकास्टींग अॅण्ड रिसर्च (सफर) या संकेतस्थळावरील अहवालानुसार मुंबईतील हवेची गुणवत्ता ‘अत्यंत वाईट’ पातळीवर असल्याची नोंद झाली आहे. गेल्या आठवड्यापासून बहुतांश केंद्रावरील प्रती घनमीटर मध्ये अतिसूक्ष्म धुलीकणांचे प्रमाण (पी.एम. २.५) ३०० पेक्षाही अधिक असल्याची नोंद झाली आहे. यामध्ये माझगाव येथे हवेचा दर्जा सर्वात खालावलेला असल्याचे नोंदवण्यात आले. तसेच, चेंबूर, वांद्रे-कुर्ला संकुल, अंधेरी, कुलाबा, मालाडमधील एक्यूआय ‘अत्यंत वाईट’ पातळीवर असल्याची नोंद झाली आहे.

शुक्रवारी नोंद करण्यात आलेली हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय)

  • मुंबई ३०९ अत्यंत वाईट
  • माझगाव ३३२ अत्यंत वाईट
  • चेंबूर ३१६ अत्यंत
  • वांद्रे-कुर्ला संकुल २८३ वाईट
  • मालाड २५६ वाईट
  • कुलाबा २०१ वाईट
  • भांडुप २२८ वाईट
  • अंधेरी १८३ मध्यम
  • बोरीवली १६२ मध्यम
  • वरळी १३२ मध्यम

Web Title: Even delhi has been overtaken by mumbai in pollution with pollution levels increasing over the past week

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2022 | 09:48 PM

Topics:  

  • Marathi News
  • Mumbai Pollution

संबंधित बातम्या

Khopoli:  मंगेश काळोखे हत्याकांडातील आरोपी सुधाकर घारे भरत भगतचा जामीन अर्ज फेटाळला
1

Khopoli: मंगेश काळोखे हत्याकांडातील आरोपी सुधाकर घारे भरत भगतचा जामीन अर्ज फेटाळला

Jalna News  : जालन्यात काँग्रेसमध्ये बंडाळी; तिकीट न मिळाल्याने वाजेद खान नाराज
2

Jalna News : जालन्यात काँग्रेसमध्ये बंडाळी; तिकीट न मिळाल्याने वाजेद खान नाराज

Karjat News : तांत्रिक बिघाडाचा फटका; पर्यायी रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांचे हाल, उड्डाणपुलाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
3

Karjat News : तांत्रिक बिघाडाचा फटका; पर्यायी रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांचे हाल, उड्डाणपुलाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

Sushilkumar Shinde : शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पाच्या विलंबाला सत्ताधारी जबाबदार
4

Sushilkumar Shinde : शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पाच्या विलंबाला सत्ताधारी जबाबदार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.