Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Prakash Mahajan: “चार महिने लंडनमध्ये राहणाऱ्यांना मुंबईच्या समस्या काय कळणार”, प्रकाश महाजन यांची उबाठा-मनसेवर टीका

गिरणी कामगार कोणी उद्ध्वस्त केला अशा अनेक प्रश्नांची उत्तरं द्यावी लागू नयेत,म्हणून त्यांनी मराठीचा मुद्दा काढलाय, मात्र त्यांना मराठी माणसाशी काही घेणंदेणं नाही, अशी घणाघाती टीका शिवसेना प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी केली

  • By श्वेता झगडे
Updated On: Jan 08, 2026 | 07:18 PM
"चार महिने लंडनमध्ये राहणाऱ्यांना मुंबईच्या समस्या काय कळणार", प्रकाश महाजन यांची उबाठा-मनसेवर टीका

"चार महिने लंडनमध्ये राहणाऱ्यांना मुंबईच्या समस्या काय कळणार", प्रकाश महाजन यांची उबाठा-मनसेवर टीका

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : मुंबईतून मराठी माणूस कोणी बाहेर फेकला, मेट्रोची कामं कोणी रोखली, एसआरए योजना कोणी आणली, गिरणी कामगार कोणी उद्ध्वस्त केला अशा अनेक प्रश्नांची उत्तरं द्यावी लागू नयेत, म्हणून त्यांनी मराठीचा मुद्दा काढलाय, मात्र त्यांना मराठी माणसाशी काही घेणंदेणं नाही, अशी घणाघाती टीका शिवसेना प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी उद्धव व राज ठाकरेंवर केली. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

महाजन यांनी उबाठा मनसे युतीवर सडकून टीका केली. ते म्हणाले की, मुंबईवर नियंत्रण कोणाचे असावे, यासाठीच दोघांमध्ये वाद होता. २० वर्षांचा वाद १० मिनिटांत कसा मिटला, असा सवाल महाजन यांनी केला. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांचा जीव मुंबई, ठाणे, नाशिक पुणे या गोल्डन ट्रॅंगलमध्ये अडकला आहे. त्यासाठी सर्व मराठी माणसाला वेठीस धरण्याचे काम सुरु आहे. ते मराठी माणूस ओळखून आहे, असे महाजन म्हणाले. कोहिनूरमधील गिरणी कामगारांना आणि त्यांच्या मुलांना नोकरी देण्याचे आश्वासन राज ठाकरे यांनी पहिल्या जाहीर सभेत दिले होते. त्याचे पुढे काय झाले, शिवउद्योग सेनेच्या माध्यमातून मुंबईत मायकल जॅक्सनचा शो ठेवला होता. त्यातून उभारलेल्या निधीतून किती मराठी मुलांना उद्योजक केले, असे सवाल महाजन यांनी यावेळी उपस्थित केले.

Devendra Fadnavis on UBT: “तुमचा स्क्रिप्ट रायटर बदला…”, राज-उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर मुख्यमंत्र्यांची जळजळीत टोला

महाजन पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरेंना गुजरातचा राग आळवल्याशिवाय त्यांचे दुकानच चालू शकत नाही, अशी टीका महाजन यांनी केली. दोन्ही भाऊ एकत्र येऊन सुद्धा राज ठाकरे आनंदी नाहीत. उबाठाने मनसेला पुण्यात केवळ २५ जागा आणि नाशिकमध्ये २७ जागा देऊन बोळवण केली. उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंची राजकीय पत ओळखली, असे महाजन म्हणाले. उबाठासमोर मनसे सरेंडर झाली, अशी टीका महाजन यांनी यावेळी केली. यापूर्वी उद्धव ठाकरेंवर केलेल्या आरोपांबाबत राज ठाकरे यांनी आज भूमिका मांडायला हवी, असे महाजन म्हणाले.

मुंबई समजून घेण्यासाठी मुंबईत जन्माला यायला हवं या राज ठाकरेंच्या वक्तव्याचा महाजन यांनी समाचार घेतला. ते म्हणाले की, मुंबईचा विकास हा मुंबई बाहेर जन्मलेल्यांनीच केला. नितीन गडकरी यांनी मुंबईत अनेक उड्डाणपूल बांधले. मुंबईतील रस्त्यांची कामं कोण करतयं. मुंबईत जन्मलेले पण चार महिने लंडनमध्ये राहणाऱ्यांना मुंबईच्या समस्या काय कळणार, अशी टीका महाजन यांनी ठाकरेंवर केली.

Maharashtra Politics : प्रचारामळे बेरोजगारांना आले ‘अच्छे दिन’! पाचशे रुपये अन् अल्पोपहाराने सन्मान

Web Title: How would people who live in london for four months understand mumbai problems says prakash mahajan criticizing uddhav thackeray and mns

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 08, 2026 | 07:18 PM

Topics:  

  • MNS
  • Mumbai
  • Prakash Mahajan
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Mumbai AQI Level: होळ्या पेटल्या तरी, AQI शंभरीत! वाऱ्याचा वेग अन् दिशेचा परिणाम, सांताक्रुझ सर्वाधिक प्रदूषित
1

Mumbai AQI Level: होळ्या पेटल्या तरी, AQI शंभरीत! वाऱ्याचा वेग अन् दिशेचा परिणाम, सांताक्रुझ सर्वाधिक प्रदूषित

Maharashtra Politics: राजकारणात मोठा भूकंप होणार? ‘हा’ बडा नेता ठाकरेंची साथ सोडणार?
2

Maharashtra Politics: राजकारणात मोठा भूकंप होणार? ‘हा’ बडा नेता ठाकरेंची साथ सोडणार?

Mumbai Local: मुंबईकरांनो, लक्ष द्या! आता लोकल तिकीटासाठी ‘Railone’ ची सुविधा ऑन, मग आधीच्या वॉलेटमधील पैशांचे काय?
3

Mumbai Local: मुंबईकरांनो, लक्ष द्या! आता लोकल तिकीटासाठी ‘Railone’ ची सुविधा ऑन, मग आधीच्या वॉलेटमधील पैशांचे काय?

Eknath Shinde : उपमुख्यमंत्र्यांची अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी पायपीट, विशेष विमानांची केली व्यवस्था
4

Eknath Shinde : उपमुख्यमंत्र्यांची अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी पायपीट, विशेष विमानांची केली व्यवस्था

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.