Sanjay Raut :शरद पवार यांनी त्यांच्या पक्षात काय करावे हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. मात्र, एकनाथ शिंदेंच्या दालनात जाऊन पक्षाची बैठक घेणे ही कृती शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना दुखावणारी आहे.…
आमदार आणि खासदारांनंतर आता ही पडझड महाराष्ट्र विधान परिषदेपर्यंतही पोहोचली आहे. या राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुखांनी आपल्या निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे.
उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सुरू केलेल्या 'रामरक्षा आंदोलना'बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे यांना अखेर प्रभू रामाची आठवण झाली, याचा आनंद व्यक्त करत…
'ऑपरेशन टायगर 3 कधी होईल तेही कळणार नाही,' असे विधान आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले. ठाकरे गटातील आणखी आमदार शिंदे गटात येणार असल्याचा दावा त्यांनी केला.
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगलीत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली. 'एक दिवस उद्धव ठाकरेंना आमच्याकडे यावंच लागेल,' असा दावा त्यांनी केला.
आज उद्धव ठाकरेंसमोर सर्वांत मोठे आव्हान म्हणजे त्यांच्या पक्षातील आमदार आणि खासदार टिकवून ठेवण्याचे आहे. जेव्हा अयोध्येला जाण्याची योग्य वेळ होती, तेव्हा ते गेले नाहीत. आता ते रामरक्षा आंदोलनासाठी जात…
शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली असून त्यांचा मार्ग बाळासाहेबांच्या विचारांशी सुसंगत नसल्याचा आरोप केला आहे.
सहा खासदार आणि आमदार सचिन अहिर यांच्या पक्षांतरानंतर उद्धव ठाकरे यांना आणखी एक राजकीय धक्का बसला आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या शुभांगी पाटील या हजारो कार्यकर्त्यांसह एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश…
उद्धव ठाकरे यांनी ५ जुलैपासून 'राम रक्षा आंदोलन' सुरू करण्याची घोषणा केल्यानंतर शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी त्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली. "राजकारणासाठी आता हिंदूंची गरज पडली आहे. आधी हनुमान चालीसा…
Uddhav Thacekray PC: मंदिरातील दान चोरी घोटाळ्याप्रकरणी जाब विचारण्यासाठी हे राम रक्षा आंदोलन करणार आहोत. मंदिर होण्यासाठी ज्यांनी रक्त सांडलं त्यांच रक्त वाया जाऊ देणार नाही. हिंदूंच्या भवनांशी खेळणाऱ्यांना माफ…
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या 'ऑपरेशन टायगर' आणि फडणवीसांवरील टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिश्कील शैलीत उत्तर दिले. २०१९ च्या राजकीय घडामोडींचा संदर्भ देत त्यांनी, "प्रेमभंगानंतर आम्ही दुसरं लग्न केलं, आता…
सचिन अहिर यांच्या शिंदे गटातील प्रवेशानंतर राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करत उद्धव ठाकरे आणि राऊत यांच्यातील संबंधांबाबत मोठा दावा…
Devendra Fadnavis News: आमच्या मित्रपक्ष शिंदे गटाकडून हे ऑपरेशन झाले आहे. राजकारणात जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा त्याचे सर्व तपशील जाहीर करायचे नसतात. शिंदे गटाला आमचा योग्य तो पाठिंबा होता.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ठाण्यातील पत्रकार परिषदेत भाजप आणि बंडखोर आमदारांवर कडाडून टीका केली आहे. विरोधकांना संपवण्याच्या नादात भाजपचा पत्त्यांचा बंगला कसा कोसळेल, याचे विश्लेषण त्यांनी मांडले.
ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश केलेले सचिन अहीर यांची विधान परिषदेच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली आहे. ठाकरे गटाचे ज. मो. अभ्यंकर यांनी अर्ज मागे घेतला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
Maharashtra Politics News: उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सचिन अहीरांनंतर आता सुनील शिंदे ११ आमदारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे.
Sachin Ahir News: सचिन अहिर हे २०२२ मध्ये धनुष्यबाण चिन्हावर निवडून आले होते. त्यानंतर झालेल्या कायदेशीर प्रक्रियेत निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील…
शिंदे गटात प्रवेश केलेल्या सचिन अहिर यांच्या निर्णयावर ठाकरे गटातील नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. सुनील प्रभु यांनी वरळी हा शिवसेनेचाच बालेकिल्ला असल्याचा दावा केला, तर सुनील शिंदे यांनी अहिरांवर…
शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर पहिल्याच पत्रकार परिषदेत सचिन अहिर यांनी ठाकरे गटावर टीकेची झोड उठवली. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत त्यांनी पक्ष बळकट करण्यासाठी राज्यभर काम करणार असल्याचेही स्पष्ट…
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला रामराम ठोकत शिंदे गटात प्रवेश केलेल्या सचिन अहिर यांनी पहिल्याच पत्रकार परिषदेत ठाकरे गटावर जोरदार टीका केली. उपसभापतीपदाची संधी दिल्याबद्दल त्यांनी एकनाथ शिंदे यांचे आभार…