मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंकडून नामनिर्देशित नगरसेवकाची मागणी केली होती. राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यातील बैठकीनंतर उद्धव ठाकरेंनी वेगळा निर्णय घेतला.
उद्धव ठाकरे यांचे पुत्र तेजस ठाकरे यांना प्रकृती बिघडल्यामुळे मुंबईतील सर एच.एन. रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तज्ज्ञ डॉक्टरांची टीम त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे.
परभणीत उबाठा गटाचे २५ नगरसेवक निवडून आले. महापालिकेत उबाठाने काँग्रेससोबत युती करुन सय्यद इक्बाल यांना महापौर पदी बसवले. याचदरम्यान शिवसेना उपनेते संजय निरुपम यांची खरमरीत टीका केली.
नितेश राणे म्हणाले की सलमान खान हा उद्धव ठाकरेंपेक्षा मोठा हिंदू आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंबद्दल म्हटले की राहुल गांधींसमोर त्यांच्या वडिलांना "हिंदू हृदय सम्राट" म्हणण्याची हिंमत त्यांच्यात नाही.
जर उद्धव ठाकरे यांनी राज्यसभेसाठी शरद पवार किंवा काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला, तर त्या बदल्यात विधान परिषदेच्या एका जागेवर उद्धव ठाकरे यांचा मार्ग मोकळा करण्यासाठी मित्रपक्ष मदत करू शकतात.
अजित पवारांच्या आकस्मिक निधनाने राजकीय विश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडिया पोस्ट करुन शोक व्यक्त केला जात आहे.
या निवडणुकांमध्ये सर्वच गणितं फिरली आहेत आणि आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्येही याची समीकरणं बदलताना दिसून येत आहेत. घडामोडींना अत्यंत वेग आला असून राजकीय वर्तुळात धक्कादायक घडले आहे
Mumbai News: मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
गेल्या दोन वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहत असलेल्या धनुष्यबाण चिन्हाबाबत शिवसेनेच्या बाजूच्या याचिकेवरील सुनावणी उद्या, शुक्रवारी होणार आहे.
विविध ठिकाणी सत्ता स्थापन करण्यासाठी राजकीय समीकरणे पाहायला मिळत आहे. निवडणुकीच्या काळात एकमेकांच्या विरुद्ध लढलेले पक्ष देखील आता काही ठिकाणी एकत्रित येताना दिसून येत आहे.
शिवसेना पक्षफुटीनंतर ठाकरे गट आणि शिंदे गट वेगळे झाले. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे दिले आहे.
BMC Mayor News : महापालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने बहुमत मिळवत ११८ जागा जिंकल्या. आता बीएमसी महापौरपदाच्या शर्यतीभोवतीचा राजकीय वाद मुंबईत तीव्र झाला आहे.
मुंबईत सत्ता स्थापन करण्यासाठी फोडाफोडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व प्रकारची काळजी घेतली जात आहे. त्यामुळे मुंबई महापौर पदासाठी राजकीय फोडाफोडी होण्याची शक्यता आहे.
29 पैकी जवळपास 25 महापालिकांमध्ये महायुतीची सत्ता स्थापन झाली आहे. भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मुंबई महानगरपालिकेत ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता भाजपने उलथवून लावली आहे.