शिंदे गटाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मनीषा सुरेश गोरे यांचा अर्ज भरताना ठाकरे गटाचे आमदार बाबाजी काळे आणि शिंदे गटाचे आमदार शरद सोनवणे हे दोघेही एकत्र उपस्थित होते.
Maharashtra Politics: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची एक इच्छा पूर्ण केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.
सिन्नर नगरपरिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास दोन दिवस शिल्लक असताना हेमंत वाजे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे त्यांची नगराध्यक्षपदाची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.
पुण्यातील जमिनीच्या वादामुळे महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. विशेषतः विरोधी पक्ष महाविकास आघाडी (MVA) मध्ये फूट पडली आहे. आता प्रश्न असा निर्माण होतो की उद्धव ठाकरे पुढे काय करतील?
देशद्रोह्यांच्या साथीदारांच्या मांडीला मांडी लावून बसलेले हे लोक हिंदुत्वाचे ठेकेदार असल्याचा दावा करतात. भाजपचे हिंदुत्व हे बेगडी आहे. उद्या दाऊदवर गोमूत्र शिंपडून त्यालाही आपल्यात घेतील
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायत यांची निवडणूक होणार आहे. २ डिसेंबरला मतदान तर ३ डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे.
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. निवडणुका जाहीर झाल्यामुळे राज्यातील राजकारण देखील तापले आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांवरही शिरसाट यांनी भाष्य केलं. "ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे. काही कार्यकर्ते स्वतंत्र निवडणूक लढवायचे ठरवत आहेत, त्यामुळे मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते
मोहोळ तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका शिवसेना ठाकरे गटाच्या माध्यमातून मशाल चिन्हावर स्वतंत्र लढविणार असल्याचे उपनेते शरद कोळी यांनी सांगितले.
राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी नगरपालिका व नगरपरिषद निवडणुकांची घोषणा केली. या निर्णयावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती, यावर फडणवीस यांनी भाष्य केले आहे.
मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप करत विरोधकांनी निवडणूक पुढे ढकण्याची मागणी केली आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कोल्हापूर दौऱ्यात उत्तर दिले आहे.
Uddhav Thackeray Marathwada: उद्धव ठाकरे हे मराठवाडा दौऱ्यावर गेले आहेत. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जात त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच सत्ताधारी महायुतीवर जोरदार निशाणा साधला आहे.
निवडणूक आयोगाच्या विरोधात महाविकास आघाडीने दोन दिवसांपूर्वी मुंबईत 'सत्याचा मोर्चा' काढला होता. यानंतर शिवसेनेकडून आता 'दगाबाज रे' दौरा काढला जाणार आहे.
मुंबई महापालिकेतील मलिदा समोर दिसत असल्याने ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. मात्र मुंबईकर जनता त्यांचा कुटील डाव यशस्वी होऊ देणार नाहीत, अशी घणाघाती टीका शंभूराज देसाई यांनी केली.
अनेक ठिकाणी बनावट आधारकार्ड तयार केल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. जेव्हा आम्ही पुरावे दाखवायला सांगितले, तेव्हा ज्यांनी हा प्रकार उघड केला, त्यांच्याविरुद्धच गुन्हा दाखल करण्यात आला,
दररोज कुठून ना कुठून नवे पुरावे समोर येत आहेत. मी ‘ॲनाकोंडा’ म्हणतोय ते विनोदाने नाही. यांची भूक शमतच नाही — पक्ष चोरला, निशाणी चोरली, नाव चोरलं, आता माझे वडिलसुद्धा चोरायचा…