महाविकास आघाडी शिवसेना हा प्रमुख पक्ष आहे, त्यात नवा पक्ष येणार असेल तर आम्ही विचार करत आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे गणित वेगळ असतं. महाविकास आघाडीचे दरवाजे खुले आहेत.
आज, ५ ऑक्टोबर २०२५ रोजी, संजय राऊत यांच्या कौटुंबिक कार्यक्रमात ठाकरे कुटुंब एकत्र दिसले. या वारंवार होणाऱ्या भेटींमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
महापालिका निवडणुका महाविकास आघाडीच्या म्हणून लढवणार की वेगवेगळ्या असा प्रश्न विचारण्यात आल्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, हा प्रश्न तीनही पक्षांनी मिळून सोडवायचा आहे.
सामनाने संघाच्या राष्ट्रवाद आणि हिंदुत्वाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. स्वातंत्र्यलढ्यातील संघाच्या भूमिकेला कमी लेखण्यात आले असून मोदी-शहा राजवटीच्या अजेंड्याबद्दल चिंता व्यक्त केली
शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या मृतदेहाबाबत गंभीर आरोप केले. उद्धव ठाकरेंनी त्यांच्या बोटाचे ठसे घेत त्यांचा छळ केला असल्याचा दावा रामदास कदम यांनी…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यावरील भाषणावरुन टीकास्त्र डागले आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली.
शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळावा पार पडला. यामध्ये उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंसोबतच्या युतीबाबत सूचक वक्तव्य केले. याबाबत खासदार संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिले.
Dasara Melava Live 2025: बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मृतदेह दोन दिवस 'मातोश्री'वरच ठेवण्यात आला होता, असा गंभीर आरोप रामदास कदम यांनी केला आहे.
उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात तुफान टोलेबाजी केली. याचदरम्यान उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का? या मुद्द्यावर उद्धव ठाकरे काय बोलतील, याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं.
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंचा आज दसरा मेळावा पार पडत आहे. ठाकरे आणि शिंदे यांच्या भाषणांमधून आगामी विधानसभा आणि महापालिका निवडणुकासंदर्भात काय भाष्य करणार यावर राज्याचे लक्ष लागले आहे.
नरेश म्हस्के यांनी पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत आणि राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केला. राऊत 'गांजा लावून बोलतात', तर राहुल गांधी पाकिस्तानचे प्रवक्ते आहेत, अशी टीका म्हस्केंनी केली.
शिवसेनेच्या विरोधाचा परिणाम; PVR ने मुंबईसह महाराष्ट्रातील इतर शहरांमध्ये भारत-पाकिस्तान सामन्याचे सर्व थेट प्रक्षेपण कार्यक्रम रद्द केले. जाणून घ्या या निर्णयामागे काय आहे कारण आणि संजय राऊत यांनी काय म्हटले?
Maharashtra Politics : बेस्ट उपक्रमातील कामगार सेनेत राष्ट्रीय कर्मचारी सेना भक्कम झाली. नुकताच पार पडलेल्या बेस्ट कामगारांच्या पतपेढी निवडणुकीत राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे दोन उमेदवार निवडून आले होते.
२० सप्टेंबरपासून मुसळधार पाऊस आणि नद्यांच्या दुथडी भरून वाहणाऱ्या पाण्यामुळे राज्यातील अनेक भागात, विशेषतः मराठवाडा प्रदेशात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसामुळे होणाऱ्या घटनांमध्ये किमान नऊ जणांना आपला जीव गमवावा
अलीकडेच त्यांना नामदेव शिंपी समाजाचा “समाज भूषण” पुरस्कार देऊन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. अनेक संस्था व संघटनांशी त्यांचा जवळचा संबंध होता.