Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विविध मागण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन ; जिल्हाध्यक्ष अमोल वाघमारे यांची माहिती

  • By Aparna
Updated On: Nov 22, 2022 | 04:53 PM
विविध मागण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन ; जिल्हाध्यक्ष अमोल वाघमारे यांची माहिती
Follow Us
Close
Follow Us:
मंचर :  किसान सभेच्या वतीने  जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या, शेतमजूर,निराधार महिला-पुरुष, आदिवासी, दलित, महिला,भटके-विमुक्ताचे विविध प्रश्न, विविध मागण्या सोडविण्यासाठी आणि शासनाचे लक्ष वेधण्यासाठी  बेमुदत धरणे आंदोलन बुधवार (दि. २३) रोजी विभागीय आयुक्त कार्यालय पुणे येथे होणार असल्याची माहिती किसान सभेचे जिल्हाध्यक्ष अमोल वाघमारे यांनी दिली.
पुणे जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, निराधार महिला-पुरुष,आदिवासी,दलित,महिला,भटके-विमुक्ताचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी किसान सभेचे बेमुदत धरणे आंदोलन पुणे विभागीय आयुक्त कार्यालय येथे होणार आहे. प्रमुख मागण्या-राज्यशासनाने,ओला दुष्काळ त्वरित जाहीर करून एकरी ५० हजार रुपये अनुदान शेतकरी बांधवाना द्यावे.शेतकऱ्यांचे संपर्ण खरीप कर्ज माफ व्हावे.पुणे जिल्ह्यातील आदिवासी कातकरी,भिल्ल,ठाकर व भटके विमुक्त समाजाच्या वस्त्यांना पक्के रस्ते मिळावेत तसे इतर ही सेवा सुविधा मिळाव्यात. या समुदायाला विविध शासकीय ओळखपत्रे व रेशनकार्ड मिळवीत. मावळ तालुक्यातील ठाकर समुदाय मागील एक वर्षे जातीचे दाखले काढण्यासाठी सरकार दरबारी खेटे मारत आहे.परंतु त्यांना अद्याप जातीचे दाखले मिळाले नाहीत. ते त्वरित मिळावेत. वनहक्क कायद्याची अंमलबजावणी व्हावी, इत्यादी मागण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे
-वनहक्क कायद्याची अंमलबजावणी व्हावी
चुकीच्या पद्धतीने जे वनहक्क दावे नामंजूर केले आहेत ते मंजूर करावेत. राज्यशासनाने, आदिवासी विकास महामंडळाला, बाळहिरडा खरेदी करण्यासाठी आवश्यक तो निधी तत्काळ उपलब्ध करून देवून,तातडीने बाळहिरडा खरेदी केंद्रे तालुका निहाय ता त्काळ सुरु करावी व त्यास रास्त हमीभाव द्यावा. हिरड्याची झाडे सातबारा उताऱ्यावर नोंद व्हावी,यासाठी विशेष मोहीम राबवावी. निसर्ग चक्रीवादळात बाळहिरड्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते,त्यावेळी शासनाने पंचनामे केले होते,परंतु ही नुकसान भरपाई अद्याप शेतकऱ्यांना मिळाली नाही,ही नुकसान भरपाई त्वरित मिळावी. वर्षानुवर्षे कसणाऱ्या व कुळ कायद्याच्या जमिनी तसेच बेकायदेशीर रित्या आदिवासींच्या जमिनी इतर समाजातील काही व्यक्तींच्या नावे केल्या गेल्या आहेत. या सर्व जमिनी मूळ मालक असणारे आदिवासी बांधव यांच्या नावे व्हाव्यात. इत्यादी मागण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती किसान सभेचे उपाध्यक्ष एड. नाथा शिंगाडे, सचिव विश्वनाथ निगळे, अशोक पेकारी, आमोद गरुड, संतोष कांबळे यांनी दिली.
————-

Web Title: Information of district president amol waghmare for indefinite sit in movement for various demands nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2022 | 04:53 PM

Topics:  

  • maharashtra
  • Manchar
  • Pune

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
1

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

Supreme Court: चेक बाउन्स प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल! व्यापारी कर्मचारींसह सामान्य नागरिकांनी दिलासा
2

Supreme Court: चेक बाउन्स प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल! व्यापारी कर्मचारींसह सामान्य नागरिकांनी दिलासा

Maharashtra Clean Energy Mission : महाराष्ट्र स्वच्छ ऊर्जेत देशाचे नेतृत्व करणार—अणुऊर्जेत ऐतिहासिक पाऊल!
3

Maharashtra Clean Energy Mission : महाराष्ट्र स्वच्छ ऊर्जेत देशाचे नेतृत्व करणार—अणुऊर्जेत ऐतिहासिक पाऊल!

महाराष्ट्रात वाघ आणि बिबट्यांचे हल्ले सुरूच, ३ वर्षांत १७,०४४ जणांचा मृत्यू, वाघांच्या मृत्यूची आकडेवारी चिंताजनक
4

महाराष्ट्रात वाघ आणि बिबट्यांचे हल्ले सुरूच, ३ वर्षांत १७,०४४ जणांचा मृत्यू, वाघांच्या मृत्यूची आकडेवारी चिंताजनक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.