• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Maharashtra Government Has Loan Of 1800 Crores Nrka

केंद्राने पीक विम्यातील वाटा कमी केला, राज्यावर १८०० कोटींचा भार : विश्वजीत कदम

पीक विमा योजनेबाबत राज्यातील शेतकऱ्यांना गेल्या काही वर्षात लाभ कमी मिळत असल्याचे लक्षात आले आहे, मात्र त्या बरोबरच केंद्र शासनाने पीक विमा योजनेतील वाट सुमारे पन्नास टक्के कमी केला आहे, त्यामुळे राज्य शासनावर आठरे कोटी रुपयांचा अतिरिक्त भार आला असल्याची माहिती कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 15, 2022 | 07:51 PM
vishwajeet kadam
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सांगली / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : पीक विमा योजनेबाबत राज्यातील शेतकऱ्यांना गेल्या काही वर्षात लाभ कमी मिळत असल्याचे लक्षात आले आहे. मात्र, त्याबरोबरच केंद्र शासनाने पीक विमा योजनेतील वाट सुमारे पन्नास टक्के कमी केला आहे, त्यामुळे राज्य शासनावर आठरे कोटी रुपयांचा अतिरिक्त भार आला असल्याची माहिती कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले, गेल्या काही वर्षात हवामानातील बदल झपाट्याने होत आहेत. त्यामुळे पीक विमा योजनेची अत्यंत गरज आहे, पण एकूण जमा होणारा विमा आणि मिळणारी रक्कम यामध्ये तफावत आहे. त्यात आता केंद्र शासनाने पीक विमा योजनेतील स्वतःचा वाटा कमी केल्याने राज्य शासन आणि शेतकऱ्यांवर अतिरिक्त भार पडणार आहे, याबाबत सुधारित धोरण निश्चित करण्याची गरज आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि मंत्री दादा भुसे, मुख्यमंत्री यांच्या समवेत आम्ही बैठक घेऊन धोरण निश्चिती करणार आहोत. याबाबत महाविकास आघाडी सरकार अत्यंत गंभीर असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

सांगली जिल्ह्यात रेसिड्यु फ्री प्रयोगशाळा

सांगली जिल्ह्यात द्राक्षे आणि डाळींब शेती मोठ्या प्रमाणात आहे, ही पिके निर्यातक्षम होण्यासाठी जिल्ह्यातच शेतकऱ्यांच्या सोयीसाठी रेसिड्यु फ्री द्राक्षे तपासणी प्रयोगशाळा राज्यशासन उभारणार असल्याचेही मंत्री कदम यांनी यावेळी सांगितले.

डॉ. आंबेडकरांच्या स्मारकासाठी ५ कोटी

अंकलखोप ( ता.पलूस ) येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्ती संवर्धन करण्यात आले आहे. त्याठिकाणी त्यांचे यथोचित स्मारक होण्यासाठी लवकरच आम्ही पाच कोटी रुपयांची तरतूद करणार आहोत. तर बुर्ली येथील पुलासाठी २५ कोटींची तरतूद केली असून लवकरच या पुलाचे भूमिपूजन करणार असल्याचे मंत्री कदम यांनी सांगितले.

Web Title: Maharashtra government has loan of 1800 crores nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2022 | 07:51 PM

Topics:  

  • Dr. Vishwajeet Kadam

संबंधित बातम्या

पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचं निधन; हजारोंच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार
1

पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचं निधन; हजारोंच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार

ताज्या बातम्या

पुढे वाचा
फक्त 11 हजारात बुक करता येणार ‘ही’ कार, Tata Curvv च्या निर्मात्यांची उडाली आहे झोप

फक्त 11 हजारात बुक करता येणार ‘ही’ कार, Tata Curvv च्या निर्मात्यांची उडाली आहे झोप

पाताळलोकात केली जाते भगवान गणेशाची पूजा? जाणून घ्या काय आहे याची मनोरंजक कथा

पाताळलोकात केली जाते भगवान गणेशाची पूजा? जाणून घ्या काय आहे याची मनोरंजक कथा

भारताचा ‘द वॉल’! Rahul Dravid ‘या’ गोलंदाजाविरुद्ध खेळायला घाबरायचा; आर आश्विन समोर दिली मोठी कबुली.. 

भारताचा ‘द वॉल’! Rahul Dravid ‘या’ गोलंदाजाविरुद्ध खेळायला घाबरायचा; आर आश्विन समोर दिली मोठी कबुली.. 

घाणीने भरलेले आहेत रोजच्या आहारातील हे पदार्थ; डॉक्टरांनी सांगितल्या पेस्टसाइड्सने भरलेल्या भाज्यांची आणि फळांची नावे

घाणीने भरलेले आहेत रोजच्या आहारातील हे पदार्थ; डॉक्टरांनी सांगितल्या पेस्टसाइड्सने भरलेल्या भाज्यांची आणि फळांची नावे

पुढील आठवड्यात शेअर बाजारात होईल मोठी हालचाल, गुंतवणूकदारांसाठी तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, जाणून घ्या

पुढील आठवड्यात शेअर बाजारात होईल मोठी हालचाल, गुंतवणूकदारांसाठी तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, जाणून घ्या

‘Nepo Baby’, करण जोहरने मुलाला म्हटले नेपो बेबी, मिळाले असे उत्तर की बोलतीच बंद! Video Viral

‘Nepo Baby’, करण जोहरने मुलाला म्हटले नेपो बेबी, मिळाले असे उत्तर की बोलतीच बंद! Video Viral

Delhi Rain News: प्रचंड पावसाने ‘राजधानी’ तुंबली; अनेक ठिकाणी पाणी साचल्याने…;

Delhi Rain News: प्रचंड पावसाने ‘राजधानी’ तुंबली; अनेक ठिकाणी पाणी साचल्याने…;

व्हिडिओ

पुढे बघा
Beed : बीडमध्ये शिंदे गटाच्या वैद्यकीय मदत कक्ष समन्वयकांवर प्राणघातक हल्ला

Beed : बीडमध्ये शिंदे गटाच्या वैद्यकीय मदत कक्ष समन्वयकांवर प्राणघातक हल्ला

Gondia : ओव्हरलोड टिप्परमुळे रस्त्यांची वाताहत; चिरचाडबांध परिसरात नागरिक रस्त्यावर

Gondia : ओव्हरलोड टिप्परमुळे रस्त्यांची वाताहत; चिरचाडबांध परिसरात नागरिक रस्त्यावर

Mumbai Goa Highway: चिखलाचे साम्राज्य, यंदाच्या वर्षीही चाकरमान्यांची गावाकडची येण्याची वाट बिकट

Mumbai Goa Highway: चिखलाचे साम्राज्य, यंदाच्या वर्षीही चाकरमान्यांची गावाकडची येण्याची वाट बिकट

Yatmal News : पैनगंगा नदीच्या पुराने यवतमाळच्या शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

Yatmal News : पैनगंगा नदीच्या पुराने यवतमाळच्या शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कशी दुप्पट होईल? मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितला मास्टरप्लॅन

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कशी दुप्पट होईल? मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितला मास्टरप्लॅन

नवभारत – नवराष्ट्रच्या मंचावरून देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा, ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेवर दिले उत्तर

नवभारत – नवराष्ट्रच्या मंचावरून देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा, ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेवर दिले उत्तर

Kalyan : गणेशोत्सवाआधी रस्ते खड्डे मुक्त करण्यासाठी KDMC एक्शन मोडवर

Kalyan : गणेशोत्सवाआधी रस्ते खड्डे मुक्त करण्यासाठी KDMC एक्शन मोडवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.