Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मातंग समाज एकवटला नगरपरिषदेवर धडक मोर्चा ; अण्णाभाऊ साठे चौक नामकरण करण्याची मागणी 

कुर्डूवाडी ता.माढा येथे सन १९९७ पासून चेक नका परिसरात लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुतळा अस्तित्वात असून सदरील चौकास अण्णाभाऊ साठे चौक असे नामकरण करण्याच्या मागणीसाठी  मातंग समाज एकवटला असून सकल मातंग समाजाच्या वतीने कुर्डवाडी नगरपरिषदेवर  हलगी मोर्चा काढण्यात आला.

  • By Aparna
Updated On: May 12, 2023 | 02:47 PM
मातंग समाज एकवटला नगरपरिषदेवर धडक मोर्चा ; अण्णाभाऊ साठे चौक नामकरण करण्याची मागणी 
Follow Us
Close
Follow Us:

टेंभुर्णी :कुर्डूवाडी ता.माढा येथे सन १९९७ पासून चेक नका परिसरात लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुतळा अस्तित्वात असून सदरील चौकास अण्णाभाऊ साठे चौक असे नामकरण करण्याच्या मागणीसाठी  मातंग समाज एकवटला असून सकल मातंग समाजाच्या वतीने कुर्डवाडी नगरपरिषदेवर  हलगी मोर्चा काढण्यात आला.

प्रारंभि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे राजमाता अहिल्याबाई होळकर, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीज्योती फुले यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करत हलग्यांच्या गजरात नगरपरिषदेवर मोर्चा धडकला.रेल्वे गेट जवळील चेक नाका परिसरात सण १९९७ पासून लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा अस्तित्वात आहे. त्यानुसार चेक नाका परिसरातील चौकास अण्णाभाऊ साठे चौक असे नाव देण्यात यावे. या मागणीसाठी ११ मे रोजी मातंग समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता.

यावेळी नगरपरिषद प्रशासनाने सकल मातंग समाज बांधवांना लेखी आश्वासन दिल्यानंतर हलगी मोर्चा विसर्जित करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नेते दत्ता अडसूळ, वंचित बहुजन आघाडीचे युवक नेते बाळासाहेब लांडगे, प्रदीप सोनटक्के, सुरज अस्वरे, रवी पाटोळे, बंटी अस्वरे, लक्ष्मण आस्वारे, दलित स्वयंसेवक संघाचे अशोक चव्हाण, माजी नगरसेवक किसन हानवते आनंद हानवते, भाजपा अल्पसंख्यांचे  बालाजी गायकवाड, मातंग एकता आंदोलन चे रोहित कांबळे विजय देवकते, लहुजी शक्ती सेनेचे  श्रीकांत शिरसागर, दीपक कांबळे , आकाश खिलारे, लक्ष्मण कांबळे, ईश्वर कांबळे, सतीश साठे, मधु चांदणे, एमबी कांबळे, अभिजीत अस्वरे, मोहन लोंढे, संजय साठे, रतन खवळे, मीना चांदणे, दिपा महिते पूजा शिरसागर, पुजा गायकवाड अधिका अवघडे जोति असवरे सखुबाई आडसुळ धाबाई साठे सुनिता अस्वरे सुनिल कसबे अमोल ढावरे यांच्यासाह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Web Title: Matang community unites to march on municipal council demand to name annabhau sathe chowk nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2023 | 02:47 PM

Topics:  

  • maharashtra
  • Tembhurni
  • Western Maharashtra

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
1

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

Supreme Court: चेक बाउन्स प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल! व्यापारी कर्मचारींसह सामान्य नागरिकांनी दिलासा
2

Supreme Court: चेक बाउन्स प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल! व्यापारी कर्मचारींसह सामान्य नागरिकांनी दिलासा

Maharashtra Clean Energy Mission : महाराष्ट्र स्वच्छ ऊर्जेत देशाचे नेतृत्व करणार—अणुऊर्जेत ऐतिहासिक पाऊल!
3

Maharashtra Clean Energy Mission : महाराष्ट्र स्वच्छ ऊर्जेत देशाचे नेतृत्व करणार—अणुऊर्जेत ऐतिहासिक पाऊल!

महाराष्ट्रात वाघ आणि बिबट्यांचे हल्ले सुरूच, ३ वर्षांत १७,०४४ जणांचा मृत्यू, वाघांच्या मृत्यूची आकडेवारी चिंताजनक
4

महाराष्ट्रात वाघ आणि बिबट्यांचे हल्ले सुरूच, ३ वर्षांत १७,०४४ जणांचा मृत्यू, वाघांच्या मृत्यूची आकडेवारी चिंताजनक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.