Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“… तर कशाला आमदार राहायचे?”; विधानभवनातील राड्यानंतर जितेंद्र आव्हाडांची संतप्त प्रतिक्रिया

विधानभवनाच्या परिसरात पडळकर आणि आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. विधिमंडळाच्या लॉबीमध्ये हा जोरदार राडा झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे विधानभवनात गोंधळ निर्माण झाला.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 17, 2025 | 09:55 PM
“… तर कशाला आमदार राहायचे?”; विधानभवनातील राड्यानंतर जितेंद्र आव्हाडांची संतप्त प्रतिक्रिया
Follow Us
Follow Us:

मुंबई: सध्या राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. तर विधिमंडळ परिसरातून एक मोठी बातमी समोर येत आहे. आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते आमने-सामने आले आहेत. विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांचे कार्यकर्ते भिडले आहेत.यावर आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी घडलेल्या घटनेवरून संताप व्यक्त केला आहे.

काय म्हणाले आमदार जितेंद्र आव्हाड?

विधानसभेत आमदारच सुरक्षित नाहीत. विधानभवनात गुंडांना प्रवेश का देता? मला आई-बहिणीवरून शिव्या दिल्या गेल्या आहेत. कुत्रा, डुक्कर असं बरेच काही लिहिले आहे. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर, विधानसभेत आमदार सुरक्षित नसतील तर कशाला आमदार राहायचे? कुणीतरी मवाल्यासारखा येतो, आई-बहिणीवरून शिव्या देतो. आमचा नक्की गुन्हा तरी काय आहे?

Gopichand Padalkar: विधिमंडळातील राड्यावर पडळकरांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “घडलेली घटना ही…”

काय म्हणाले आमदार गोपीचंद पडळकर?

विधानसभेच्या परिसरात जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी घटना आहे. विधानसभेचा सदस्य म्हणून मला याचे अतीव दुःख आहे. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष आणि सभापती यांची दिलगिरी व्यक्त करतो. याविषयी आमच्या नेते मंडळींशी चर्चा करून सविस्तर बोलतो.

नेमके घडले काय?

विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांचे कार्यकर्ते भिडले आहेत. दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला आहे. दरम्यान या प्रकरणाची गंभीर दखल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घेतली आहे. या प्रकरणाचा तातडीने अहवाल देण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

काल आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यात जोरदार राडा झाला होता. दोन्ही नेत्यांकडून एकमेकांना शिवीगाळ देखील झाल्याचे समोर आले होते. ते प्रकरण नुकतेच घडले असताना पडळकर आणि आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांचा विधानभवन परिसरात जोरदार राडा झाला आहे. दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये मारामारी झाली आहे. एकमेकांची कॉलर पकडण्यापर्यंत मजल गेल्याचे पाहायला मिळाले.

Big Breaking: विधिमंडळ आहे की कुस्तीचा आखाडा? पडळकर-आव्हाडांच्या कार्यकर्त्यांचा विधिमंडळातच राडा; कॉलर धरली अन्…

विधानभवनाच्या परिसरात पडळकर आणि आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. विधिमंडळाच्या लॉबीमध्ये हा जोरदार राडा झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे विधानभवनात गोंधळ निर्माण झाला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या घटनेचा अहवाल देण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

 

Web Title: Mla jitendra avhad reply to maharashtra assembly clash gopichand padalkar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2025 | 09:55 PM

Topics:  

  • gopichand padalkar
  • jitendra avhad
  • Maharashtra vidhansabha

संबंधित बातम्या

Aditi Tatkare: पुढील ५ वर्षांत बालविवाह १० टक्क्यांखाली आणणार! विधानसभेत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंची मोठी घोषणा
1

Aditi Tatkare: पुढील ५ वर्षांत बालविवाह १० टक्क्यांखाली आणणार! विधानसभेत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंची मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.