ठाणे आणि इतरत्र परिसरातील जुन्या इमारती आणि अनधिकृत असलेल्या वस्तींबाबतचा मुद्दा दिवसेंदिवस संवदेनशील होत चालला आहे. या सर्वसामान्य बेघर नागरिकांच्या हक्काच्या निवाऱ्याबाबत योग्य तो तोडगा निघण्यास विलंब होतआहे.
Maharashtra Politics: सभागृहामध्ये कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे जंगली रमी खेळत होते. याचा व्हिडिओ रोहित पवार यांनी शेअर केल्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये एकच गदारोळ निर्माण झाला आहे.
राज्यांमध्ये निर्माण झालेली दहशत आणि गुंडगिरी ही भाजप पुरस्कृत असल्याची टीका काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केली असून, विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
गुरुवारी महाराष्ट्र विधानभवनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) आमदार जितेंद्र आव्हाड आणि भारतीय जनता पक्षाचे (भाजप) आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली.
विधानभवनाच्या परिसरात पडळकर आणि आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. विधिमंडळाच्या लॉबीमध्ये हा जोरदार राडा झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे विधानभवनात गोंधळ निर्माण झाला.
Maharashtra Assembly: या प्रकरणाची गंभीर दखल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घेतली आहे. या प्रकरणाचा तातडीने अहवाल देण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.
सध्या राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. तर विधिमंडळ परिसरातून एक मोठी बातमी समोर येत आहे. आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते आमने-सामने आले आहेत.
शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे भव्य "शिवध्वज' डॉ.जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते लोकार्पित करण्यात आला. शिवरायांच्या विचारांचा जागर व्हावा या उद्देशाने हा ध्वज उभारण्यात आला आहे.
: राष्ट्रवादी कॉँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संजय राऊत, भारत - पकिस्तान सबंध, विदेश सचिव विक्रम मिस्त्री यांच्यावरील ट्रोलिंग, युद्धबंदी, शेतकऱ्यांचे नुकसान या विषयांवर भाष्य…
राज्यामध्ये सध्या अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यामुळे वातावरण तापले आहे. बॉलीवुडचा प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेता सैफ अली खानवर त्याच्याच घरात जीवघेणा हल्ला करण्यात आला.
विरारच्या एका हॉटेलमध्ये भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे पैसे वाटप करत असल्याचा आरोप करत बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हॉटेलमध्ये गोंधळ घातला आहे.
छत्रपती शिवाजी महारजाांनी सूरत लूटली नव्हती तर सूरतवर आक्रमण केले होते, असे मत देवेंद्र फडणवीस यांनी मांडले आहे. त्यांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकारणामध्ये वादाला नवीन तोंड फुडले आहे. यावर आता…
शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड हे सध्या चर्चेत आले आहे. त्यांच्यावर चालू असलेल्या खटल्यामधील सरकारी वकिलांच्या भूमिकेवरुन आव्हाड यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. सरकार पोलिसांचा वापर करत…
राष्ट्रवादी पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आला. हा हल्ला जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या संभाजीराजेंवरील वादग्रस्त वक्तव्यावमुळे करण्यात आला असून स्वराज्य संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे…
मुंबईत आज महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा आहे. गेल्या महिन्याभरात महाविकास आघाडीने छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथे दोन जंगी संभा घेतल्यानंतर तिन्ही पक्ष आज मुंबईत सभा घेत आहेत. या सभेसाठी वांद्रे…
दिल्लीत झालेल्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणामुळे देशभर खळबळ माजली होती. याप्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू आहे. तसंच, दुसरीकडे लव्ह जिहादविरोधी कायदा आणण्यासाठीही मागणी केली जातेय. परंतु, या कायद्याला अनेकांचा विरोध आहे.
छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर मी मुंबईत बोललो आहे. मला माझे काम करत राहयाचे आहे. आम्ही कामाला महत्त्व देतो. मी मांडलेली भूमिका चुकीची ठरवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? असं विरोधकांना अजित…
आपल्या अंगावर आलं की दुसऱ्यावर ढकलून द्यायचं हे काम सुरु असल्याचंही आव्हाड म्हणाले. संभाजीराजेंना क्रूरपणे मारण्यात आलं. मात्र कोणत्या धर्मासाठी किंवा धर्माच्या प्रचारासाठी मृत्यू पत्करला हे अमान्य असल्याचं आव्हाड म्हणाले.…