Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यातील प्रत्येक प्रकल्प गुजरातला जातोय हे दुर्दैव आहे, राज ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर घणाघात

आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुंबईत मनसेची बैठक बोलावली आहे. या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रातून बाहेर पडणारा प्रत्येक प्रकल्प गुजरातला जातोय हे वाईट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावर विचार करायला हवा. पंतप्रधान हे सर्व देशाचे आहेत. देशातील प्रत्येक राज्य त्यांना समान मुलांसारखे असायला पाहिजे, महाराष्ट्रातला प्रकल्प बाहेर आसामला गेला असता, तर मला वाईट नसते वाटले.

  • By Amrut Sutar
Updated On: Oct 31, 2022 | 03:13 PM
राज्यातील प्रत्येक प्रकल्प गुजरातला जातोय हे दुर्दैव आहे, राज ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर घणाघात
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प दीड दोन महिन्यांपूर्वी गुजरातमध्ये गेला, त्यानंतर रायगडमधील बल्क ड्रग पार्क प्रकल्प देखील राज्याबाहेर गेला होता. मागील आठवड्यात टाटा एअरबसचा विमान निर्मितीचा प्रकल्प (Tata Airbus Project) सुद्धा राज्याबाहेर गेला. त्यानंतर राज्यात होणारा सॅफ्रन प्रकल्प (Saffron Project) देखील राज्याबाहेर गेला आहे. त्यामुळं विरोधक आक्रमक झाले असून, विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकार हे महाराष्ट्रातील उद्योग धंदे बाहेरच्या राज्यात पाठवत आहेत. त्यामुळं शिंदे-फडणवीस सरकार हे महाराष्ट्रद्रोही असल्याची टिका विरोधकांनी केली आहे. याविरोधात संतप्त प्रतिक्रिया जनतेतून उमटत असताना, सॅफ्रन प्रकल्प (Saffron Project) राज्याबाहेर गेल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर व राज्य सरकारवर टिका आहे.

[read_also content=”पालिकेतील 12 हजार कामांची चौकशी कॅगकडून होणार, आशिष शेलार यांची पत्रकार परिषदेत माहिती https://www.navarashtra.com/maharashtra/twelve-thousand-jobs-in-the-municipality-will-be-investigated-by-cag-informed-ashish-shelar-340589.html”]

दरम्यान, आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुंबईत मनसेची बैठक बोलावली आहे. या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रातून बाहेर पडणारा प्रत्येक प्रकल्प गुजरातला जातोय हे वाईट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावर विचार करायला हवा. पंतप्रधान हे सर्व देशाचे आहेत. देशातील प्रत्येक राज्य त्यांना समान मुलांसारखे असायला पाहिजे, महाराष्ट्रातला प्रकल्प बाहेर आसामला गेला असता, तर मला वाईट नसते वाटले. पण, महाराष्ट्रात येणारा प्रत्येक प्रकल्प गुजरातमध्येच कसा जातोय याचे वाईट वाटते. त्यामुळे याकडे पंतप्रधानांनी स्वत:हून लक्ष दिले पाहिजे. असं राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टिका केली. मनसेची आज मुंबईतील वांद्रे इथल्या एमआयजी क्लबमध्ये या बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीनंतर राज ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला.

Web Title: Mns president raj thackeray criticizes pm narendra modi on all project goes to gujrat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2022 | 03:13 PM

Topics:  

  • Ekanth Shinde
  • narendra modi
  • raj thackeray
  • Shinde fadnvis government

संबंधित बातम्या

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा
1

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा

Narendra Modi : “सावध राहा, लोक आजकाल नेते पण चोरत आहेत,” नाव न घेता पंतप्रधान मोदींचा राहुल आणि तेजस्वी यांच्यावर हल्लाबोल
2

Narendra Modi : “सावध राहा, लोक आजकाल नेते पण चोरत आहेत,” नाव न घेता पंतप्रधान मोदींचा राहुल आणि तेजस्वी यांच्यावर हल्लाबोल

Mahila Rojgar Yojana: २५ लाख महिलांच्या खात्यात प्रत्येकी १०,००० रुपये ट्रान्सफर , पुढचा हप्ता कधी येणार?
3

Mahila Rojgar Yojana: २५ लाख महिलांच्या खात्यात प्रत्येकी १०,००० रुपये ट्रान्सफर , पुढचा हप्ता कधी येणार?

“युतीची दोन्ही बाजूने पूर्ण तयारी आहे; राज-उद्धव युतीबाबत खासदार संजय राऊत यांचे सूचक विधान
4

“युतीची दोन्ही बाजूने पूर्ण तयारी आहे; राज-उद्धव युतीबाबत खासदार संजय राऊत यांचे सूचक विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.