Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाजपपाठोपाठ काँग्रेसचेही 54 उमेदवार निश्चित?; कोणाकोणाला मिळाली संधी

विदर्भातील 12 जागांवरून काँग्रेस आणि ठाकरे गटातील वादही विकोपाला गेला आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 21, 2024 | 09:31 AM
भाजपपाठोपाठ काँग्रेसचेही 54 उमेदवार निश्चित?; कोणाकोणाला मिळाली संधी
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई:  विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. कालच (20 ऑक्टोबर) भाजपने आपल्या पहल्या 99 उमेदवारांची यादी जाहीर केली. तर भाजपपाठोपाठ काँग्रेसच्या उमेदवारांसंदर्भात महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. काँग्रेसनेही आपल्या 54 उमेदवांची यादी फायनल केली आहे.उद्या 22 ऑक्टोबरला काँग्रेसचीही पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.

एका वृत्तवाहिनीने काँग्रेस उमेदवारांची यादीही जाहीर केली आहे. पण दुसरीकडे, विदर्भातील 12 जागांवरून काँग्रेस आणि ठाकरे गटातील वादही विकोपाला गेला आहे. विदर्भातील आठ जागा ठाकरे गटाला देण्यासाठी काँग्रेसने तयारी दर्शवली आहे. पण ठाकरे गटाने 12 जागांसाठी आग्रह धरला आहेत. पण विदर्भात काँग्रेसची ताकद जास्त असल्याने काँग्रेससच जास्त जागा लढवणार, अशी ठाम भूमिका काँग्रेसने घेतली आहे. पण ठाकरे गटही आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने हा वाद अधिकच चिघळला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांच्या बैठकाही पार पडल्या. त्यामुळे या जागांसंदर्भात असलेल्या वादावर तोडगा निघाल्याचेही सांगितले जात आहे.  त्यामुळे महाविकास आघाडी लवकरच संयुक्त पत्रकार परिषद घेऊन जागावाटपाची घोषणा करेल, अशी शक्यता आहे.

हेही वाचा:ठाकरे- काँग्रेस वाद विकोपाला; शरद पवार काढणार तोडगा

दरम्यान, भरतीय जनता पक्षाने कालच आपल्या पहिल्या 99 उमेदवारांची यादी जाहीर केली.यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखऱ बावनकुलए, गिरीष महाजन, चंद्रकांत पाटील, मंगलप्रभात लोढा, यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर कोणत्याह क्षणी भाजपची दुसरी यादीही जाहीर होऊ शकते, अशी माहिती आहे.   महायुतीच्या जागावाटपाच्या फॉर्म्यल्यानुसार, भाजप 158, शिंदे गट 85 आणि अजित पवार गटाला 45 जागा मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, काँग्रेसच्या निश्चित उमेदवारांची नावे

साकोली- नाना पटोले

धामणगाव- विरेंद्र जगताप-

तिवसा- यशोमती ठाकूर-

ब्रह्मपुरी- विजय वडेट्टीवार

रिसोड- अमित झनक

उत्तर नागपूर- नितीन राऊत

पश्चिम नागपूर- विकास ठाकरे

देवळी (वर्धा)- रणजित कांबळे

राजूरा ( चंद्रपूर)-  सुभाष धोटे

अमरावती शहर- डॉ सुनील देशमुख

अचलपूर- बबलू देशमुख

 

हेही वाचा:चीनचे हे गाव आजही न सुटलेले कोडेच! अर्ध्या लोकसंख्येची उंची 3 फुटांपेक्षा कमी

Web Title: After bjp 54 candidates of congress are also confirmed nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2024 | 09:31 AM

Topics:  

  • Congress
  • Maharashtra Assembly election 2024
  • Nana patole

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर, आज राज्यभर तीव्र आंदोलन; नेमकं काय आहेत मागण्या?
1

शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर, आज राज्यभर तीव्र आंदोलन; नेमकं काय आहेत मागण्या?

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसची जोरदार तयारी; ‘या’ तारखेला होणार विचारमंथन कार्यशाळा
2

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसची जोरदार तयारी; ‘या’ तारखेला होणार विचारमंथन कार्यशाळा

कॉंग्रेस नेत्याची जीभ वळवळली! RSS चा दहशतवादी संघटना असा उल्लेख; BJP ने प्रत्युत्तर देत लाजच काढली
3

कॉंग्रेस नेत्याची जीभ वळवळली! RSS चा दहशतवादी संघटना असा उल्लेख; BJP ने प्रत्युत्तर देत लाजच काढली

Rahul Gandhi: “लोकशाहीवरील हल्ला हा भारतासाठी सर्वात मोठा धोका…”, राहुल गांधी यांची कोलंबियामध्ये मोदी सरकारवर टीका
4

Rahul Gandhi: “लोकशाहीवरील हल्ला हा भारतासाठी सर्वात मोठा धोका…”, राहुल गांधी यांची कोलंबियामध्ये मोदी सरकारवर टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.