महाराष्ट्रातील कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना राम म्हटले. यावरुन भाजप नेते आक्रमक झाले असून हा अपमान असल्याचा दावा केला आहे.
"भविष्यात भाजपच्या मंत्रीमंडळात देखील उद्रेक होईल" असे भविष्य काँग्रेस नेते नाना पटोले यांनी वर्तवले आहे. राज्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी विविध राजकीय विषयांवर भाष्य केले आहे.
भारत सरकारने अलीकडेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. या निर्णयामुळे महाराष्ट्रासह देशभरातील कोट्यवधी मराठी भाषिकांच्या भावना गौरवण्यात आल्या.
राजकारणात न जाता, संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदत करणे ही सरकारची जबाबदारी आहे. पण हे सरकार ती पाळत नाही. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या मदतीच्या घोषणांनाही फोल ठरली आहे.
Honey Trap: काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभेत हनी ट्रॅप बाबत पेन ड्राईव्ह बॉम्ब फोडला होता. त्यावर आज मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत उत्तर दिले आहे.
महाराष्ट्रातले मंत्री, मोठे अधिकारी हनी ट्रॅपमध्ये अडकले आहेत. मुंबई, ठाणे, नाशिक, हनी ट्रॅपची केंद्रं बनली आहेत, असा दावा कॉंग्रेसचे नेते नाना पटोले यांनी विधानसभेत केला. त्यामुळे राज्यात खळबळ माजली आहे.
या सरकारमध्ये थोडी जरी धमक असती तर त्यांनी पुढाकार घेतला असता. लोणीकर आणि कोकाटे यांनी ज्या पद्धतीने शेतकऱ्यांचा अपमान केला त्यावर पुढे येऊन भूमिका मांडली असती, चूक मान्य केली असती…
महाराष्ट्र पावसाळी अधिवेशन २०२५: मंगळवारी पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेत बराच गोंधळ झाला. काँग्रेस आमदार नाना पटोले यांना सभापती राहुल नार्वेकर यांनी दिवसभरासाठी निलंबित केले.
राहुल गांधी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोन्ही नेत्यांमध्ये आर्टिकल वॉर सुरु असताना महाराष्ट्रातील कॉंग्रेस नेत्यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर निवडणूक आयोग पुराव्यासह खुलासा का करत नाही, असा संतप्त सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी विचारला आहे.
खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी नाना पटोले यांच्या खास ऑफरवर प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना त्यांनी मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील घटक पक्षांकडून पक्षप्रवेश करून घेतला जत आहे. त्यातच कॉंग्रेसचे नेते नाना पटोले यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली आहे.