Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 1 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाकिस्तानातील ३५० ते ४०० आतंकवादी घुसखोरीच्या तयारीत, जनरल एमएम नरवणेंची धक्कादायक माहिती

पाकिस्तानमधील ३५० ते ४०० आतंकवादी भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीमध्ये असल्याचा इशारा संरक्षण दलप्रमुख जनरल एमएम नरवणे यांनी दिला आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम, शस्त्रसंधीचे उल्लंघनाबाबत करार झाला आहे. परंतु पाकिस्तानमधील आतंकवादी सीमा सुरक्षा रेषेजवळ घुसखोरी करण्यासाठी तयारच आहेत. एवढ्या मोठ्या संख्येन आतंकवादी येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Jan 13, 2022 | 12:37 PM
पाकिस्तानातील ३५० ते ४०० आतंकवादी घुसखोरीच्या तयारीत, जनरल एमएम नरवणेंची धक्कादायक माहिती
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : भारताचा पारंपरिक शत्रू पाकिस्तान हा सीमारेषेवर नेहमी कुरापती करत असतो, दहशदवाद्यांना फूस लावत पाक भारताविरोधात कारवाया करत असल्याचे अनेक पुरावे दिले आहेत. आता एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पाकिस्तानमधील ३५० ते ४०० आतंकवादी भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीमध्ये असल्याचा इशारा संरक्षण दलप्रमुख जनरल एमएम नरवणे यांनी दिला आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम, शस्त्रसंधीचे उल्लंघनाबाबत करार झाला आहे. परंतु पाकिस्तानमधील आतंकवादी सीमा सुरक्षा रेषेजवळ घुसखोरी करण्यासाठी तयारच आहेत. एवढ्या मोठ्या संख्येन आतंकवादी येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

दरम्यान, मागील वर्षी फेब्रुवारी २०२१ मध्ये भारत आणि पाकिस्तान या दोन देशांत युद्धविराम, शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्याबाबत जो समझोता करार झाला होता. त्याचा दोन्ही देशांना फायदा झाला आणि त्यामुळेच देशात शांतता होती. परंतु नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन होतच होते असे जनरल नरवणे यांनी माध्यमांना सामोरी जाताना सांगितले. तसेच एलओसीवर पाकिस्तानच्या बाजूने वेगवेगळ्या लॉन्च पॅडवर ४०० आतंकवादी आहेत. जे भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत. यामुळे पाकिस्तानचे मनसुबे काय आहेत. याबाबतची माहिती समोर आली आहे. भारताचे दहशतवादाबाबत झिरो टॉलरन्स धोरण आहे. पण हे पाकचे नापक इरादे भारत हाणून पाडेल असं सुद्धा जनरल नरवणे यांनी सांगितले.

जर काय भारतावर दहशतवादी हल्ला केला तर त्याचे परिणाम पाकिस्तानला भोगावे लागतील. सीमेवर ड्रोनच्या मदतीने शस्त्रास्त्रे आणि रसद पुरवण्यासाठी करण्यात येत असल्याचे जनरल नरवणे यांनी सांगितले आहे. पाकिस्तान जोपर्यंत एनजे-9842 प्वॉइंटच्या पलिकडे एजीपीएल म्हणजेच वास्तविक ग्राउंड पोझिशन लाईनवरील ताबा स्वीकारत नाही आणि त्यावर लिखीत सही करत नाही. तोपर्यतंत सियाचीन ग्लेशियर निशस्त्र करण्यात येणार नाही असे नरवणे यांनी म्हटले.

Web Title: General mm narwanes shocking information about 350 to 400 terrorists preparing to infiltrate pakistan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 13, 2022 | 12:37 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.