देहूतील इनामदार वाडा परिसरातील रस्ते रुंदीकरणासाठी तातडीने भूसंपादन करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. देहू कॅन्टोन्मेंट हद्दीतील खराब रस्त्यांची दुरुस्ती पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमार्फत केली जाईल.
भारतीय सणावाराला जशी धार्मिक बाजू आहे तसाच वैज्ञानिक दृष्टीकोन देखील आहे. हा चतुर्मास म्हणजे नक्की काय आणि हिंदू धर्मात त्याला इतकं महत्व का दिलं जातं, हे जाणून घेऊयात.
महाराष्ट्रात आज सर्वत्र मोठ्या उत्साहाने आषाढी एकादशीचा सोहळा साजरा केला जात आहे. टाळ-मृदुंगाच्या गजरात विठुरायाच्या नावाचा जप करत वारकरी पंढरपुरात पोहोचले आहेत. एकादशीनिमित्त विठुरायाचे मंदिर देखील सजवण्यात आलं आहे. आज…
आषाढी एकादशीच्या उपवासाला सकाळच्या नाश्त्यात तुम्ही जाळीदार उपवासाचे आप्पे बनवू शकता. हा पदार्थ घरातील सगळ्यांचं खूप जास्त आवडेल. चला तर जाणून घेऊया उपवासाचे आप्पे बनवण्याची सोपी रेसिपी.
एकादशीच्या दिवशी जेव्हा भगवान विष्णू निद्रावस्थेत जातात त्यालाच चातुर्मास असे म्हणतात. यंदा देवशयनी एकादशी आज रविवार 6 जुलै रोजी आहे. या दिवशी चारमुखी दिशेला दिवा लावण्याचे विशेष महत्त्व आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या वतीने विविध माध्यमांतून स्वच्छतेचा जागर करण्यात येत आहे. ‘सफाई अपनाओ, बिमारी भगाओ’ अभियानांतर्गत महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छतेचं महत्व सांगण्यात आलं आहे.
देवशयनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरातील योगिन्द्रामध्ये जातात त्या दिवशी चातुर्मासाची सुरुवात होते. यावेळी भगवान विष्णूंना काही गोष्टी अर्पण केल्यास आपल्या सर्व समस्या दूर होतात असे मानले जाते.
देवशयनी एकादशीला ग्रहांचे अद्भुत संयोग होत आहे. देवशयनी एकादशी यंदा रविवार, 6 जुलै रोजी आहे. यावेळी गुरु आदित्य योग तयार होत आहे. ग्रहांच्या संयोगामुळे कोणत्या राशींच्या लोकांचे भाग्य चमकणार आहे,…
उपवासाच्या दिवशी नेहमीच साबुदाणे खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये झटपट राजगिऱ्याची खीर बनवू शकता.
उपवासाच्या दिवशी नेहमीच साबुदाणे खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. अशावेळी तुम्ही १० मिनिटांमध्ये शिंगाड्याच्या पिठाचे चविष्ट लाडू बनवू शकता. जाणून घ्या रेसिपी.
महाराष्ट्रातील समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार अबू आझमी यांनी वारीसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर आझमी यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका होऊ लागली. मात्र आता अबू आझमी यांनी माफी मागितली आहे.
Ashadhi Wari Solhla 2025 : संत तुकाराम महाराजांचे मुस्लीम शिष्य अनगडबाबा शाह दर्गा येथे आजही पालखीचा पहिला विसावा होता. हे पालखीतील हिंदू मुस्लीम ऐक्य दाखवून देते.
माळशिरस तालुक्यातून पालखी सोहळे, पिराची कुरोली येथे बंधू भेट होऊन पुढे पंढरपूरकडे निघतात. त्यावेळी पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी मंडप घातले जातात. स्वागत कमानी उभारल्या जातात.
पंढरपुरातही पोलीस प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात सुरक्षा यंत्रणा राबवली जाते. परंतु, व्हीआयपींच्या गाड्या थेट मंदिराला वेढा व गराडा घालत असतील आणि भाविकांची कुचंबना होत असेल तर मंदिर सुरक्षेचा प्रश्नही या ठिकाणी…
वारी काळात बंद पडणाऱ्या गाड्यांची तत्काळ दुरुस्ती व्हावी, वाहतूक सुरळीत राहावी यासाठी अधिकाऱ्यांची विशेष पथके देखील नेमली जाणार असून, त्याचे नियोजन महामंडळाकडून सुरू आहे.
आषाढी यात्रा कालावधीत वारकरी भाविकांना उत्कृष्ट सोयी सुविधा देण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. तसेच ही आषाढी वारी स्वच्छतेची वारी होण्यासाठी प्राधान्य दिले जात आहे.