आषाढी एकादशी हा भगवान श्रीविष्णू आणि विठ्ठल भक्तांसाठी अत्यंत पवित्र दिवस मानला जातो. या दिवशी उपवास, नामस्मरण आणि भक्तिभावाने पूजा केल्यास आध्यात्मिक पुण्य प्राप्त होते, अशी श्रद्धा आहे. आषाढी एकादशीला…
आषाढी एकादशीचा उत्साह सर्वत्र मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील विठ्ठल मंदिरांमध्ये भक्तांसाठी विशेष तयारी करण्यात आलेली आहे. मंदिरांमध्ये पूजा, काकड आरती, भजन-कीर्तन आणि पालखी सोहळ्यांचे आयोजन करण्यात…
आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये पंढरपूरच्या वारीला आषाढी निमित्त पंढरपूरला जायला मिळत नाही अशावेळी वारकरी मंडळी रेल्वे प्रवास करताना आपल्या ग्रुप सोबत रेल्वे स्थानक किंवा रेल्वेच्या डब्यांमध्ये भजन, कीर्तन, हरिपाठ अशी धार्मिक…
आषाढी एकादशीनिमित्त शनिवार, २५ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात ड्राय डे जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यभरातील दारूची दुकाने, बार आणि पब दिवसभर बंद राहणार असून नागरिकांनी विकेंडचे नियोजन करताना याची…
छत्रपती संभाजीनगरमधील विठ्ठल मंदिरांच्या विश्वस्तांनी भक्तांना आषाढी एकादशी दिवशी मोबाईल व सोशल मीडियापासून दूर राहून 'डिजिटल उपवास' करण्याचे आवाहन केले आहे.
२५ जुलैपासून देवशयनी एकादशीने चातुर्मासाची सुरुवात होणार आहे. या चार महिन्यांत भगवान विष्णू योगनिद्रेत असल्याची मान्यता असून, शुभकार्यांना विराम दिला जातो. मात्र या काळात प्रमुख सण मोठ्या उत्साहात साजरे केले…
आषाढी वारीतील सर्वाधिक आकर्षण असलेला संत ज्ञानेश्वर महाराजांचा गोल रिंगण आणि संत तुकाराम महाराजांचा उभा रिंगण सोहळा वाखरी येथे उत्साहात पार पडला. लाखो वारकरी हरिनामाच्या गजरात तल्लीन झाले असून आता…
आषाढी वारीत लाखो वारकरी विठ्ठलनामाचा गजर करत पंढरपूरकडे वाटचाल करतात. या प्रवासात फुगडी खेळणे आणि त्यानंतर एकमेकांच्या पाया पडणे ही अत्यंत भावपूर्ण परंपरा आजही जपली जाते. वारकरी वारीमध्ये फुगडी आणि…
आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या आध्यात्मिक इतिहासातील सर्वात तेजस्वी परंपरांपैकी एक आहे. हजार वर्षांहून अधिक काळ संतांनी जो भक्तीचा, समतेचा आणि मानवतेचा संदेश दिला, तो आजही लाखो वारकरी आपल्या आचरणातून जिवंत…
भगवान विठ्ठलांच्या गळ्यातील वैजयंती माळा ही श्रीविष्णूंचे दिव्य स्वरूप, विजय आणि भक्तीचे प्रतीक मानली जाते. आषाढी एकादशीच्या निमित्ताने लाखो वारकरी विठ्ठलाचे दर्शन घेतात त्यावेळी त्यांच्या गळ्यातील या पवित्र माळेकडे अनेकांचे…
Ashadhi Ekadashi Special Trains: आषाढी एकादशीनिमित्त मध्य रेल्वेने दादर ते पंढरपूर दरम्यान २ विशेष गाड्या जाहीर केल्या आहेत. ठाणे, कल्याण, पुणे मार्गे जाणाऱ्या या गाड्यांचे संपूर्ण वेळापत्रक आणि बुकिंगची माहिती…
पंढरपूरची चंद्रभागा ही वारकऱ्यांसाठी केवळ भीमा नदी नसून ती साक्षात गंगा-यमुना, सर्व तीर्थांचे सार आणि विठ्ठलभक्तीचे जिवंत प्रतीक आहे. भक्त पुंडलिकाच्या सेवाभावाने आणि भगवान विठ्ठलांच्या चरणस्पर्शाने पावन झालेल्या या नदीत…
१२० दिवसांचा चातुर्मासांची सुरुवात शनिवार, २५ जुलै रोजी आषाढी एकादशीपासून होत आहे. या काळात विवाह आणि गृहप्रवेश यांसारखे शुभ कार्यक्रम निषिद्ध असतात. चातुर्मास कधी सुरू होत आहे, महत्त्व आणि नियम…
आषाढी वारीसाठी पंढरपूरला येणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र शासनाने 'विठ्ठल रुक्मिणी वारकरी योजना-2026' लागू केली आहे. या योजनेअंतर्गत अपघाती मृत्यू, अपंगत्व आणि रुग्णालयीन उपचारांसाठी लाखोंची आर्थिक मदत देण्याची तरतूद करण्यात…
पंढरीचा पांडुरंग आणि तिरूमलाचा व्यंकटेश ही दोन वेगवेगळी नावे असली तरी त्यांचे मूळ तत्त्व एकच आहे—भगवान श्रीमहाविष्णूंचे भक्तवत्सल रूप. एका ठिकाणी विठ्ठल विटेवर उभा राहून भक्तांची वाट पाहतो, तर दुसऱ्या…
आषाढी एकादशी यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाने ५,५०० विशेष एसटी बसची घोषणा केली आहे. ४० किंवा अधिक भाविकांनी नोंदणी केल्यास गावातून थेट पंढरपूर बस सेवा मिळणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना मोफत आणि…
Pandharpur News: गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पंढरपूर येथे गोमंतकीय वारकऱ्यांसाठी 'गोवा विठ्ठल-रुक्मिणी भवन' उभारण्याची घोषणा केली आहे. तसेच ३६ दिंड्यांना ५ लाखांपर्यंत आर्थिक मदत जाहीर केली आहे.
शेकडो वर्षांपासून भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र राहिली आहे. अशा मूर्तीवर थेट रासायनिक प्रक्रिया करणे योग्य नसून त्यामुळे मूर्तीच्या मूळ स्वरूपावर परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच मूर्तीचे नुकसान होऊ शकते, अशी भीतीही…
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पालखी मार्ग, पालखी तळ, विसावा स्थळे आणि रिंगण सोहळा परिसरातील सुविधांची पाहणी करत विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांनी प्रशासनाला विविध महत्त्वाच्या सूचना दिल्या.