Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कायदा व सुव्यवस्था बिघडविणाऱ्या राज ठाकरे व मनसैनिकांवर पोलिसांनी कारवाई करावी, भीम आर्मीची मागणी

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सावरकरांबद्दल जी व्यक्तव्य केली आहेत, तसेच काही पुरावे सादर केले आहेत. त्याचे लोकशाही मार्गाने पुराव्याणीशी खंडण केले जाऊ शकते. परंतु हे न करता एखाद्याच्या देशव्यापी कार्यक्रमात काळे झेंडे दाखविण्याचे व चेतावणीखोर भाषा करून राज्याची कायदा व सुववस्था बिघडविणे हे लोकशाहीच्या व्याखेत बसत नाही, अंस भीम आर्मीनं (bhim army) म्हटले आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Nov 18, 2022 | 02:38 PM
कायदा व सुव्यवस्था बिघडविणाऱ्या राज ठाकरे व मनसैनिकांवर पोलिसांनी कारवाई करावी, भीम आर्मीची मागणी
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : फुले, शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था बिघडविणाऱ्या राज ठाकरे (Raj Thackeray) तसेंच मनसे कार्यकर्त्यांवर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व गृहमंत्री यांना मेलद्वारे करण्यात आलेली आहे. भारत जोडो यात्रेत खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सावरकरांबद्दल जी व्यक्तव्य केली आहेत, तसेच काही पुरावे सादर केले आहेत. त्याचे लोकशाही मार्गाने पुराव्याणीशी खंडण केले जाऊ शकते. परंतु हे न करता एखाद्याच्या देशव्यापी कार्यक्रमात काळे झेंडे दाखविण्याचे व चेतावणीखोर भाषा करून राज्याची कायदा व सुववस्था बिघडविणे हे लोकशाहीच्या व्याखेत बसत नाही, अंस भीम आर्मीनं (bhim army) म्हटले आहे.

[read_also content=”सावरकरांबद्दल काँग्रेस व शिवसेनेची मते वेगळी, ‘मविआ’वर परिणाम नाही – जयराम रमेश https://www.navarashtra.com/latest-news/vidarbha/congress-and-shivsena-have-different-views-on-savarkar-no-impact-on-mva-jairam-ramesh-345960.html”]

दरम्यान, एखाद्याच्या जाहीर कार्यक्रमात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या मनसेप्रमुख राज ठाकरे व त्यांच्या कार्यकर्त्यांन विरोधात पोलिसांनी महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कडक मार्गाचा अवलंब करावा, अशी मागणी भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे (Ashok Kamble) यांनी केली आहे. चेतावणीखोरभाषा आणि बेकादेशीर आंदोलने करायला लावून राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील तरुण पीडिचे भविष्य खराब करु नये. तरुणांसाठी रोजगार, उधोगधंदे व नोकऱ्या कश्या मिळतील यावर काम केल्यास ते राज ठाकरे व त्यांच्या मनसे कार्यकर्त्यांसाठी फायद्याचे ठरेलं. असा सल्ला देखील भीम आर्मी राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी दिला आहे.

Web Title: Police should take action against raj thackeray and mansainiks who are disrupting law and order bhim army demands

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2022 | 02:36 PM

Topics:  

  • Law And Order
  • raj thackeray

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.