सन २०२४ गणेशोत्सव काळात ज्या मंडळानी आदर्श असा गणेशोत्सव साजरा केला त्या पैकी निवड समितीने प्रथम तीन क्रमांकात आलेल्या मंडळांचा सत्कार धनंजय पाटील यांचे हस्ते करण्यात आला.
राष्ट्रीय विधी सेवा दिन दरवर्षी 9 नोव्हेंबर रोजी कायदेशीर नियमांना अधोरेखित करण्यासाठी आणि स्पष्ट करण्यासाठी आणि भारतातील कायदेशीर सेवा योग्य रीतीने सादर करण्यासाठी साजरा केला जातो.
पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरण, त्यानंतर पिंपरी चिंचवड येथे झालेले हिट अँड रन प्रकरण आणि दोन दिवसांपूर्वी बोपोडी भागात पोलिस कॉन्सटेबलला कारने उडवल्याच्या प्रकाराने पुण्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ…
कोणत्याही शहराची ओळख तेथील वाहतूक व्यवस्थेवरून होते. शहरात वाहतुकीशी संबंधित समस्या अत्यंत गंभीर आहे. नागपूर स्मार्ट आणि वेगाने विकसित होणारे शहर आहे. त्यामुळे येथील वाहतूक व्यवस्थाही स्मार्ट असली पाहिजे.
नागपूर : महाराष्ट्रातील बलात्काराच्या घटनेत गेल्या काही दिवसांत वाढ झाली आहे. बलात्काराच्या (Rape Cases) घटनेत आपले राज्य चौथ्या क्रमांकावर आहे सत्ता राहिली तर लवकरच पहिल्या क्रमांकावर आहे. महिलांची सुरक्षा धोक्यात…
सुरतमध्ये निर्भय गुन्हेगारांनी २४ तासांत तीन जणांची हत्या केली. आश्चर्याची बाब म्हणजे हत्येच्या या तीन खळबळजनक घटना घडल्या त्या वेळी राज्याचे गृहमंत्री सुरतमध्येच होते. पोलिसांनी शहरभर सुरक्षेसाठी ठोस आणि विशेष…
राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सावरकरांबद्दल जी व्यक्तव्य केली आहेत, तसेच काही पुरावे सादर केले आहेत. त्याचे लोकशाही मार्गाने पुराव्याणीशी खंडण केले जाऊ शकते. परंतु हे न करता एखाद्याच्या देशव्यापी…
मुंबईसह राज्यातल्या अनेक शहरात, ग्रामीण भागातल्या रस्त्यांची झालेली दुर्दशा, रस्त्यांवरील खड्यांमुळे वाढलेले अपघात, खड्यांमुळे वाहनचालक व प्रवाशांचे जात असलेले बळी, खड्यांमुळे वाढलेले मणक्याचे आजार, अपघातामुळे येत असलेले अपंगत्व यासारख्या गंभीर…
मुंबई : गेल्या काही दिवसांमध्ये पोलीस दलासमोेरील आव्हाने वाढली आहेत. पोलिसांंचे नैतिक बळ वाढवण्यापासून वाढलेल्या सायबर क्राईमपर्यंत अनेक आघाड्यांंवर पोलिसांना लढावे लागते आहे. त्यातच येणारी निवडणूक, राजकीय संघर्षातून निर्माण होणारा…
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आता अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. आज या सत्तासंघर्षाचा नववा दिवस आहे. त्यातच बंडखोर आमदारांसह उद्या मुंबईत येणार असून, बहुमत चाचणीसाठी येणार असल्याची शिंदेंनी माहिती दिली…
राज्यात महाराष्ट्र पोलिसांकडून (Maharashtra Police) योग्य पद्धतीने परिस्थिती हाताळली जात आहे. भाजपसह (BJP) अनेक घटकांकडून राज्यात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip…
राज्यातील शांतता कायम ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणेने कठोर पावले उचलण्याचे आदेश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी दिले आहेत. कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांना तत्काळ ताब्यात घेतले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी…