Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पावसाबाबत अत्यंत महत्त्वाची अपडेट; ‘यावर्षीचा पाऊस धो-धो, कमी दिवसांत…’

गेल्या काही वर्षांमध्ये हवामानात वारंवार बदल होत आहेत. 2030 सालापर्यंत ती वाढतच जाणार आहे. त्यामुळे काही भागात पावसाचे प्रमाण वाढेल, तर काही भागात ते कमी होईल, असा अंदाज आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 03, 2025 | 07:11 AM
मराठवाड्यात पुढील चार दिवस बरसणार

मराठवाड्यात पुढील चार दिवस बरसणार

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने जनजीवन विस्कळीत केले होते. अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी झाले होते. शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान या अवकाळी पावसामुळे झाले. पण या पावसाने काही दिवसांपासून उघडीप दिल्याचे दिसत आहे. असे असताना आता पावसाबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्रात यावर्षी सरासरीच्या 106 टक्के पावसाचा अंदाज आहे.

यंदाच्या मान्सूनमध्ये काही काळ पावसांत मोठे खंडही असतील. महाराष्ट्रात यावर्षी सरासरीच्या 106 टक्के पावसाचा अंदाज आहे. कमी दिवसांत अधिक पाऊस असा या पावसाचा पॅटर्न असेल, असा अंदाज ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला आहे. कमाल तापमान, सकाळ व दुपारची सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा ताशी वेग आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी या निकषांवर आधारित हा अंदाज असून, वाऱ्याचा वेग, सूर्यप्रकाशाचा कालावधी कमी आढळल्याने जून, जुलै महिन्यांत धुळे, राहुरी, परभणी, निफाड, अकोला, पाडेगांव, कोल्हापूर येथे पावसात मोठे खंड राहण्याची शक्यता आहे.

दरम्यान, दापोली, नागपूर, सोलापूर, जळगाव, पुणे, धुळे व कराड येथे खंडाचा कालावधी कमी राहण्याची शक्यता आहे, असे डॉ. साबळे म्हणाले. गेल्या काही वर्षांमध्ये हवामानात वारंवार बदल होत आहेत. 2030 सालापर्यंत ती वाढतच जाणार आहे. त्यामुळे काही भागात पावसाचे प्रमाण वाढेल, तर काही भागात ते कमी होईल, असा अंदाज आहे.

कार्बन डायऑक्साईडची घनता वाढली

हवेतील कार्बन डायऑक्साईडची घनता ०.०३ वरून ०.०४ एवढी वाढली आहे. कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेणारी वनसंपदाच नष्ट होत असल्याने हे संकट समोर उभे ठाकले आहे. त्यामुळे हे हवामान बदलाचे संकट टाळण्यासाठी जागतिक पातळीवरून प्रयत्न होणे गरजेचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पेरणी नेमकी करावी कधी?

शेतकरी पेरण्या करण्याच्या मागे लागतील. मात्र, आताच पेरण्या करू नयेत असा सल्ला हवामान विभाग आणि कृषी विभागाने दिला आहे. त्यासंदर्भात विचारले असता डॉ. साबळे म्हणाले की, ज्या जमिनी काळ्या आणि पाणी राखून ठेवण्याची क्षमता बाळगून आहेत, त्या ठिकाणी पेरणी करता येऊ शकेल, मात्र ज्या हलक्या जमिनी आहेत, तेथे पेरणी करू नये.

Web Title: Possibilities of heavy rain in maharashtra 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2025 | 07:11 AM

Topics:  

  • Climate Change
  • Heavy Rain
  • Rain Update

संबंधित बातम्या

शेती आणि संस्कृती फुलवणारा ‘होलोसीन’ काळ संपतोय? पृथ्वी आता विनाशाच्या उंबरठ्यावर
1

शेती आणि संस्कृती फुलवणारा ‘होलोसीन’ काळ संपतोय? पृथ्वी आता विनाशाच्या उंबरठ्यावर

राज्यातील अनेक भागांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज; 2 एप्रिलपर्यंत…
2

राज्यातील अनेक भागांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज; 2 एप्रिलपर्यंत…

अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादकांना मोठा फटका; आधीच मजुरांची टंचाई अन् आता पाऊस
3

अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादकांना मोठा फटका; आधीच मजुरांची टंचाई अन् आता पाऊस

काळजी घ्या ! राज्यातील अनेक भागांत उष्णतेचा बसतोय तडाखा; 2.50 लाखांपेक्षा अधिक उष्माघाताचे रुग्ण
4

काळजी घ्या ! राज्यातील अनेक भागांत उष्णतेचा बसतोय तडाखा; 2.50 लाखांपेक्षा अधिक उष्माघाताचे रुग्ण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.