पुणे शहर आणि परिसरात बुधवारी (ता. १) कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस तर किमान २२.१ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. सकाळपासूनच पावसाची रिमझिम सुरू होती आणि दिवसभर शहर व उपनगरांमध्ये…
नेरुळमधील एल.पी. नाका येथे बिकानेर स्वीट्ससमोरील सर्कलजवळ साचलेल्या पाण्यात विजेचा प्रवाह आल्याने दोन विद्यार्थिनी जखमी झाल्या. महावितरणच्या प्राथमिक अहवालानुसार घटनेची चौकशी सुरू असून दोन्ही विद्यार्थिनींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर…
राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असली तरी आता मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची चिन्हे दिसत आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील चार ते पाच दिवस महाराष्ट्रात पावसाची तीव्रता वाढणार असून,…
Mumbai Rain: मुंबईत रात्रभर सुरु असलेल्या पावसामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाली असून ठाण्यावरून वाशी आणि पनवेलच्या दिशेने जाणारी वाहतूक काही काळापुरती…
Mumbai Rain Update: अनेक दिवसांच्या कडाक्याच्या उन्हानंतर अखेर आता मुंबईत पावसाने हजेरी लावली आहे. पावसाच्या सरींमुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच…
पावसाच्या मृग नक्षत्राला ८ जूनपासून सुरूवात झाली. तर २२ जूनपासून आद्रा नक्षत्राला सुरूवात होत आहे. यंदाच्या मृग सरी चांगल्या बरसेल, असा अंदाज सुरूवातीला वर्तविला जात होता. पण अल निनोच्या प्रभावामुळे…
सध्या मान्सूनची उत्तर सीमा हर्णे सोलापूर मार्गे पुढे सरकत असली तरी अरबी समुद्रावरील वारे कमकुवत असल्याने पुढील काही दिवस मान्सूनचा प्रवास संथ राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागाने (IMD) आसाम, मेघालय आणि सिक्कीमसह ईशान्येकडील राज्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, तर वायव्य भारतातील अनेक राज्यांमध्ये सोसाट्याचा वारा, वादळे आणि गारपिटीचा…
भारतीय हवामान खात्याच्या ताज्या आकडेवारीनुसार, ४ जून ते १६ जून २०२६ या कालावधीत मध्य भारतात सर्वाधिक ६५ टक्के पावसाची तूट नोंदविण्यात आली आहे. या भागात सरासरी ५५.२ मिमी पाऊस अपेक्षित…
मुंबई आणि पुण्यात मान्सूनच्या आगमनाची सामान्य तारीख १० जून आहे. हवामानशास्त्रज्ञांच्या मते, मान्सूनच्या प्रगतीत एक किंवा दोन दिवसांचा विलंब होणे सामान्य मानले जाते. पुढील ४८ तासांत मान्सूनची प्रगती न झाल्यास…
कोकणात मान्सूनने दमदार हजेरी लावत रत्नागिरीसह अनेक भागात जोरदार पाऊस सुरू आहे. मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच पावसाने शेतकऱ्यांना दिलासा दिला असून मुंबई, पुणे, नाशिकसह राज्यातील 25 ते 30 जिल्ह्यांना यलो अलर्ट…
केरळमध्ये नैऋत्य मान्सूनचे आगमन झाल्यानंतर आता मुंबई, ठाणे आणि कोकण किनारपट्टीसाठी पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवसांत महाराष्ट्रात मान्सूनची प्रगती वेगाने होण्याची शक्यता असून…
आगामी पावसाळ्यात शहरात पाणी साचणे आणि पूरसदृश परिस्थिती टाळण्यासाठी सोलापूर महानगरपालिका सज्ज झाली आहे. महापौर विनायक दादा कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शहरातील 74 नाल्यांची स्थिती, प्रस्तावित 19 नाला विकास…
Mumbai Rain Updates: मुंबईतील अनेक भागांमध्ये अखेर आता पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईकरांना दिलासा मिळाला असून अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस कोसळत असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईसह ठाण्यातील काही भागांमध्ये देखील…
Maharashtra Weather Update 22 May: मुंबई उपनगरातील काही भागांत रिमझिम पावसाने हजेरी लावल्याने उकाडा आणि प्रचंड उमसाने त्रस्त नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईकरांना काहीसा आराम मिळाल्याचे चित्र आहे.
काही दिवसांपूर्वीच पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, त्यानंतर आता पुन्हा पाऊस सुरू झाला. या पावसामुळे शेती पिक धोक्यात आली. सतत पाऊस पडत असल्याने नुकसान होत आहे. राज्यावर दुहेरी संकट आहे.
पुण्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान झाले असून सामान्य लोकांना याचा मोठा फटका बसला आहे. यावरुन माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली.
गेल्या काही दिवसांपासून सूर्यदेवाने आपला प्रखर प्रकोप दाखवायला सुरुवात केल्याने होरपळून निघालेल्या पिंपरी-चिंचवडकरांना आज निसर्गाने सुखद धक्का दिला आहे.
बंगालचा उपसागर, अरबी समुद्रातील स्थितीमुळे ऐन दिवाळीत राज्याच्या काही भागात पावसाच्या सरी कोसळत आहेत. गुरुवारी शहर आणि परिसरात काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या आहे.