कोकणात मान्सूनने दमदार हजेरी लावत रत्नागिरीसह अनेक भागात जोरदार पाऊस सुरू आहे. मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच पावसाने शेतकऱ्यांना दिलासा दिला असून मुंबई, पुणे, नाशिकसह राज्यातील 25 ते 30 जिल्ह्यांना यलो अलर्ट…
केरळमध्ये नैऋत्य मान्सूनचे आगमन झाल्यानंतर आता मुंबई, ठाणे आणि कोकण किनारपट्टीसाठी पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवसांत महाराष्ट्रात मान्सूनची प्रगती वेगाने होण्याची शक्यता असून…
आगामी पावसाळ्यात शहरात पाणी साचणे आणि पूरसदृश परिस्थिती टाळण्यासाठी सोलापूर महानगरपालिका सज्ज झाली आहे. महापौर विनायक दादा कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शहरातील 74 नाल्यांची स्थिती, प्रस्तावित 19 नाला विकास…
Mumbai Rain Updates: मुंबईतील अनेक भागांमध्ये अखेर आता पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईकरांना दिलासा मिळाला असून अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस कोसळत असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईसह ठाण्यातील काही भागांमध्ये देखील…
Maharashtra Weather Update 22 May: मुंबई उपनगरातील काही भागांत रिमझिम पावसाने हजेरी लावल्याने उकाडा आणि प्रचंड उमसाने त्रस्त नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईकरांना काहीसा आराम मिळाल्याचे चित्र आहे.
काही दिवसांपूर्वीच पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, त्यानंतर आता पुन्हा पाऊस सुरू झाला. या पावसामुळे शेती पिक धोक्यात आली. सतत पाऊस पडत असल्याने नुकसान होत आहे. राज्यावर दुहेरी संकट आहे.
पुण्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान झाले असून सामान्य लोकांना याचा मोठा फटका बसला आहे. यावरुन माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली.
गेल्या काही दिवसांपासून सूर्यदेवाने आपला प्रखर प्रकोप दाखवायला सुरुवात केल्याने होरपळून निघालेल्या पिंपरी-चिंचवडकरांना आज निसर्गाने सुखद धक्का दिला आहे.
बंगालचा उपसागर, अरबी समुद्रातील स्थितीमुळे ऐन दिवाळीत राज्याच्या काही भागात पावसाच्या सरी कोसळत आहेत. गुरुवारी शहर आणि परिसरात काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या आहे.
बुधवारी रात्री चामोली जिल्ह्यातील नंदनगर घाट परिसरात ढगफुटी झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. नंदनगरच्या कुंतारी लगफली वॉर्डमधील सहा घरे ढिगाऱ्याखाली गाडली गेली आहेत.
रायगड जिल्ह्यातील थंड हवेचे पर्यटन स्थळ असलेल्या माथेरान मध्ये रात्री साडे अकरा वाजल्यापासून सकाळी आठ वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे. .त्यामुळे दरड कोसळून वाहतूक ठप्प झाली आहे.
पंजाबमध्ये पुरामुळे मृतांचा आकडा 51 वर पोहोचला आहे आणि 3.87 लाख लोक प्रभावित झाले आहेत. 4.34 लाख एकर क्षेत्रातील पिकेही उद्ध्वस्त झाली आहेत. राज्य सरकारने प्रति एकर 20000 रुपये भरपाई…
यावेळी मुसळधार पाऊस पडत आहे. संपूर्ण ऑगस्ट महिना पावसात गेला. आता सप्टेंबरमध्येही पाऊस थांबत नाहीये. या संपूर्ण आठवड्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे, कुठे घातक ठरणार जाणून घ्या
मुंबईतील जनजीवन पावसाने पुन्हा एकदा विस्कळीत झाले आहे. शुक्रवारी मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे तर काही ठिकाणी पुराचा इशारा देण्यात आला आहे.
हवामानाची परिस्थिती पाहता, पुढील 72 तास जम्मू-काश्मीरसाठी आव्हानात्मक असतील. हवामान खात्याने या काळात ढगफुटी आणि भूस्खलनाचा इशारा जारी केला आहे. प्रशासन आणि आरोग्य विभागाने लोकांना आवश्यक सूचना दिल्या आहेत.