बुधवारी रात्री चामोली जिल्ह्यातील नंदनगर घाट परिसरात ढगफुटी झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. नंदनगरच्या कुंतारी लगफली वॉर्डमधील सहा घरे ढिगाऱ्याखाली गाडली गेली आहेत.
रायगड जिल्ह्यातील थंड हवेचे पर्यटन स्थळ असलेल्या माथेरान मध्ये रात्री साडे अकरा वाजल्यापासून सकाळी आठ वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे. .त्यामुळे दरड कोसळून वाहतूक ठप्प झाली आहे.
पंजाबमध्ये पुरामुळे मृतांचा आकडा 51 वर पोहोचला आहे आणि 3.87 लाख लोक प्रभावित झाले आहेत. 4.34 लाख एकर क्षेत्रातील पिकेही उद्ध्वस्त झाली आहेत. राज्य सरकारने प्रति एकर 20000 रुपये भरपाई…
यावेळी मुसळधार पाऊस पडत आहे. संपूर्ण ऑगस्ट महिना पावसात गेला. आता सप्टेंबरमध्येही पाऊस थांबत नाहीये. या संपूर्ण आठवड्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे, कुठे घातक ठरणार जाणून घ्या
मुंबईतील जनजीवन पावसाने पुन्हा एकदा विस्कळीत झाले आहे. शुक्रवारी मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे तर काही ठिकाणी पुराचा इशारा देण्यात आला आहे.
हवामानाची परिस्थिती पाहता, पुढील 72 तास जम्मू-काश्मीरसाठी आव्हानात्मक असतील. हवामान खात्याने या काळात ढगफुटी आणि भूस्खलनाचा इशारा जारी केला आहे. प्रशासन आणि आरोग्य विभागाने लोकांना आवश्यक सूचना दिल्या आहेत.
तासगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये ताप, डेंग्यू, मलेरिया, व्हायरल फिव्हर, सर्दी-खोकला, पोटदुखी अशा आजारांचे रुग्ण वाढू लागले आहेत. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि खासगी दवाखाने रुग्णांनी गच्च भरले आहेत.
झारखंडमध्ये सर्वाधिक नुकसान झाले आहे, जिथे पाच जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. याशिवाय जम्मू-काश्मीर आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर तामिळनाडूमध्ये वीज पडून एकाचा मृत्यू झाला.
गेले काही दिवस वादळी वारा आणि मुसळधार पावसामुळे समुद्राला उधाण होतं. य़ा समुद्रात काल एक मासेमारी करणारी बोट आणि खलाशी बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे.
भीमा व नीरा नदीपात्रातील गावांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. नदीकाठच्या शेतीला पूराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. नागरिकांना नदीकाठच्या भागात जाण्याचे टाळण्यासाठी आणि पूरस्थितीबाबत खबरदारी घेण्याचे आवाहन केले.
कुंभी धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणातून आज सुरू असणारा १३१० क्युसेक विसर्गामध्ये १३०० क्युसेकने वाढ करून वक्रद्वारातून २६१० व विद्युतगृहातून चालू आहे.
जोरदार पावसामुळे दिवा शहरात रस्ते पाण्याखाली गेले, नागरिकांच्या घरात पाणी शिरलं या सगळ्याला ठाणे पालिकेचा निष्काळजीपणा आहे अशी टीका ठाकरे गटाच्या रोहिदास मुंडे यांनी केली आहे.
राज्यात कोकण विभाग तसंच मुंबई आणि उपनगर परिसरात पावसाने झोडपून काढले आहे. याचपार्श्वभूमीवर हवामान खात्याने आता ठाणे जिल्हाला देखील अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.