दरम्यान न्यायालयात पीएमआरडीएने १४ जुलैपर्यंत राज्य शासनाकडून विकास आराखडा रद्द केला जाणार असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले होते. मात्र, त्या वेळी न्यायालयाकडून त्यावर अंतिम निर्णय दिला गेला नव्हता. अखेर, न्यायालयाच्या आदेशानंतर पीएमआरडीएने पुढील आवश्यक कार्यवाही पूर्ण केली आहे.