Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: पाली ग्रामस्थांचा पाणी प्रश्न सुटणार? पाणीसाठा वाढवण्याचे पाटबंधारे विभागाचे प्रयत्न सुरु

पाली भूतीवली धरणाचे पाणी शेतीसाठी मिळावे यासाठी येथे शेतकऱ्यांची संघर्ष समिती काम करीत होते.धरणाच्या कालव्यांची कामे वेगाने व्हावीत यासाठी शासनाच्या पाटबंधारे विभागाने कोणतीही हालचाली केल्या नाहीत.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 24, 2025 | 03:16 PM
Raigad News: पाली ग्रामस्थांचा पाणी प्रश्न सुटणार? पाणीसाठा वाढवण्याचे पाटबंधारे विभागाचे प्रयत्न सुरु
Follow Us
Close
Follow Us:

कर्जत/संतोष पेरणे : कर्जत तालुक्यात रे ल्वे पट्ट्यात असलेली पाणी टंचाई दूर करण्यासाठी आणि या भागातील शेती सिंचनाखाली आणण्यासाठी पाळी भूतीवली येथे धरण बांधण्यात आले.2004 मध्ये या धरणाच्या जलाशयात पाण्याचा साठा झाला असून या धरणाच्या मातीच्या बांधला दगडी बांधकामी अधिक मजबूत व्हावे रस्ताही दगडी पिचिंग करण्याचे काम पूर्ण झाले आहे.दरम्यान, या दगडी पिचिंग मुळे धरणाच्या जलाशयात पाणी साठा वाढण्यास मदत होणार आहे.

पाली भूतीवली धरणाचे पाणी शेतीसाठी मिळावे यासाठी येथे शेतकऱ्यांची संघर्ष समिती काम करीत होते. या संघर्ष समितीचे अध्यक्ष माजी सरपंच जवाहर देशमुख हे आज हयात नाहीत. मात्र तरीही ही संघर्ष कायम राहील. धरणाच्या कालव्यांची कामे वेगाने व्हावीत यासाठी शासनाच्या पाटबंधारे विभागाने कोणतीही हालचाली केल्या नाहीत. कारण कालवे व्हावेत यासाठी सरकारी यंत्रणा काम करताना दिसत नाही. त्यामुळे गेली 21 वर्षे धरणाच्या जलाशयात पाणी साठा असून पाणी शेतकऱ्यांना मिळत नाही.त्यात शेती शिवाय तरणोपाय नाही यांची कल्पना सर्व तरुण वर्गाला अली आहे. त्यामुळे शासनाने कालव्यांची कामे पूर्ण करून शेतीसाठी या धरणाचे पाणी सोडण्यात यावे यासाठी शेतकरी आक्रमक आहेत.

प्रदेशाध्यक्ष होताच सपकाळ अ‍ॅक्शन मोडवर, उद्या बोलावली बैठक; काँग्रेसमध्ये नेमकं काय घडतंय?

मात्र आता सरकारी यंत्रणा यांच्याकडून धरणाची उंची वाढवण्याचा प्रयत्न सुरु आहे. मातीचे बांध असलेल्या या धरणाची उंची वाढवून अधिकच पाणी साठा उपलब्ध करून त्यांचा व्यावसायिक वापर करण्यासाठी पाटबंधारे खाते कामाला लागल्याचे दिसून येत आहे.सध्या धरणाच्या सांडव्याचं भिंतीचे तसेच मुख्य बांधाचे दगडी पिचिंगचे काम पाटबंधारे विभागाने पूर्ण करण्यावर भर दिला आहे.धरणाच्या मुख्य बांधावर पाण्याच्या भागात नव्याने दगडी पिचिंग करण्यात आले आहे. त्याचा परिणाम धरणाची उंची वाढण्यासमदत होत आहे.दुसरीकडे धरणाच्या सांडव्याचे उंची देखील वाढविण्यात आली आहे.त्यामुळे धरणातील पाणी साठा नव्याने केलेल्या दगडी पिचिंग मुळे वाढू शकणार आहे. त्याचवेळी धरणाची मुख्य विहीर आणि त्या आजूबाजूचं परिसर देखील मजबूत करण्यात आला आहे.

Maharashtra Politics : “लक्षवेधी लावायला नीलम गोऱ्हे किती पैसे घेतात?” राजकीय वर्तुळात जोरदार आरोप प्रत्यारोप

दुसरीकडॆ धरणाच्या चिंचवाडी भागात असलेल्या जमिनीतील माती बाहेर काढून त्या ठिकाणी लहान बंधारा बांधण्याच्या विचारात पाटबंधारे विभाग असल्याचे दिसून येत आहे.त्या भागात माती काढून तेथील लहान बंधारा बांधता आल्यास पाणी साठा वाढण्यासाठी येणारा खर्च अत्यल्प होण्याची शक्यता आहेत.त्यातून धरणाची पाणी साठा क्षमता देखील वाढू शकणार आहे.त्या भागात लहान धरण बांधल्यास पाली भूतीवली धरणाची क्षमता दुप्पट होऊ शकते.मात्र पाणीसाठा वाढवण्याच्या प्रक्रियेला सुरुवात पाटबंधारे खात्याने केली आहे.धरणाच्या मुख्य बांधाची उंची वाढवणे,त्या बांधावर दगड लावून धरण मजबूत करण्याची कामे सुरू आहेत.त्याचा परिणाम आगामी काळात धरणातील पाणीसाठा वाढण्यास मदत होणार आहे.

Web Title: Karjat news will water problem of pali villagers be solved efforts of irrigation department to increase water storage started

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2025 | 01:30 PM

Topics:  

  • karjat news
  • Raigad News
  • water issues

संबंधित बातम्या

Karjat News : पर्यावरण वाचवण्यासाठी कर्जतकर उतरले रस्त्यावर; एक दिवसीय धरणे आंदोलनात 2000 हून नागरिकांच्या सह्या
1

Karjat News : पर्यावरण वाचवण्यासाठी कर्जतकर उतरले रस्त्यावर; एक दिवसीय धरणे आंदोलनात 2000 हून नागरिकांच्या सह्या

Matheran News : मिनी नावाखाली जमिनी लाटण्याचा प्रयत्न ? माथेरानमध्ये नेमकं चाललंय तरी काय ?
2

Matheran News : मिनी नावाखाली जमिनी लाटण्याचा प्रयत्न ? माथेरानमध्ये नेमकं चाललंय तरी काय ?

Matheran News : स्थानिकांचा रोजगार बंद करण्याचा डाव; सुशोभीकरणाच्या नावाखाली आदिवासींच्या पोटावर पाय
3

Matheran News : स्थानिकांचा रोजगार बंद करण्याचा डाव; सुशोभीकरणाच्या नावाखाली आदिवासींच्या पोटावर पाय

Raigad : रोहा अष्टमी नगरपरिषदेच्या विविध विकासकामांचे सुनेत्रा पवारांच्या हस्ते भूमिपूजन
4

Raigad : रोहा अष्टमी नगरपरिषदेच्या विविध विकासकामांचे सुनेत्रा पवारांच्या हस्ते भूमिपूजन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.