पर्यटकांची लाडकी मिनीट्रेन नेरळ स्थानकातून माथेरानसाठी अद्याप सुरु झालेली नाही. दरवर्षी 15ऑक्टोबर रोजी मिनीट्रेनची नेरळ माथेरान नेरळ प्रवासी वाहतूक सुरु होते.
कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी 'ड्राय डायरेक्ट पेरणी भात' (DDSR) तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक पाहिले. किसान क्राफ्टने आयोजित केलेल्या या प्रशिक्षणातून भात लागवडीसाठी ५०% पाणी बचत कशी होते, हे समजावले गेले.
ग्रामपंचायतमध्ये मुंबईतील मतदार असलेले मतदार यांची मते नोंदवून घेण्यात आली असून त्या सर्व मतदार यांना एकाच ठिकाणी मतदान करता यावे, अशी मागणी यावेळी केली.
एमडीआर 2001 हे कीटकनाशक शेतकरी वर्गसाठी वरदान असल्याचा दावा हाय रिच सिडस कंपनीकडून करण्यात आलं आहे.कंपनीचे गजानन परळकर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना हा दावा केला आहे.
नेरळ कळंब राज्यमार्ग रस्त्यावरील नवीन पुलाच्या पायाखालील काँक्रीटीकरण वाहून गेल्याने २५ कोटी खर्चाच्या पुलाचे पुढे काय होणार? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
कर्जत तालुक्यात 16ऑक्टोबर रोजी सरत्या पावसाने धुमाकूळ घातला. त्यामुळे तालुक्यातील कडाव परिसरात चक्री वादळ आले आणि त्यात भाताच्या शेतीचे मोठे नुकसान झाले.
आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून रस्त्याच्या कामासाठी निधी देण्यात आला आहे.या कामाची सुरुवात झाली असून भिवपुरी रोड स्थानकाला जोडणारा रस्ता व्हावा यासाठी रायगड भूषण किशोर गायकवाड यांचे अनेक महिने प्रयत्न…
परतीच्या पावसाने फक्त मराठावाडाच नाही तर कोकणभागातील शेतकऱ्यांचं देखील अतोनात नुकसान झालेलं आहे. यंदाच्य़ा मुसळधार पावसामुळे कर्जत तालुक्यातील कुंभे येथील भाताची शेती करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले
कर्जत पंचायत समितीच्या 12 जागांसाठी आज आरक्षण सोडत काढण्यात आली.नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षणामुळे दोन ते अडीच वर्षे पुढे ढकलली गेलेली आरक्षण सोडतीमुळे तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत.
पर्यटनाच्या दृष्टीने पाहायचं झालं तर माथेरान हे महत्वाचं ठिकाण आहे. त्यामुळे आता प्रशासमनाने घाट रस्ते दुरुस्तीचं काम हाती घेतलं आहे जेणेकरुन पर्यटकांचा ओघ अजून वाढावा यासाठी प्रशासानाचे शर्थीचे प्रयत्न सुरु…
माथेरान शहरात बालवाडी संस्कृती अजूनही टिकून असून महाराष्ट्र राज्यात १९७२ मध्ये पहिल्यांदा बालवाडी सुरु करणाऱ्या सुहासिनी सावंत यांनी माथेरान शहरातील तिन्ही बालवाडीमध्ये येणारी बालकांच्या मेळाव्याला हजेरी लावली.
तालुक्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील आरोग्य सेवेसाठी महत्वाची असलेले कशेळे येथील ग्रामीण रुग्णालय आरोग्यसाठी योगदान देत आले आहे.मात्र तेच ग्रामीण रुग्णालय हे अनेक समस्यांनी व्यापले आहे.
पावसाने केलेल्या भाताच्या शेतीचे झालेले नुकसान लक्षात घेऊन शासनाने हेक्टरी 50 हजाराची मदत द्यावी अशी मागणी शिवसेना ठाकरे पक्षाने केली. शिवसेना ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई देण्याच्या मागणी करत…