तालुक्यातून वाहणाऱ्या उल्हास नदीवर दहिवली मालेगाव येथे असलेली कमी उंचीच्या पुलाच्या जागी नवीन पूल बांधण्यात येत आहे. 25 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येत असलेल्या या नवीन पुलाच्या कामाला गती मिळाली…
कर्जतच्या राष्ट्रीय महामार्गावरील वनविभागाने घेतलेल्या हरकतीमुळे रस्त्याचं अपूर्ण काम राहिलं आहे. या अपुर्ण कामामुळे स्थानिकांना आणि वाहनचालकांना देखील याता नाहक त्रास सहन कारावा लागत आहे.
Karjat News: आरपीआय कार्याध्यक्ष राहुल डाळिंबकर यांच्यावर चाकूने वार करण्याचा प्रयत्न झाला. आरोपीने जातीवाचक शिवीगाळ केली. राजकीय वैमनस्यातून हल्ला झाल्याचा संशय. ॲट्रॉसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्याची मागणी.
Local Body Election स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर कर्जत शहरात पोलीसांचा मोठा फौजफाटा सज्ज झाला आहे. कर्जत नगरपरिषदेच्या होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा देखील सज्ज झाली आहे.
माथेरान पालिकेच्या निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणेने 20 पैकी तब्बल 7 ई-रिक्षा आपल्या कामासाठी ठेवून घेतल्या आहेत. त्यामुळे स्थानिक रहिवाशी आणि विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत.
तालुक्याला आणि शहराला मोठी परंपरा आहे आणि त्यामुळे येथील सांस्कृतिक ठेवा जतन करण्यासाठी राम गणेश गडकरी यांच्या नावाने नाट्यगृह उभारले जाईल असं शेलारांनी जाहीर केलं.
पर्यटकांची लाडकी मिनीट्रेन नेरळ स्थानकातून माथेरानसाठी अद्याप सुरु झालेली नाही. दरवर्षी 15ऑक्टोबर रोजी मिनीट्रेनची नेरळ माथेरान नेरळ प्रवासी वाहतूक सुरु होते.
कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी 'ड्राय डायरेक्ट पेरणी भात' (DDSR) तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक पाहिले. किसान क्राफ्टने आयोजित केलेल्या या प्रशिक्षणातून भात लागवडीसाठी ५०% पाणी बचत कशी होते, हे समजावले गेले.
ग्रामपंचायतमध्ये मुंबईतील मतदार असलेले मतदार यांची मते नोंदवून घेण्यात आली असून त्या सर्व मतदार यांना एकाच ठिकाणी मतदान करता यावे, अशी मागणी यावेळी केली.
एमडीआर 2001 हे कीटकनाशक शेतकरी वर्गसाठी वरदान असल्याचा दावा हाय रिच सिडस कंपनीकडून करण्यात आलं आहे.कंपनीचे गजानन परळकर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना हा दावा केला आहे.
नेरळ कळंब राज्यमार्ग रस्त्यावरील नवीन पुलाच्या पायाखालील काँक्रीटीकरण वाहून गेल्याने २५ कोटी खर्चाच्या पुलाचे पुढे काय होणार? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
कर्जत तालुक्यात 16ऑक्टोबर रोजी सरत्या पावसाने धुमाकूळ घातला. त्यामुळे तालुक्यातील कडाव परिसरात चक्री वादळ आले आणि त्यात भाताच्या शेतीचे मोठे नुकसान झाले.
आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून रस्त्याच्या कामासाठी निधी देण्यात आला आहे.या कामाची सुरुवात झाली असून भिवपुरी रोड स्थानकाला जोडणारा रस्ता व्हावा यासाठी रायगड भूषण किशोर गायकवाड यांचे अनेक महिने प्रयत्न…
परतीच्या पावसाने फक्त मराठावाडाच नाही तर कोकणभागातील शेतकऱ्यांचं देखील अतोनात नुकसान झालेलं आहे. यंदाच्य़ा मुसळधार पावसामुळे कर्जत तालुक्यातील कुंभे येथील भाताची शेती करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले