नेरळ रेल्वे गेट क्रमांक 21 तांत्रिक कामासाठी सलग चार दिवस बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. मात्र यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होताना दिसून येत आहे.
तालुक्याचा पूर्वभाग हिरवागार करणाऱ्या राजनाला कालव्यात पाणी सोडण्यात आले आहे. टाटा कंपनीच्या आंध्र धरणातील पाण्यावर वीज निर्मिती केल्यानंतर राजनाला कालव्यात सोडले जाते.
नेरळ माथेरान घाटरस्ता दर सुट्टीला म्हणजेच शनिवार आणि रविवार तसेच सलग सुट्ट्या लागून आल्यांनतर वाहतूक कोंडीत सापडत असतो. यावर्षी ख्रिसमस आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटकांची गर्दी माथेरानमध्ये आले आहेत.
कशेळे–कोठीबे आणि कशेळे–खांडस या सर्वच प्रमुख रस्त्यांवर वाढलेल्या अतिक्रमणामुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती. आता यावर तोडगा काढण्यात आलेला आहे.
तालुक्यातील भिवपुरी येथे असलेल्या टाटा जलविद्युत प्रकल्पाच्या नवीन प्रकल्पाच्या कामात स्थानिकांवर अन्याय होत असल्याचे कारणाने राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना ठाकरे पक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाने उपोषण सुरू केले होते.
जिल्हा परिषदेच्या वडगावमधील शाळेचे शिक्षक उपक्रमशील शिक्षक म्हणून ओळखले जातात.शाळेच्या आवारात असलेल्या भिंती वारली पेंटिंग करून सजवणे,माझा कोपरा माझी कला असे अनेकविध उपक्रम या शाळेच्या विद्यार्थ्यांनी केले आहेत.
तालुक्यातील कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील शासकिय जागेतील, राज्यमार्ग रस्त्यालगत, डीपी रस्त्यावर झालेली व सुरु असलेली नियमबाहय सर्व अतिक्रमण यामुळे गावकऱ्यांचा जीव मेटाकुटीला आला आहे.
तालुक्यात हजारो वन जमिनीचा वापर करून टोरंट कंपनी जलविद्युत प्रकल्प साकारत आहे. या प्रकल्पाच्या कामासाठी वन जमिनीवर बुलडोझर फिरवला जाणार असून कर्जत तालुक्यात पर्यावरणाचा ऱ्हास करण्यास कारणीभूत ठरणार आहे,
नेरळ ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेतील चर्चेनंतर पाणीपट्टी वाढीला मंजुरी मिळाली असून फेब्रुवारी 2026 पासून नव्या दराने पाणीपट्टी आकारली जाणार आहे. नेमकं प्रकरण काय ? जाणून घ्या सविस्तर
जमिनीचा मोबदला अत्यंत कमी दिला असून शेतकऱ्यांच्या एका खातेदाराला प्रकल्पग्रस्त म्हणून नोकरीमध्ये संधी द्यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे.
तालुक्यातून वाहणाऱ्या उल्हास नदीवर दहिवली मालेगाव येथे असलेली कमी उंचीच्या पुलाच्या जागी नवीन पूल बांधण्यात येत आहे. 25 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येत असलेल्या या नवीन पुलाच्या कामाला गती मिळाली…
कर्जतच्या राष्ट्रीय महामार्गावरील वनविभागाने घेतलेल्या हरकतीमुळे रस्त्याचं अपूर्ण काम राहिलं आहे. या अपुर्ण कामामुळे स्थानिकांना आणि वाहनचालकांना देखील याता नाहक त्रास सहन कारावा लागत आहे.
Karjat News: आरपीआय कार्याध्यक्ष राहुल डाळिंबकर यांच्यावर चाकूने वार करण्याचा प्रयत्न झाला. आरोपीने जातीवाचक शिवीगाळ केली. राजकीय वैमनस्यातून हल्ला झाल्याचा संशय. ॲट्रॉसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्याची मागणी.
Local Body Election स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर कर्जत शहरात पोलीसांचा मोठा फौजफाटा सज्ज झाला आहे. कर्जत नगरपरिषदेच्या होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा देखील सज्ज झाली आहे.
माथेरान पालिकेच्या निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणेने 20 पैकी तब्बल 7 ई-रिक्षा आपल्या कामासाठी ठेवून घेतल्या आहेत. त्यामुळे स्थानिक रहिवाशी आणि विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत.
तालुक्याला आणि शहराला मोठी परंपरा आहे आणि त्यामुळे येथील सांस्कृतिक ठेवा जतन करण्यासाठी राम गणेश गडकरी यांच्या नावाने नाट्यगृह उभारले जाईल असं शेलारांनी जाहीर केलं.