बेकायदा वन विभागाच्या जमिनीवर अतिक्रमण करुन बोहरी समाज हॉल मध्ये सुरू असलेले अनधिकृत बांधकाम त्वरित थांबवण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या रेखा चौधरी यांनी केली आहे.
भरधाव वेगाने जाणाऱ्या एका अलिशान कारचा ताबा सुटल्याने गाडी थेट झाडावर आदळली अन्... अंगाचा थरकाप उडवणारा नेरळ-कळंब राज्यमार्ग रस्त्यावर अंगावर शहारे आणणारा भीषण अपघात घडला आहे.
आठ वर्षाचा कालावधी लोटला तरी या कार्यालयाला सरकारी जागा मिळाली नाही आणि आर्थिक व्यवहार होत असल्याने महत्वाचे अशा सरकारी कार्यालयाला भाड्याचे जागेचा सहारा घ्यावा लागत आहे.
तालुक्यातील सावळे हेदवली या रस्त्याचे बांधकाम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून करण्यात आले होते.या योजनेचे माध्यमातून बनलेल्या रस्त्यावर अवघ्या सहा महिन्यात खड्डे पडले असून वाहने चालवणे कठीण बनले आहे
नूतनीकरणाचे काम कोणत्याही अडथळ्यांविना सुरू असून हेरिटेज नॉर्म माथेरान पालिका इमारतीला लागू नाहीत काय? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उपस्थित केला आहे.
स्थानकातील फलाट दोनवर यापूर्वी कोणताही निवारा शेड नव्हते.त्यामुळे प्रवाशांची गैरसोय लक्षात घेता मध्य रेल्वे प्रशासनाने नेरळ स्थानकात प्रवासी निवडा शेड बांधण्यास सुरुवात केली आहे.
माथेरानमधील अशा कोणत्याही हेरिटेज वास्तू यांची दुरुस्ती करण्यासाठी राज्य हेरिटेज समितीची परवानगी घ्यावी लागते.मात्र अशी कोणतीही परवानगी न घेता नगरपरिषद कार्यालयाची तोडफोड करून सुशोभित करण्याचे काम सुरु आहे.
माथेरान शहरातील हात रिक्षा ओढणाऱ्या श्रमिक लोकांचे कष्ट कमी व्हावेत यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सर्व हात रिक्षाचालक यांना पर्यावरण पुरक इ रिक्षा देण्याचे निर्णय दिला आहे.
तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेच्या सहा आणि कर्जत पंचायत समितीच्या 12 जागांसाठी 7 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.या निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणेची मतदानाची तयारी पूर्ण झाली आहे.
भारतीय जनता पार्टीच्या माणगाव तर्फे वरेडी जिल्हा परिषद गटाच्या अधिकृत उमेदवार राधिका ठाकरे यांची मुख्य लढाई शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार यांच्याशी होणार आहे.
नेरळ गावातून जाणाऱ्या कर्जत कल्याण राज्यमार्ग रस्त्यावरील नेरळ खांडा गावाच्या हद्दीत असलेल्या लहान पुल वाहतुकीस बंद आहे. स्थानिक लोकप्रतिनीधींच्या दुर्लक्षित पणामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
कर्जत तालुक्यातील माणगाव तर्फे वरेडी गटामध्ये भारतीय जनता पक्ष चमत्कार घडवणार असून आम्हाला मैत्रीपूर्ण लढत करावी लागत आहे याची सल आमच्या कार्यकर्त्यांमध्ये कायम राहणार असं किरण ठाकरे यांनी वक्तव्य केलं.