चिंचवली डिकसळ या भागातील पाली भूतिवली धरणाला आडोसा असलेली टेकडी फोडण्याचे काम साध्य जोरात सुरू आहे. जेमतेम 300 ते 500 ब्रास माती उत्खनन करण्याची परवानगी घेऊन त्यावर हजारो ब्रास मातीचे…
कर्जत ग्रामीण भागात बऱ्यापैकी जंगल आहे. हा भाग आदिवासी पट्टा असल्या कारणाने देखील वनसंपदा मोठ्या प्रमाणात आहे. या भागात शेतकरी आणि मालकी हक्कामध्ये निर्माण झालेले जंगल नष्ट करण्याचा विडा उचललेला…
जन्माला दोन्ही मुलीच मुलगा जन्माला आला नाही म्हणून सासरी एका विवाहितेचा जाच सुरु होता. या सगळ्याला कंटाळून महिलेने आत्महत्या केली. या सगळ्या प्रकरणाने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
. स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला विरोध केला असून आता राजकीय पक्ष देखील या प्रकल्पाच्या विरोधात उभे ठाकले आहेत. शिवसेना ठाकरे पक्षाचे वतीने शासनाच्या विविध खात्यांना आपल्या विरोधाचे निवेदनं देण्यात…
नळपाणी योजनेचे मोहाची वाडी येथे पडून राहिलेले पाईप तेथे लागलेल्या आगीमध्ये जळून खाक झाले आहेत. त्यामुळे आता नेरळ ग्रामपंचायतीची नळपाणी योजना संकटात आली असून या आगीमुळे नेरळ परिसरात धुराचे लोट…
नेरळ ग्रामपंचायतमधील नळजोडणी गैरव्यवहार प्रकरणावर सखोल चौकशी व्हावी यासाठी पंचायय समितीच्या सदस्यांनी मागणी केली आहे. जर असं झालं नाही तर उपोषणाला बसू अशी ताकिद दिली आहे.
तालुक्यातील चिंचवली येथे सध्या अस्तित्वात असलेल्या रेल्वे गेट असून ते बंद होणार असून या भागात उड्डाण पूल उभारला जाणार आहे.मात्र उड्डाण पुलासाठी ज्या जमिनी रेल्वे घेणार आहे त्या जमिनी देण्यास…
नेरळजवळील ममदापूर येथील नामांकित 'दिलकप कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट स्टडीज'मध्ये शिक्षण घेणाऱ्या 19 वर्षीय हिंदू विद्यार्थिनीला लग्नाचं आमीष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
नेरळ येथील विद्या विकास शाळेचा विद्यार्थी असलेल्या हिरेन राम हिसाळके याने आज जागतिक हवामान शास्त्र दिनाच्या निमित्ताने सायकलफेरी काढून विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला.
गुजरात राज्यातून विदेशी दारूची तस्करी होत असल्याची माहिती नेरळ पोलिसांना मिळाली.त्यानंतर नेरळ पोलिसांनी मुरबाड कर्जत राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावर वारे गावच्या हद्दीत सापळा रचून कारवाई केली.
तालुक्यातील कशेळे येथे असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत स्थानिक ग्राहकांना अरेरावीची भाषा केली जाते. त्याचवेळी ग्राहकांशी चुकीच्या भावनेने बोलणे केले जात असल्याने ग्राहक नाराज झाले आहेत.
धरणासाठी एकाही शेतकऱ्याने आपली जमीन देण्याची परवानगी दिली नाही आणि तरीदेखील शासनाने धरणाचे काम करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. याबाबत शेतकरी आक्रमक झालेले आहेत.
बदलापूर-कर्जत रेल्वे मार्गावर नवीन मार्गिका टाकली जाणार आहे. याबाबत जास्तीत जास्त मोबदला शेतकऱ्यांना दिला जावा असमध्यरेल्वे महाव्यवस्थापक यांची भेट घेऊन प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन शेतकऱ्यांना देण्यात आलं आहे.
वन जमीन आणि भीमाशंकर अभयारण्य यांच्या जमिनीमुळे गेली 45 वर्षे लाल फितीत अडकलेल्या उरण पनवेल नेरळ शिरूर राज्यमार्गाचे नाव बदलून नव्याने या मार्गाला राज्य सरकारने हिरवा कंदील दिला आहे.
माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या व परिसरातमध्ये असणाऱ्या गावात अनेक दिवसांपासून वणव्याचा भडका पाहायला मिळत आहे. वनअधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे आदिवासी पाड्यातील गावकऱ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.