तालुक्यातील टाटा वीज केंद्र येथे नव्याने 1000 मेगावॉट क्षमतेचा वीज प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे.या जलविद्युत प्रकल्पाविरुद्ध कर्जत तालुक्यातील भिवपुरी, कराळे वाडी, भिवपुरी, धनगरवाडा येथील रहिवाशांनी उपोषणाला सुरुवात केली
तालुक्यातील रेल्वे पट्ट्यातील जमिनी ओलिताखाली आणण्यासाठी पाटबंधारे विभागाने पाली भूतिवली येथे लघुपाटबंधारे प्रकल्प बांधला आहे.या धरणासाठी जमीन देणारे प्रकल्प ग्रस्त यांना शासनाने कोणत्याही सोयी सुविधा पुरवल्या नाहीत.
कर्जत तालुक्यात टाटा कंपनीचा जलविद्युत प्रकल्प असून हाच प्रकल्प आता नव्याने विस्तारला जात आहे.100 वर्षे जुन्या असलेल्या या प्रकल्पामधून अधिक क्षमतेने वीज निर्मिती व्हावी.
पर्यटन स्थळ असलेल्या माथेरान मध्ये जाण्यासाठी असलेल्या एकमेव रस्त्याची दुरवस्था झाली आहे.नेरळ ते माथेरान या सात किलोमीटर लांबीच्या रस्त्यावरील डांबर निखळून गेले असून वाहनचालक यांना कसरत करावी लागत आहे.
ओबीसी समाज संघटना महासंघ यांच्या माध्यमातून आज कर्जत तहसीलदार आणि प्रांत अधिकारी यांना निवेदन देवून आक्षेप नोंदवला असून ओबीसीमध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी काढण्यात आलेले जीआर रद्द करावा अशा मागण्या…
रायगड जिल्ह्यातील थंड हवेचे पर्यटन स्थळ असलेल्या माथेरान मध्ये रात्री साडे अकरा वाजल्यापासून सकाळी आठ वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे. .त्यामुळे दरड कोसळून वाहतूक ठप्प झाली आहे.
शहरातील मालमत्ता धरकांना नागरिकांना दंडातून वगळण्यात आलेलं नाही त्यामुळे या नागरिकांना दंड माफ करण्यात यावा अशी मागणी करणारे निवेदन माथेरान भाजप कडून देण्यात आले.पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी आश्वासन दिलं…
नेरळ स्थानकाचा कायापालट होत असून प्रवाशांना चांगल्या सोयी देण्याच्या उद्देशाने विकासकाम सुरु आहे. मात्र या ही कामं कासवाच्या गतीने पुढे जात असल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.
फिट इंडिया मोहिमे अंतर्गत, आमली पदार्थ विरोधी संदेश देण्या करिता रायगड जिल्हा पोलीस दल यांच्या वतीने फिट इंडिया सायकलिंग ड्राईव्ह स्पर्धेचे चे आयोजन करण्यात आले.
दरम्यान नेरळ ग्रामपंचायतीचे नगरपरिषद मध्ये रूपांतर झाल्यास नेरळमधील नागरीकरण आणखी वाढेल आणि शासनाच्या विविध विभागांचा निधी देखील नेरळचे विकासासाठी येईल असा विश्वास निवृत मुख्याधिकारी दादासाहेब अटकोरे यांनी व्यक्त केला.
नेरळ स्थानकाचं आत्याधुनिक सेवा सुविधांनी सुशोभिकरण केलं गेलं आहे. मात्र याचबरोबर सुरक्षेचा प्रश्न अद्यापही अस्पष्ट आहे. त्यामुळे रेल्वे मंडळाने याबाबत योग्य ती सुरक्षा योजना राबवावी असं अशी मागणी नेरळमधील प्रवशांची…
कर्जत तालुक्यातील पोश्री नदीवर बोरगाव येथे धरण बांधले जाणार आहे. त्याप्रमाणे चिल्हार नदीवर देखील शिलार येथे धरण बांधले जाणार आहे. म्हणजे तालुक्यात अशा दोन धरणांना न्यायालायाने परवानगी दिली आहे.