• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
Marathi News » Topic » water issues

water issues

  • धक्कादायक! 24 गावांना दूषित पाण्याचा विळखा, नागरिकांचे आरोग्य धोक्यात

    धक्कादायक! 24 गावांना दूषित पाण्याचा विळखा, नागरिकांचे आरोग्य धोक्यात

    गडचिरोली जिल्ह्यातील जवळपास चोवीसच्यावर गावातील नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना नेहमीच आरोग्याशी - संबंधित समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
  • Thane News :  ठाणेकरांनो इथे लक्ष द्या; मंगळवारऐवजी आता शुक्रवारी काही भागात पाणीकपात

    Thane News : ठाणेकरांनो इथे लक्ष द्या; मंगळवारऐवजी आता शुक्रवारी काही भागात पाणीकपात

    मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रात जलवाहिनी तातडीच्या दुरुस्तीच्या पार्श्वभूमीवर पाणी कपात आहे. त्यात, मंगळवारी स्टेम प्राधिकरणातर्फे शटडाऊन घेतल्यास पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
  • Thane News : ठाणेकरांनो इथे लक्ष द्या ; मंगळवारी ठाण्यातील काही भागात पाणीकपात

    Thane News : ठाणेकरांनो इथे लक्ष द्या ; मंगळवारी ठाण्यातील काही भागात पाणीकपात

    शहाड येथील अशुध्द जल उदंचन केंद्रावर मीटर बदलण्याचे काम सुरु असल्याने ठाणे शहरातील पाणी पुरवठा बंद मंगळवारी काही ठिकाणी बंद ठेवण्यात येणार आहे.
  • चासकमान धरणातून 2200 क्युसेक विसर्ग सुरू; भीमा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

    चासकमान धरणातून 2200 क्युसेक विसर्ग सुरू; भीमा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

    भीमाशंकर अभयारण्य आणि पश्चिम घाट परिसरात दमदार पावसाचा जोर कायम असून, २४ तासांत २३ मिमी आणि आतापर्यंत एकूण ३९८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. भीमा व आरळा नद्यांद्वारे दररोज सरासरी…
  • Thane News : कळव्यात पाणी पेटलं; पाण्यासाठी नागरिकांची प्रभाग समितीवर धडक

    Thane News : कळव्यात पाणी पेटलं; पाण्यासाठी नागरिकांची प्रभाग समितीवर धडक

    ठाणे शहरात पाण्याची टंचाई भासू लागल्यानंतर कळव्याचा पाणीसाठा ठाण्याला वळवण्यात आल्याने कळव्यात मोठ्या प्रमाणात पाणी कपात केली जात आहे. त्यामुळे कळव्यातील नागरिक आक्रमक झाले आहेत.
  • 2030 पर्यंत पाण्याच्या एका थेंबासाठी पण होतील हाल, काय होणार 60 लाख नागरिकांचं? भविष्यातील भाकीत खरे ठरणार?

    2030 पर्यंत पाण्याच्या एका थेंबासाठी पण होतील हाल, काय होणार 60 लाख नागरिकांचं? भविष्यातील भाकीत खरे ठरणार?

    पाणी सजीवांसाठी वरदान आहे. मात्र याच पाण्यावरुन आता भविष्यात संघर्ष होऊ शकतो. अनेकांचा बळी जाण्याचं कारण हे पाणी ठरणार आहे, असं भाकित करण्यात आलं आहे.
  • कोयना धरणातील पाणीसाठ्यात होतीये वाढ; पाणीसाठा पोहोचला 43.99 टीएमसीवर

    कोयना धरणातील पाणीसाठ्यात होतीये वाढ; पाणीसाठा पोहोचला 43.99 टीएमसीवर

    सध्या धरणाच्या उजव्या पायथ्याशी असलेल्या वीजगृहातून एका जनित्राद्वारे वीजनिर्मिती करून प्रतिसेकंद १ हजार ५० क्युसेक पाणी पूर्वेकडे नदी पात्रात सोडण्यात येत आहे.
  • भीमा नदी पात्रातील सर्व प्रकारचे बंधारे वाहतुकीसाठी बंद; उजनीतून 40 हजार क्युसेकचा विसर्ग

    भीमा नदी पात्रातील सर्व प्रकारचे बंधारे वाहतुकीसाठी बंद; उजनीतून 40 हजार क्युसेकचा विसर्ग

    मागील काही दिवसांपासून निरा खोरे व भीमा खोऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे नीरा नदीपात्रात वीर धरणामधून ६ हजार ५३७ क्युसेक इतका विसर्ग सुरु आहे.
  • आनंदाची बातमी ! सातारकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली; कास तलाव जूनमध्येच ओव्हरफ्लो

    आनंदाची बातमी ! सातारकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली; कास तलाव जूनमध्येच ओव्हरफ्लो

    अर्धा टीएमसी पाणीसाठा असलेल्या कास तलावाचे नयनरम्य सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. सातारा शहरासाठी तलावात दररोज दहा लाख लिटर पाणी उचलले जाते.
  • मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडीत केवळ 29 टक्के जलसाठा; मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम

    मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडीत केवळ 29 टक्के जलसाठा; मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम

    सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. काही ठिकाणी जास्त पाऊस झाला. त्यामुळे इतर धरणांची पाणी पातळी वाढली असली तरी वळवाच्या पावसानंतर वरुणराजाने विश्रांती घेतली.
  • ठाण्यात पाण्याच्या कमतरतेमुळे नागरिकांचे हाल, संजय केळकरांनी अधिकाऱ्यांना दिली ‘ही’ महत्वाची सूचना

    ठाण्यात पाण्याच्या कमतरतेमुळे नागरिकांचे हाल, संजय केळकरांनी अधिकाऱ्यांना दिली ‘ही’ महत्वाची सूचना

    ठाण्यात पाण्याची कमतरतेमुळे नागरिकांचे हाल होत आहे. हीच समस्या सोडवण्यासाठी जनसेवकाचा जनसंवाद' या उपक्रमात आमदार संजय केळकर यांनी पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना केल्या आहेत.
  • माण तालुक्याच्या पश्चिमेस संततधार सुरु; तरीही 28 गावांसह 218 वाड्या-वस्त्यांना टँकरने पुरवठा

    माण तालुक्याच्या पश्चिमेस संततधार सुरु; तरीही 28 गावांसह 218 वाड्या-वस्त्यांना टँकरने पुरवठा

    दहिवडी कुळकजाई हा रस्ता सिंदीखुर्द येथील ओढ्यावर पाणी असल्याने दिवसभर वाहतुकीसाठी बंद पडला होता. या रस्त्यावरील नवीन पुलाचे काम सुरू असून, तात्पुरत्या स्वरूपात पर्यायी पूल केला होता.
  • Thane News : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! बुधवारी शहरातील ‘या’ भागात पाणी पुरवठा राहणार बंद

    Thane News : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! बुधवारी शहरातील ‘या’ भागात पाणी पुरवठा राहणार बंद

    ठाणे महानगर पालिका क्षेत्रातील काही भागांत बुधवारी बारा तासांसाठी पाणी पुरवठा कपात करण्यात येणार आहे.
  • Pune News : मीटरद्वारे पाणीपट्टी आकारण्याचा प्रस्ताव पडणार लांबणीवर; महिनाभरापासून प्रस्ताव आयुक्तालयातच पडून

    Pune News : मीटरद्वारे पाणीपट्टी आकारण्याचा प्रस्ताव पडणार लांबणीवर; महिनाभरापासून प्रस्ताव आयुक्तालयातच पडून

    शहरात सध्या समान पाणी पुरवठा (24 तास पाणी पुरवठा ) योजनेचे काम सुरु आहे. याअंतर्गत शहरात जलवाहिन्यांचे जाळे निर्माण केले जात आहे. तसेच नळजोडाला पाण्याची मीटर बसविण्याचे काम केले जात…
  • ‘…तर पुणेकरांचा नळजोडच बंद करणार’; पुणे महापालिकेचा इशारा

    ‘…तर पुणेकरांचा नळजोडच बंद करणार’; पुणे महापालिकेचा इशारा

    पाण्याची गळती कमी करून नागरिकांना पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करण्यासाठी पाण्याचे मोजमाप करणे आवश्यक आहे. त्यासाठी नळजोडास तातडीने एएमआर मीटर बसविणे जरुरीचे आहे.
  • Raigad : घोटभर पाण्यासाठी वणवण, आम्ही माणसं आहोत की गुरं? लाडक्या बहिणीला पैसे नको पाणी द्या; गावकऱ्यांनी केला संताप व्यक्त

    Raigad : घोटभर पाण्यासाठी वणवण, आम्ही माणसं आहोत की गुरं? लाडक्या बहिणीला पैसे नको पाणी द्या; गावकऱ्यांनी केला संताप व्यक्त

    रायगडमधील माळवाडीतील पाणीटंचाईचा गंभीर प्रश्न!, रोज पहाटे उठून अंधारात डोंगरावरून थेंब-थेंब पाणी भरावे लागते.
  • ठाणेकरांनो लक्ष द्या! शुक्रवारी शहरातील ‘या’ भागात पाणीपुरवठा राहणार बंद

    ठाणेकरांनो लक्ष द्या! शुक्रवारी शहरातील ‘या’ भागात पाणीपुरवठा राहणार बंद

    मे महिना सुरु होताच उन्हाचा तडाखा जाणवायला सुरुवात झाली आहे. अशातच आता पाणी कपातीच्या आव्हानाला ठाणेकरांना सामोरं जावं लागत आहे.
  • Water Issue : कोकणातील दुष्टचक्र थांबणार कधी? एकीकडे पाणीटंचाई तर दुसरीकडे दूषित पाण्याचा पुरवठा

    Water Issue : कोकणातील दुष्टचक्र थांबणार कधी? एकीकडे पाणीटंचाई तर दुसरीकडे दूषित पाण्याचा पुरवठा

    गावातील विहिरींच्या पाण्याची पातळी खालावत जात असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.गावामध्ये जलजीवन मिशनचं काम सुरु आहे पण पाण्याचा मुख्य स्रोत नसल्यानं पिण्याच्या पाण्यासाठी गावकऱ्यांचे अतोनात हाल होत आहेत.
  • एक घोट पाणी मिळणं देखील कठीण…कर्जतमधील ‘या’ गावात चक्क 15 दिवसापासून पाण्याचा थेंबही नाही

    एक घोट पाणी मिळणं देखील कठीण…कर्जतमधील ‘या’ गावात चक्क 15 दिवसापासून पाण्याचा थेंबही नाही

    महाराष्ट्रातील अनेक गावांना पाणीटंचाईचा सामाना करावा लागत आहे. अशातच आता कर्जत तालुक्यातील एका गावात नागरिकांना चक्क एक घोट पाणी मिळणं देखील कठीण झालं आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.
  • तापमान वाढीमुळे भूजल पातळीत घट; पाण्याअभावी पिके करपण्याच्या अवस्थेत

    तापमान वाढीमुळे भूजल पातळीत घट; पाण्याअभावी पिके करपण्याच्या अवस्थेत

    गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा अधिक जलसाठा सिंचन प्रकल्पांमध्ये दिसत असला, तरी गेल्या महिनाभरात यात झपाट्याने घट झाल्याचे दिसून येत आहे. जत तालुक्यात पाण्यासाठी एकूण 27 प्रकल्प राबवले जात आहेत.

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

अभियांत्रिकी क्षेत्रात ‘या’ नोकरींसाठी करा अर्ज! बरसेल पैसा, व्हाल काही वर्षातच कोट्याधीश

अभियांत्रिकी क्षेत्रात ‘या’ नोकरींसाठी करा अर्ज! बरसेल पैसा, व्हाल काही वर्षातच कोट्याधीश

Cough Syrup: दोन वर्षांखालील मुलांना कफ सिरप देऊ नका; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा सल्ला

Cough Syrup: दोन वर्षांखालील मुलांना कफ सिरप देऊ नका; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा सल्ला

सणासुदीच्या काळात ‘या’ ऑटो कंपनीने दिली आतापर्यंतच्या बेस्ट डिस्काउंट, मिळतेय लाखोंची सूट

सणासुदीच्या काळात ‘या’ ऑटो कंपनीने दिली आतापर्यंतच्या बेस्ट डिस्काउंट, मिळतेय लाखोंची सूट

प्रेमाची गोष्ट 2 या सिनेमातून हिंदी मालिकेतील अभिनेत्री करणार मोठ्या पडद्यावर एन्ट्री! ललित प्रभाकरचीही असणार साथ…

प्रेमाची गोष्ट 2 या सिनेमातून हिंदी मालिकेतील अभिनेत्री करणार मोठ्या पडद्यावर एन्ट्री! ललित प्रभाकरचीही असणार साथ…

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Jeevan Praman Patra: पेन्शनर्सना आता बँकेत जायची गरज नाही, घरीच मिळणार जीवन प्रमाणपत्र

Jeevan Praman Patra: पेन्शनर्सना आता बँकेत जायची गरज नाही, घरीच मिळणार जीवन प्रमाणपत्र

व्हिडिओ

पुढे वाचा
Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

‘उद्धव ठाकरेंनी मराठा माणसाला हद्दपार करण्याचं काम केलं’ -परिणय फुके

‘उद्धव ठाकरेंनी मराठा माणसाला हद्दपार करण्याचं काम केलं’ -परिणय फुके

धुळेतील बालाजी रथोत्सवाला 145 वर्षांची परंपरा, भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण

धुळेतील बालाजी रथोत्सवाला 145 वर्षांची परंपरा, भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.