Jal Jeevan Mission- ग्रामपंचायतीकडून महावितरणसोबत वारंवार समन्वय साधण्याचा प्रयत्न केला गेला. यापूर्वी अनेकदा थकीत बिलांचे समायोजन ओगलेवाडी येथील कार्यकारी अभियंत्यांनी केले होते. परंतु सहा वर्षांपासून महावितरणने गावाचा मालमत्ता कर भरला…
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पात अवघा ५.५ टीएमसी पाणीसाठा शिल्लक असल्याने महापालिकेने पुढील तीन महिन्यांसाठी पाण्याचे नियोजन सुरू केले आहे.
विश्रांतवाडी येथील वडार वस्ती (क्रमांक ११२), भीमनगर, शांतीबन सोसायटी आणि आसपासच्या परिसरात गेल्या २० दिवसांपासून अत्यंत अस्वच्छ आणि दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत आहे.
मनपाच्या प्रभाग क्रमांक दोनसह वडगाव शेरी मतदारसंघात २० मे पासून दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. भामा- आसखेड प्रकल्पातून होणार्या या पाणीपुरवठ्याला दुर्गंधी येत आहे.
सोलापूरकरांचा पाण्याचा प्रश्न अधिकच तीव्र झाला असून, पाणीटंचाईच्या निषेधार्थ सोमवारी (दि. २० एप्रिल) प्रभाग ११ मधील महिलांनी महापालिकेवर ‘घागर मोर्चा’ काढत प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.
छत्रपती संभाजीनगर पाणीपुरवठा योजनेच्या कामातील गंभीर त्रुटींमुळे मुंबई उच्च न्यायालयाने मनपा आयुक्त आणि मजीप्राच्या मुख्य अभियंत्यांना २६ फेब्रुवारी रोजी प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
कोयना धरणाच्या बोगद्याला लागलेली गळती काढण्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. त्यावेळी कोयना प्रकल्पाचा टप्पा एक आणि दोन सुमारे ३ महिन्यांसाठी बंद राहणार आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील जवळपास चोवीसच्यावर गावातील नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना नेहमीच आरोग्याशी - संबंधित समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रात जलवाहिनी तातडीच्या दुरुस्तीच्या पार्श्वभूमीवर पाणी कपात आहे. त्यात, मंगळवारी स्टेम प्राधिकरणातर्फे शटडाऊन घेतल्यास पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
भीमाशंकर अभयारण्य आणि पश्चिम घाट परिसरात दमदार पावसाचा जोर कायम असून, २४ तासांत २३ मिमी आणि आतापर्यंत एकूण ३९८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. भीमा व आरळा नद्यांद्वारे दररोज सरासरी…
ठाणे शहरात पाण्याची टंचाई भासू लागल्यानंतर कळव्याचा पाणीसाठा ठाण्याला वळवण्यात आल्याने कळव्यात मोठ्या प्रमाणात पाणी कपात केली जात आहे. त्यामुळे कळव्यातील नागरिक आक्रमक झाले आहेत.
सध्या धरणाच्या उजव्या पायथ्याशी असलेल्या वीजगृहातून एका जनित्राद्वारे वीजनिर्मिती करून प्रतिसेकंद १ हजार ५० क्युसेक पाणी पूर्वेकडे नदी पात्रात सोडण्यात येत आहे.
मागील काही दिवसांपासून निरा खोरे व भीमा खोऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे नीरा नदीपात्रात वीर धरणामधून ६ हजार ५३७ क्युसेक इतका विसर्ग सुरु आहे.
अर्धा टीएमसी पाणीसाठा असलेल्या कास तलावाचे नयनरम्य सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. सातारा शहरासाठी तलावात दररोज दहा लाख लिटर पाणी उचलले जाते.
सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. काही ठिकाणी जास्त पाऊस झाला. त्यामुळे इतर धरणांची पाणी पातळी वाढली असली तरी वळवाच्या पावसानंतर वरुणराजाने विश्रांती घेतली.
ठाण्यात पाण्याची कमतरतेमुळे नागरिकांचे हाल होत आहे. हीच समस्या सोडवण्यासाठी जनसेवकाचा जनसंवाद' या उपक्रमात आमदार संजय केळकर यांनी पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना केल्या आहेत.