Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘गावात जमीन विकणे बंद आहे’! Raigad जिल्ह्यातील ‘या’ गावाने घेतला ऐतिहासिक निर्णय; होतोय कौतुकाचा वर्षाव

अलीकडच्या काळात कोकणात मोठ्या प्रमाणावर बाहेरच्या गुंतवणूकदारांकडून जमिनी खरेदी केली जात आहेत. परिणामी, स्थानिक शेतकरी आपली जमीन विकून उपजीविकेच्या साधनांपासून वंचित होत आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 09, 2025 | 08:03 PM
‘गावात जमीन विकणे बंद आहे’! Raigad जिल्ह्यातील ‘या’ गावाने घेतला ऐतिहासिक निर्णय; होतोय कौतुकाचा वर्षाव
Follow Us
Close
Follow Us:

ठाकरोली ग्रामस्थांचे सर्वत्र होते कौतुक
झपाट्‌याने वाढत असलेल्या जमिनींच्या खरेदी-विक्रीला लगाम
बाहेरच्या गुंतवणूकदारांकडून कोकणात मोठ्या प्रमाणात जमिनी खरेदी

अलिबाग: कोकणातील झपाट्‌याने वाढत असलेल्या जमिनींच्या खरेदी-विक्रीला लगाम घालत रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील ठाकरोली गावाने एक ऐतिहासिक आणि सामाजिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ‘जमिनी वाचवा, स्थलांतर थांबवा, भावी पिढीला जमिनीचे महत्त्व कळू द्या’ या घोषवाक्याखाली ग्रामस्थांनी सर्वानुमते गावातील जमिनी विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

अलीकडच्या काळात कोकणात मोठ्या प्रमाणावर बाहेरच्या गुंतवणूकदारांकडून जमिनी खरेदी केली जात आहेत. परिणामी, स्थानिक शेतकरी आपली जमीन विकून उपजीविकेच्या साधनांपासून वंचित होत आहेत. गावातील वयोवृद्ध ग्रामस्थांच्या मते, “आज दलाल तुपाशी, आणि विकणारे शेतकरी उपाशी” अशी स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरोली ग्रामसभेत गावातील सर्वा नागरिकांनी एकमुखाने “गावातील जमीन कुणीही विकणार नाही” असा ठराव मंजूर केला.

Raigad News : अलिबागला फिरायला जाताय मग बातमी एकदा वाचाच; पुलाचे खांब निकामी; प्रशासनाचे दुर्लक्ष; मांडवा जेट्टी कोसळण्याची भिती

इतर गावांनीही विचार करून निर्णय घेण्याचे आवाहन

ठाकरोली ग्रामस्थांनी आजूबाजूच्या गावांनाही अशाच प्रकारे विचार करून निर्णय घेण्याचे आवाहन केले आहे. प्रत्येक गावाने आपली जमीन आणि ओळख जपण्यासाठी पुढाकार घेतला, तर कोकणाचे मूळ स्वरूप कायम राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ठाकरोली गावाचा हा निर्णय केवळ गावापुरता मर्यादित नसून संपूर्ण कोकणासाठी प्रेरणादायी ठरू शकतो. या उपक्रमामुळे गावाने आपल्या जमिनीचे, संस्कृतीचे आणि आत्मसन्मानाचे रक्षण करण्यासाठी नवा पायंडा पाडला आहे.

गावात ठिकठिकाणी फलक

या निर्णयाची अंमलबजावणी दृढ करण्यासाठी गावातील मुख्य रस्ते, चौक आणि सार्वजनिक ठिकाणी ‘जमीन विकू नका’ असे फलक लावण्यात आले आहेत. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, हे फलक केवळ सूचना नसून गावाच्या भविष्यासाठीची प्रतिज्ञा आहेत.

अलिबागमध्ये कामगार न्यायालयाचे न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या हस्ते उद्‌घाटन

जमीन फक्त मालमत्ता नव्हे, तर अस्तित्व

ग्रामस्थांचा विश्वास आहे की, “जमीन फक्त मालमत्ता नाही, ती आप अस्तित्वाचा आणि संस्कृतीचा आहे.” भावी पिढ्यांना शेती, नैस संसाधनांचे महत्त्व आणि स्थानिक ओन टिकवून ठेवता यावी, यासाठी निर्णयाला गावकरी एकमेकांच्या खांद्य खांदा लावून साथ देत आहेत. त सांगितले की, “आपली जमीनच आ खरी ओळख आहे, ती विकली तर अ गावही हरवेल.”

Web Title: Thakroli village people decide not to sell land raigad alibaug marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2025 | 08:03 PM

Topics:  

  • Alibaug
  • Raigad News

संबंधित बातम्या

Karjat News : काळ आला पण वेळ नव्हती आली ; नेरळ-कळंब राज्यमार्ग रस्त्यावर अंगावर शहारे आणणारा भीषण अपघात
1

Karjat News : काळ आला पण वेळ नव्हती आली ; नेरळ-कळंब राज्यमार्ग रस्त्यावर अंगावर शहारे आणणारा भीषण अपघात

Raigad Zilla Parishad: रायगडच्या सत्तेसाठी नवे समीकरण; सर्वात मोठा पक्ष असूनही शिंदे गटासाठी संकटाची घंटा?
2

Raigad Zilla Parishad: रायगडच्या सत्तेसाठी नवे समीकरण; सर्वात मोठा पक्ष असूनही शिंदे गटासाठी संकटाची घंटा?

Karjat News : जमीन खरेदी विक्रीची त्रेधातिरपीट; सरकारी कार्यालयांना जागा मिळता मिळेना
3

Karjat News : जमीन खरेदी विक्रीची त्रेधातिरपीट; सरकारी कार्यालयांना जागा मिळता मिळेना

Raigad News : पळसदरी येथील धरणात सापडला मृतदेह! ओळख पटवणे, पोलिसांसाठी सगळ्यात मोठे आव्हान
4

Raigad News : पळसदरी येथील धरणात सापडला मृतदेह! ओळख पटवणे, पोलिसांसाठी सगळ्यात मोठे आव्हान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.