राज्य महामार्ग असो किंवा राष्ट्रीय महामार्ग खड्यांच्या समस्या दिवसेंदिवस डोकेदुखी ठरत आहेत. अलिबागपासून वडखळ रस्ता केवळ 22 किमीचा. 22 किमीचा राष्ट्रीय महामार्ग अत्यंत दुरवस्थेत असून जीवघेणा होत आहे.
जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे व उपजिल्हाप्रमुख प्रशांत मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी जनआक्रोश आंदोलन करत – MSIDC व कंत्राटदाराला जाहीर इशारा दिला आहे.
लोकांनी केलेल्या मतदानाची चोरी होत असल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी केला होता याच पार्श्वभूमीवर रायगड काँग्रेसने कॅन्डल मार्चचं आयोजन केलं.
रायगडच्या अलिबाग तालुक्यातील मिनी गोवा म्हणून ओळख असलेल्या नागाव मध्ये गावकऱ्यांकडून ऑकेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. नागाव परिसर स्वच्छ आणि सुंदर राहण्यासाठी या ऑकेथॉन मध्ये गावकऱ्यांसह विद्यार्थी देखील सहभागी झाले…
अलिबागमध्ये मराठी पाटी नसल्यामुळे मनसेने आक्रमक आंदोलन करत संबंधितांना समज दिली असून, १५–२० दिवसांत मराठी फलक न लावल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
अलिबागमध्ये रस्त्यावरील खड्डे, संजय निराधार योजनेचे पैसे व अतिक्रमण यावर तातडीने उपाययोजना व्हावी यासाठी माजी आमदार पंडितशेठ पाटील यांनी अधिकाऱ्यांची भेट घेतली.
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटीच्या आदेशानुसार आणि डॉ. निशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अलिबाग समुद्रकिनारी ‘रेड रन’ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत अनेक युवक-युवतींनी जोमदार सहभाग घेतला.
रायगडच्या मुरूड तालुक्यातील कोर्लई येथील समुद्रात एक संशयित बोट आढळून आली आहे. यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. समुद्रात दोन नॉटिकल मैल अंतरावर ही बोट संशयास्पदरित्या उभी होती.
आणीबाणीला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजपा दक्षिण रायगड जिल्हातर्फे लोकशाही संरक्षण दिन समारंभाचे आयोजन आलिबागमध्ये करण्यात आले. या वेळी आणीबाणीतील बंदीवानांचा सत्कार करण्यात आला.
कुंडलिका समुद्र मार्गे प्रवास करताना रेवदंडा पुलानजीक बुडालेली बार्ज बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. गेले काही वर्षापासून बुडालेली बार्ज समुद्राच्या पाण्यातून बाहेर काढण्यात आली नव्हती.
झिराड व परिसरातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी दोन ते तीन किलो मीटरची पायपीट करावी लागत होती. मात्र हा प्रश्न आता कायमचा सुटणार आहे. शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना सायकलचा आधार मिळणार आहे.
Alibaug News : जेवणासाठी बहुतेक प्लास्टिकच्या पत्रावळ्यांचा वापर होतो आहे. मात्र या प्लॅस्टिकच्या पत्रावळ्यांमुळे जेवणामधून आपल्या पोटात एकप्रकारे विषच जात आहे. प्लॅस्टिकच्या पत्रावळ्यांमुळे कर्करोगासारखे अनेक गंभीर आजार
शासनाने याचा गांभीर्याने विचार करून ठेकेदारांची थकीत बीले अदा करण्यासाठी तातडीने तरतूद करावी. याबाबीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज आंदोलन करण्यात आले.
महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासनाबरोबर प्रशासन, पोलीस आणि पत्रकारांनी एकत्र येऊन काम करायला हवे, असे मत राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केले आहे.
अलिबाग म्हणजे पर्यटकांचे आवडते ठिकाण. पण याच अलिबागमध्ये काही अतिउत्साही पर्यटकांनी मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घातला आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.