Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

किरण सांमंतानी राजन साळवी यांचा विजयी रथ रोखला; तब्बल ‘इतक्या’ मताधिक्क्याने केला पराभव

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये मातब्बर उमेदवार पराभूत झाले आहेत . शिवसेना ठाकरे गटाचे तीन टर्म आमदार असलेल्या राजन साळवी यांना किरण सामंत यांनी पराभूत केले आहे.

  • By नारायण परब
Updated On: Nov 23, 2024 | 08:37 PM
फोटो सौजन्य- सोशल मीडिया

फोटो सौजन्य- सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

राजापूर लांजा साखरपा विधानसभा निवडणुकीत महायुतीचे किरण सामंत यांनी महाविकास आघाडीच्या राजन साळवी यांचा १९९७४ मतांनी पराभव केला. राजन साळवी यांना पराभूत करून किरण सामंत यांनी कोकणात उबाठाप्रमुख उध्दव ठाकरे यांना दिलेला हा मोठा धक्का आहे. राज्यात व कोकणातील जनतेने महायुतीला भरभरून प्रतिसाद दिला असून त्याचे फलीत म्हणून राजापूर लांजा साखरपा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार किरण सामंत यांच्या पदरात पडलेले मताधिक्य आहे. राजापूर मतदारसंघात किरण सामंत यांना 80256 मते मिळाली तर ठाकरे गटाचे राजन साळवी यांना 60579 मते मिळाली. कॉंग्रेसचे बंडखोर उमेदवार अविनाश लाड यांना 7945 मते मिळाली.

Mahayuti PC News: खरी शिवसेना, खरी राष्ट्रवादी कुणाची हे लोकांनी ठरवलं; एकनाथ शिंदेनी डिवचलं

किरण सामंत यांची प्रतिक्रिया

विकासाचा अजेंडा घेऊन किरण सामंत यांनी ही निवडणूक लढवली. लांजा राजापूर साखरपा मतदारसंघातील जनतेने भावनिक राजकारणाला नाकारून विकासाची साथ दिली त्यामुळे माझा विजय झाला. या विजयात महायुतीच्या सर्व घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांचा, नेत्यांचा, मतदारांचा मोलाचा वाटा आहे. या सर्वांच्या ऋणात मी कायम राहू इच्छितो. असे किरण सामंत म्हणाले मतदारसंघाच्या विकासासाठी माझ्यावरती जनतेने दाखवलेला विश्वास मी सार्थ ठरवेन, ही प्रतिक्रिया किरण सामंत यांनी दिली.

राजापूर मतदारसंघ

महाराष्ट्र राज्याच्या 1962 मध्ये झालेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीपासुन हा मतदारसंघ अस्तित्वात आहे.  या मतदारसंघावर सुरुवातीच्या काळात कॉंग्रेस आणि जनता दलाचा वरचष्मा राहिला होता. मात्र  1995 पासून या राजापूर मतदारसंघामध्ये शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे. तब्बल 30 वर्षे येथे शिवसेनेचा आमदार निवडून येत आहे. 1995 च्या विधानसभा निवडणूकीत विजय साळवी यांनी विजय मिळवला. त्यानंतरच्या काळात 1999 आणि 2004 च्या निवडणूकीमध्ये   गणपत कदम यांनी विजय मिळवला. मतदारसंघातून  2009 पासून या मतदारसंघातून सलग तीन वेळा राजन साळवी यांनी विजय मिळवत हॅट्ट्रीक केली होती मात्र या निवडणुकीत त्यांना किरण सामंत यांनी जबरदस्त धक्का देत पराभूत केले आहे.

‘कडूं’चा ‘राणां’विरुद्धचा डाव फसला ; प्रहारच्या उमेदवाराचा दारूण पराभव

राज्याचा निकाल

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल आज लागले असून आतापर्यंत समोर आलेल्या निकालानुसार राज्यात महायुतीचा झंझावात  पाहायला मिळत आहे.महायुतीतील प्रमुख घटक पक्षांना एकत्रित रित्या  230 जागा मिळाल्या आहेत.  132 जागांवर आघाडी मिळवत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपचे हे यश आजपर्यंतचे सर्वात मोठे यश ठरले आहे.   त्यानंतर शिवसेना शिंदे गटाने तब्बल 57 जागा आघाडीवर आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाने 41 जागावर आघाडी   मिळवली आहे. महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष शिवसेना ठाकरे गटाला 20 तर कॉंग्रेसला 16 आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला 10 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे या निकालामुळे महाविकास आघाडी पूर्णपणे नेस्तनाबूत झाल्याचे दिसून येत आहे.

 

Web Title: Kiran sammat defeated rajan salvi in rajapur constituency

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2024 | 08:37 PM

Topics:  

  • Kokan News

संबंधित बातम्या

कोकणातील सर्वात गूढ देवस्थान; वारुळातून अवतरलेल्या सातेरी देवी मंदिराची रहस्यमय कथा
1

कोकणातील सर्वात गूढ देवस्थान; वारुळातून अवतरलेल्या सातेरी देवी मंदिराची रहस्यमय कथा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.