पोलीस प्रशासन, स्थानिक ग्रामस्थ व जीवरक्षक यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत खोल समुद्रात जाण्याचा मोह न आवरल्याने अलीकडे दुर्दैवी घटनांचे प्रमाण वाढले आहे.
सन २०१८मध्ये कुणबी समाज संघटनेच्या एकीचे बळ दाखवत जरी शहरविकास आघाडी केली असली तरी तब्बल ९ जागा निवडून आणल्या होत्या. तर भाजपला केवळ ५ जागांवर समाधान मानावे लागले होते.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी 12 नोव्हेंबर रोजी 1 वाजल्यापासून ते 26 नोव्हेंबर 2025 रोजीपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) प्रमाणे प्रतिबंधात्मक मनाईचे…
अडीच वर्षांनंतर सेना भाजप युतीमध्ये दुही निर्माण झाली आणि अपहरण नाट्य सारखे प्रकार होऊन भाजप आणि राष्ट्रवादी यांनी मोट बांधत अडीच वर्षांकरिता निलेश भुरवणे यांच्या गळ्यामध्ये नगराध्यक्ष पदाची माळ पडली…
सप्टेंबर २०२५ मध्ये तालुक्यातील ४५ गावांतील २४५ शेतकऱ्यांचे जवळपास ४.८८ लाख रुपयांचे नुकसान नोंदवले गेले होते. तरीही, शासनाकडून कोकणाला केवळ आश्वासनांवरच समाधान मानावे लागले.
खेडच्या विजयासाठी दापोली व महगगडमधील कार्यकर्ते मदतीला येणार आहेत. प्रत्येक निवडणुकीत आपले अस्तित्व दाखवायचे आहे, असे माजी आमदार सूर्यकांत दळवी म्हणाले.
दिवाळीच्या सुट्टीमुळे दापोली तालुक्यातील समुद्रकिनारी मोठ्या संख्येने पर्यटक आले आहेत . मात्र त्यातील काही पर्यटक हुल्लडबाजी करत असल्याची माहिती ग्रामस्थांकडून देण्यात आली आहे.
तळकोकणातील कुडाळ, कणकवली आणि सावंतवाडी या महत्त्वाच्या स्थानकांवर लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्याची मागणी पवारांनी पत्राद्वारे केली आहे.
चिनी बोटी व्हेसल ट्रॅकरवर स्पष्टपणे दिसत आहेत, तरीही त्यांच्याविरोधात कोणतीही कारवाई केली जात नाही. या बोटींमधून स्थलांतरित मशांची मोठ्या प्रमाणावर मासेमारीमुळे स्थानिक मच्छीमारांना प्रचंड आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.
Chiplun Khadpoli bridge collapsed : चिपळूणमधील खडपोली पूल कोसळला असल्याची दुर्घटना घडली आहे. त्यामुळे कोकणामध्ये जाणाऱ्या लोकांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे.
गणेशोत्सवाच्या पूर्व तयारीचा प्रवास म्हणून 23 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 12 वाजेपासून ते 28 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजेपर्यंत या कालावधीत जड वाहनांना वाहतूक बंदी असणार आहे.
Maharashtra Politics: गेल्या काही दिवसांपासून ब्राह्मण संघ आणि भास्कर जाधव यांच्यातील संघर्ष आता शिगेला पोहचला आहे. जाधवांच्या विधानाने गुहागरच्या ब्राह्मण समाज आक्रमक झाला आहे.
जिल्ह्यात लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांना सिंधुदुर्ग स्थानक आणि जिल्ह्यातील वेगवगेळ्या स्थानकांवर थांबा मिळावा यासाठी प्रवासी संघटनेचे रेल्वेस्थानकावर जनआंदोलन केले आहे.
दीडशे किंवा पाचशे कोटी नाही तर जमिनीचा सध्या व्हॅल्युएशन 90 कोटीच्या आत मध्ये आहे.हिबानामा हा बिना मोबाबदला करता येतोहा हिबानामा कोणत्याही दिवाणी कार्यालयाने अवैध केला नाही.