शासन म्हणून जी आपल्याला मदत हवी आहे. ती सगळ्या पद्धतीची मदत केली जाणार आहे, हा विश्वास जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी तुम्हाला देतोय, असेही मंत्री राणे यांनी सांगितले.
नैसर्गिक संकटाने आंबा बागायतदार पूर्णपणे हवालदिल आहेत. तर सरकारने यावर सकारात्मकपणे विचार करून बागायतदारांना नुकसान भरपाई देवून दिलासा देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
मुंबई, चिंचवड, स्वारगेट, भांडुप, बोरिवली, भाईंदर या मार्गावर गाड्या सोडण्यात येणार आहेत. शिमगोत्सव कालावधीत एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी आगार प्रशासनाने विशेष भर दिला आहे.
एक आगळी वेगळी प्रथा म्हणजे गावपळण. कोकणात जशी भुतं प्रसिद्ध आहेत तशीच काही रुढी परंपरा आहेत ज्यामुळे कोकणाची एक वेगळी ओळख जाणवते. काय आहे नेमकी ही प्रथा चला तर मग…
मोंड येथील मूळ सज्जावर मे २०२५ पासून तलाठी कार्यरत आहेत. त्यांच्याकडे मोंड, मोंडपार, मळेगाव आणि चिंचवाड ही मूळ गावे असतानाच, मागील वर्षभरापासून बापर्डे व जुवेश्वरचा पदभार देण्यात आला आहे.
कोकण म्हणजे निसर्गाने नटलेले सदाबहार! या निसर्गाला पाहण्यासाठी प्रत्येकाचे डोळे आतुरलेले असतात. तुम्हीही यंदा कुठे तरी बाहेर जाण्याचे आणि मज्जा मस्ती करण्याचे प्लॅन बनवत आहात तर नक्कीच कोकण हा सगळ्यात…
कोकणातील बागायतदारांच्या जिव्हाळ्याचा आणि अस्तित्वाशी निगडित असलेला हा अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रश्न प्रभावीपणे मांडल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
मुरबाड कर्जत राज्यमार्ग 548 अ वरील कशेळे गावातील रस्त्याची दुरवस्था झालेली आहे.या रस्त्यावर राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्याकडून काँक्रीटीकरण करण्यात आलेले नाही.
गावाकडील मंडळे, कुटुंबे किंवा मित्रमंडळींच्या गटांना सोयीस्कर प्रवास करता यावा, यासाठी गट आरक्षणाला प्राधान्य देण्यात आले आहे. शिमगोत्सव हा कोकणातील प्रमुख सणांपैकी एक मानला जातो.
सध्या सिंधुदुर्गात व्याघ्र गणना सुरू आहे. ट्रॅप कॅमेऱ्यात वाघिणीसह वाघाचे दोन बछडेही कैद झाले आहेत. त्यामुळे सह्याद्रीतील जंगलभाग वाघांच्या प्रजननासाठी नैसर्गिक केंद्र असल्याचे सिद्ध झाले आहे.
राज्य सरकारने तातडीने अथा उत्पादक शेतक-याची स्पूर्ण कर्जमाफी कराची किया हैवटरी ५ लाख रूपयाची नुकसानभरपाई आंबा उत्पादक शेतकऱ्यांना देण्याची मागणी केली जात आहे.
नोकरदारांसाठी एकही सोयीची स्पेशल ट्रेन या नियोजनात दिसत नाही. गुरुवारी सकाळी गाडी सोडल्यास नोकरदारांनी सुट्टी घेऊन जायचे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
'हिरकणी'चा वावर पूर्णपणे नैसर्गिक असून नागरिकांनी कोणतीही अफवा पसरवू नये, असे वनविभागाने स्पष्ट केले आहे. वाघिणीला कोणताही त्रास न देता सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सर्वेक्षण आणि सीमांकन करण्याच्या कार्यपध्दतीनुसार संबंधित जिल्हाधिकारी यांना तसे कामकाज होण्याकामी आवश्यक ते मार्गदर्शन करणे. त्याबाबत कालबध्द कार्यक्रम निश्चित करणे, अशी कार्यपद्धती या समितीला निश्चित करून देण्यात आली आ