एनडीआरएफच्या निकषांनुसार हेक्टरी सुमारे २२ हजार ५०० रुपये मदत देण्यात येणार असून कोकण विभागातील बाधित शेतकऱ्यांसाठी २०९ कोटी रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव सादर केला आहे.
मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेली ३१ मे ची डेडलाईन अपयशी ठरली आहे. पावसाळ्यापूर्वी महामार्गाचे ३० टक्के काम अद्याप अपूर्ण असल्याने कोकणवासियांचा प्रवास पुन्हा खडतर…
गरजू लाभार्थ्यांना हक्काची घरे वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी आपल्या कार्यकाळात प्रभावी अंमलबजावणी, नियमित आढावा आणि प्रशासनातील समन्वय यावर विशेष भर दिला होता.
Jaigad Bomb Blast: घटनेची माहिती मिळताच जयगड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन बॉम्ब शोधक व नाशक पथक (BDDS) तसेच फॉरेन्सिक तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले.
शासन म्हणून जी आपल्याला मदत हवी आहे. ती सगळ्या पद्धतीची मदत केली जाणार आहे, हा विश्वास जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी तुम्हाला देतोय, असेही मंत्री राणे यांनी सांगितले.
नैसर्गिक संकटाने आंबा बागायतदार पूर्णपणे हवालदिल आहेत. तर सरकारने यावर सकारात्मकपणे विचार करून बागायतदारांना नुकसान भरपाई देवून दिलासा देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
मुंबई, चिंचवड, स्वारगेट, भांडुप, बोरिवली, भाईंदर या मार्गावर गाड्या सोडण्यात येणार आहेत. शिमगोत्सव कालावधीत एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी आगार प्रशासनाने विशेष भर दिला आहे.
एक आगळी वेगळी प्रथा म्हणजे गावपळण. कोकणात जशी भुतं प्रसिद्ध आहेत तशीच काही रुढी परंपरा आहेत ज्यामुळे कोकणाची एक वेगळी ओळख जाणवते. काय आहे नेमकी ही प्रथा चला तर मग…
मोंड येथील मूळ सज्जावर मे २०२५ पासून तलाठी कार्यरत आहेत. त्यांच्याकडे मोंड, मोंडपार, मळेगाव आणि चिंचवाड ही मूळ गावे असतानाच, मागील वर्षभरापासून बापर्डे व जुवेश्वरचा पदभार देण्यात आला आहे.
कोकण म्हणजे निसर्गाने नटलेले सदाबहार! या निसर्गाला पाहण्यासाठी प्रत्येकाचे डोळे आतुरलेले असतात. तुम्हीही यंदा कुठे तरी बाहेर जाण्याचे आणि मज्जा मस्ती करण्याचे प्लॅन बनवत आहात तर नक्कीच कोकण हा सगळ्यात…
कोकणातील बागायतदारांच्या जिव्हाळ्याचा आणि अस्तित्वाशी निगडित असलेला हा अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रश्न प्रभावीपणे मांडल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
मुरबाड कर्जत राज्यमार्ग 548 अ वरील कशेळे गावातील रस्त्याची दुरवस्था झालेली आहे.या रस्त्यावर राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्याकडून काँक्रीटीकरण करण्यात आलेले नाही.
गावाकडील मंडळे, कुटुंबे किंवा मित्रमंडळींच्या गटांना सोयीस्कर प्रवास करता यावा, यासाठी गट आरक्षणाला प्राधान्य देण्यात आले आहे. शिमगोत्सव हा कोकणातील प्रमुख सणांपैकी एक मानला जातो.
सध्या सिंधुदुर्गात व्याघ्र गणना सुरू आहे. ट्रॅप कॅमेऱ्यात वाघिणीसह वाघाचे दोन बछडेही कैद झाले आहेत. त्यामुळे सह्याद्रीतील जंगलभाग वाघांच्या प्रजननासाठी नैसर्गिक केंद्र असल्याचे सिद्ध झाले आहे.