Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिक्षक भरती प्रक्रियेसाठी अद्याप करावी लागणार प्रतीक्षाच; घोषणा होऊनही प्रत्यक्षात अंमलबजावणी नाहीच !

राज्यातील शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरायची आहेत. ही भरती प्रक्रिया 15 ऑगस्टपासून सुरू करून 24 ऑक्टोबरपर्यंत राबविण्यात येणार होती. यासाठी पवित्र पोर्टल सुरू करण्याची घोषणा झाली. मात्र, प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणीच करण्यात नाही. त्यामुळे पात्र उमेदवारांना शिक्षक भरती प्रक्रियेसाठी प्रतिक्षा करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 31, 2023 | 12:10 PM
आता ज्येष्ठ शिक्षकांचीही होणार 'परीक्षा'; गुरुजी तणावात

आता ज्येष्ठ शिक्षकांचीही होणार 'परीक्षा'; गुरुजी तणावात

Follow Us
Close
Follow Us:

नागपूर : राज्यातील शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरायची आहेत. ही भरती प्रक्रिया 15 ऑगस्टपासून सुरू करून 24 ऑक्टोबरपर्यंत राबविण्यात येणार होती. यासाठी पवित्र पोर्टल सुरू करण्याची घोषणा झाली. मात्र, प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणीच करण्यात नाही. त्यामुळे पात्र उमेदवारांना शिक्षक भरती प्रक्रियेसाठी प्रतिक्षा करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. यासंदर्भात शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केलेली घोषणा म्हणजे केवळ हवेतील करार आहे, असे शिक्षक आमदार सुधाकर अडबाले (Sudhkar Adbale) यांनी मत व्यक्त केले.

आ. अडबाले यांनी रखडलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेसंदर्भात सभागृहात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. तसेच उच्च श्रेणी मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व केंद्र प्रमुख यांची पदोन्नती, विस्तार अधिकारी व सहायक शिक्षक यांची भरती, जिल्हा परिषदेच्या निवृत्त शिक्षकांची कंत्राटी तत्वावर नियुक्ती यासंबंधात 7 जुलै रोजी जारी करण्यात आलेला परिपत्रक रद्द करण्याच्या निर्णयाकडेही आ. अडबाले यांनी लक्ष वेधले होते.

अडबाले यांनी सांगितले की, 15 ऑगस्ट निश्चित केलेली तारीख निघून गेली. परंतु अद्याप पोर्टल सुरू करण्यात आले नाही. सरकार पोर्टल सुरू करण्यात अपयशी ठरले आहे. शिक्षण विभाग याकडे सातत्याने दुर्लक्ष करीत आहे. परिणामी, नोकरीची प्रतिक्षा करणाऱ्या युवकांमध्ये नाराजीचा सुरू उमटला आहे. त्यामुळे घोषणा केल्यानुसार भरती प्रक्रिया तात्काळ सुरू करण्यात यावी, अशी मागणी अडवाले यांनी यावेळी केली.

उत्तरादाखल शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले, ‘शिक्षक भरतीसंदर्भात औरंगाबाद खंडपीठाने दिलेली स्थगिती आता हटविली आहे. भरती प्रक्रियेचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. यानुसार आता शिक्षकांची भरती करण्यात येईल अशी घोषणा केसरकर यांनी केली’.

Web Title: The teacher recruitment process still has to wait no actual implementation till date nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2023 | 12:10 PM

Topics:  

  • maharashtra
  • Teachers Recruitment

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
1

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

Supreme Court: चेक बाउन्स प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल! व्यापारी कर्मचारींसह सामान्य नागरिकांनी दिलासा
2

Supreme Court: चेक बाउन्स प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल! व्यापारी कर्मचारींसह सामान्य नागरिकांनी दिलासा

Maharashtra Clean Energy Mission : महाराष्ट्र स्वच्छ ऊर्जेत देशाचे नेतृत्व करणार—अणुऊर्जेत ऐतिहासिक पाऊल!
3

Maharashtra Clean Energy Mission : महाराष्ट्र स्वच्छ ऊर्जेत देशाचे नेतृत्व करणार—अणुऊर्जेत ऐतिहासिक पाऊल!

महाराष्ट्रात वाघ आणि बिबट्यांचे हल्ले सुरूच, ३ वर्षांत १७,०४४ जणांचा मृत्यू, वाघांच्या मृत्यूची आकडेवारी चिंताजनक
4

महाराष्ट्रात वाघ आणि बिबट्यांचे हल्ले सुरूच, ३ वर्षांत १७,०४४ जणांचा मृत्यू, वाघांच्या मृत्यूची आकडेवारी चिंताजनक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.