बिहारमधील शिक्षक भरतीमध्ये आता बिहारमधील रहिवाशांना प्राधान्य दिलं जाणार आहे. यासाठी शिक्षण विभागाला संबंधित नियमांमध्ये आवश्यक सुधारणा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून यासाठी आंदोलन सुरू आहे.
भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील एका शाळेत अपात्र मुख्याध्यापकाच्या नेमणुकीच्या प्रकरणात आधीच नागपूर विभागाचे शिक्षण उपसंचालक उल्हास नरड आणि बनावट नियुक्ती मिळालेले मुख्याध्यापक पराग पुंडके यांना अटक करण्यात आली होती
शासनाने नुकताच संच मान्यतेसाठी आवश्यक पटसंख्येच्याबाबत जाचक अटींचा शासन आदेश नुकताच प्रसिद्ध केलेला असून, त्यानुसार द्वि-शिक्षकी शाळांना किमान ६० पटाची अट घातलेली आहे. तसेच २० पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये प्रत्येकी एक…
राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे राबविल्या जाणाऱ्या शिक्षक भरती प्रक्रियेला अखेर मुहूर्त सापडला आहे. सोमवारी दुपारनंतर शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या उमेदवारांना २१ हजार ९७८ जागांच्या जाहिराती पाहण्यास उपलब्ध होणार आहेत, असे…
राज्यातील शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरायची आहेत. ही भरती प्रक्रिया 15 ऑगस्टपासून सुरू करून 24 ऑक्टोबरपर्यंत राबविण्यात येणार होती. यासाठी पवित्र पोर्टल सुरू करण्याची…
राज्यात असे अनेक शिक्षक आहेत ज्यांना अद्याप नोकरी मिळालेली नाही. ते सर्व नोकरीच्या प्रतिक्षेतच असतानाच आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर…
राज्यातील सर्व शाळा सुरु झाल्या आहे. पण जिल्हा परिषद शाळेत (ZP School) शिकवण्यासाठी शिक्षकच नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी तत्वावर तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती करण्याचा निर्णय राज्य सरकारने…