Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मागण्या पूर्ण होईपर्यंत मुंबई सोडणार नाही’; पोलिसांच्या नोटिशीनंतर मनोज जरांगेंची भूमिका

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचे मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू आहे. मात्र, न्यायालयाच्या निर्देशानंतर नियमांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट होताच मुंबई पोलिसांनी जरांगे पाटील यांना नोटीस बजावली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 02, 2025 | 12:22 PM
'मागण्या पूर्ण होईपर्यंत मुंबई सोडणार नाही'; पोलिसांच्या नोटिशीनंतर मनोज जरांगेंची भूमिका

'मागण्या पूर्ण होईपर्यंत मुंबई सोडणार नाही'; पोलिसांच्या नोटिशीनंतर मनोज जरांगेंची भूमिका

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे यांच्याकडून वेळोवेळी उपोषण करण्यात आले आहे. त्यानंतर आताही त्यांनी उपोषण सुरु केले आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा हा आजचा पाचवा दिवस आहे. याचदरम्यान आता मुंबई पोलिसांनी जरांगे पाटील यांना नोटीस दिली आहे. मात्र, या नोटिशीनंतरही जरांगेंनी आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. ‘मागण्या पूर्ण होईपर्यंत मुंबई सोडणार नाही’, असा इशाराच त्यांनी दिला आहे.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचे मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू आहे. मात्र, न्यायालयाच्या निर्देशानंतर नियमांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट होताच मुंबई पोलिसांनी जरांगे पाटील यांना नोटीस बजावली आहे. आंदोलनासाठी न्यायालय आणि पोलिसांनी घालून दिलेल्या अटी-शर्तींचे उल्लंघन झाल्यामुळे जरांगे पाटील यांना दिलेल्या परवानग्या रद्द करण्यात आल्या आहेत. आझाद मैदान पोलिसांनी जरांगे यांच्या कोअर कमिटीला नोटीस बजावून मैदान तात्काळ रिकामे करण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, मुंबई पोलिसांनी नोटीस बजावल्यानंतर मनोज जरांगे म्हणाले की, त्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत ते मुंबई सोडणार नाहीत. जरी त्यांना जीव गमवावा लागला तरी ते मुंबई सोडणार नाही. त्यांनी आंदोलकांना शांतता राखण्याचे आणि हिंसाचार टाळण्याचे आवाहन केले आहे. यापूर्वी, मराठा आरक्षण आंदोलकांनी पोलिसांच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्याची घोषणा केली होती.

आज सकाळी दिली पोलिसांनी नोटीस

मंगळवारी सकाळी मुंबई पोलिसांनी, मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करून, नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल मराठा आरक्षण नेते जरांगे पाटील यांना नोटीस बजावली आणि आंदोलकांना आझाद मैदान रिकामे करण्याचे आवाहन केले. जरांगे पाटील यांनी माध्यमांमध्ये केलेल्या विधानांची पोलिसांनी दखल घेतली आहे. असे असले तरीही आंदोलकांनी पोलिसांच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्याचे म्हटले आहे.

‘ने सुरू ठेवण्यासाठी पोलिसांची परवानगी वाढवण्यासाठी काल रात्री अर्ज करण्यात आला होता. तो मंगळवारी सकाळी पोलिसांनी फेटाळला आणि निदर्शकांना रस्ते रिकामे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यावर, निदर्शकांनी पोलिसांच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे म्हटले आहे.

Web Title: Will not leave mumbai until demands fulfill manoj jarange stance after police notice

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2025 | 12:22 PM

Topics:  

  • Manoj Jarange
  • Maratha Reservation
  • Mumbai News
  • Mumbai Police

संबंधित बातम्या

महसूलमंत्री बावनकुळे यांचा जागा हडप करणाऱ्या लॉबीला दणका; नूतनीकरणाचा ‘तो’ प्रस्ताव नामंजूर
1

महसूलमंत्री बावनकुळे यांचा जागा हडप करणाऱ्या लॉबीला दणका; नूतनीकरणाचा ‘तो’ प्रस्ताव नामंजूर

Bachchu Kadu Nagpur: बच्चू कडू अन् जरांगे पाटील यांची अनोखी युती? आंदोलनातून महायुती सरकारला आणले नाकी नऊ
2

Bachchu Kadu Nagpur: बच्चू कडू अन् जरांगे पाटील यांची अनोखी युती? आंदोलनातून महायुती सरकारला आणले नाकी नऊ

Mangal Prabhat Lodha: मंत्री लोढांच्या पुढाकाराने सुटला बाणगंगेच्या आरतीचा तिढा;  त्रिपुरी पौर्णिमेला आरतीसह…
3

Mangal Prabhat Lodha: मंत्री लोढांच्या पुढाकाराने सुटला बाणगंगेच्या आरतीचा तिढा; त्रिपुरी पौर्णिमेला आरतीसह…

MUMBAI : जोगेश्वरी विक्रोळी लिंक रस्त्याची दयनीय अवस्था, दिलीप लांडे आक्रमक
4

MUMBAI : जोगेश्वरी विक्रोळी लिंक रस्त्याची दयनीय अवस्था, दिलीप लांडे आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.