ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणा बळकट होण्यासाठी परिषदेत वैद्यक क्षेत्रातील गुंतवणूकदारांसोबत करार करण्यात यावेत, असे वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या.
मुंबईच्या गोरेगावमधील अनमोल टॉवरमध्ये हायड्रोजन फुगा फुटल्याने लिफ्टमध्ये भीषण आग लागली. या अपघातात ३ जण भाजले असून थरारक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे.
टॅंकर पलटी झाल्याने द्रुतगती मार्गावर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. 22 तास उलटून गेले तरी वाहतूक पूर्ववत झालेली नाही. अन्न, पाण्याशिवाय प्रवाशांचे अतोनात हाल होत आहे.
बुलेट ट्रेन प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई–पुणे प्रवासाचा कालावधी लक्षणीयरीत्या कमी होईल, तर पुणे–हैदराबाददरम्यानही जलद व सुरक्षित प्रवास शक्य होणार आहे.
पॉझिटिव्ह अॅसिटाइलकोलीन रिसेप्टर अँटिबॉडी चाचणी मायस्थेनिया ग्रेव्हिसच्या निदानात उपयुक्त असली, तरी ती स्वतंत्रपणे निर्णायक मानता येत नाही, असे डॉ. विनया भंडारी म्हणाल्या.
प्रसिद्ध बॉलीवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी याच्या घरावर गोळीबार झाला आहे दरम्यान सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली, ज्यामध्ये रोहित शेट्टीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी घेण्यात आली आहे.
प्रसिद्ध बॉलीवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी याच्या जुहू येथील निवासस्थानाबाहेर गोळीबार झाल्याची माहिती दिली जात आहे. रात्री उशिरा हा गोळीबार झाला. या गोळीबाराच्या घटनेनंतर परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला…
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चांवर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया देत परिस्थिती स्पष्ट केली आहे. विलीनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांवर त्यांनी आपली भूमिका मांडली.
अर्जेंटिना एरिआनो या अमेरिकन महिलेने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर आपला हा कटू अनुभव शेअर केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. हा व्हिडिओ वेगाने व्हायरल झाला आणि त्याला एक लाखांहून अधिक व्ह्यू…
मुंबईतून दहावीचे ३.४९ लाख विद्यार्थी देणार परीक्षा दहावीसाठी एकूण १६ लाख १४ हजार ९९७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, या विद्यार्थ्यांची परीक्षा ५११ परीक्षा केंद्रांवर घेतले जाणार आहे.
Mumbai: नुकतेच मुंबई उच्च न्यायालयाने बॅनरबाजीवर कारवाईचे निर्देश दिले होते. त्यानुसार पालिकेने धडक कारवाई करत दोन दिवसांत मुंबईतील अनधिकृत बॅनर्सवर कारवाई केली आहे.
वायू प्रदूषण प्रकरणी पुढील न्यायालयीन सुनावणी शुक्रवारी (दि.23) रोजी होणार आहे. पूर्वनियोजित कृती आराखड्यानुसार प्रत्यक्ष स्थळभेटी व पाहणी सुरू ठेवण्याचे आदेश महानगरपालिका प्रशासनाने सर्व विभागस्तरीय पथकांना दिले आहेत.
KEM Hospital: देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव होऊन गेला तरी अद्याप इंग्रजांच्या पाऊलखुणा पुसल्या गेल्या नाहीत, असे मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले.