देशातील महिलांसाठी सर्वात सुरक्षित आणि पोषक वातावरण देणाऱ्या पहिल्या १० शहरांपैकी ५ शहरे दक्षिण भारतातील आहेत. दक्षिण भारताचा सरासरी स्कोर २१.६० इतका असून तो देशात सर्वाधिक आहे.
खासगी कंपनीच्या माध्यमातून ही तपासणी करण्यात येणार असून मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीनिमित्त जारी असलेली आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर या कामासाठी निविदा काढण्यात येणार आहेत.
राज्यातील विद्यार्थ्यांचे डिजिटल पद्धतीने ट्रॅकिंग करणे, शैक्षणिक प्रगतीचे निरीक्षण, तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत विविध बाबींचे संनियंत्रण करण्यासाठी अपार आयडी नोंदणी करणे बंधनकारक केले आहे.
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील दरीवर बांधलेल्या पुलाप्रमाणेच, आता मुंबईच्या अंतर्गत भागात दरीवर पूल बांधला जाईल. मालाडमधील वाढत्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून महानगरपालिकेने एक मोठा निर्णय घेतला आहे.
भांडुप (पश्चिम) येथील स्टेशन रोडवर एक मोठा बस अपघात झाला. बेस्टच्या बसने अनेक लोकांना चिरडल्याचे समोर आले आहे. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आणि नऊ जण जखमी झाल्याची माहिती…
मुंबईचा मोठा हिस्सा दशकांपूर्वीच्या पायाभूत सुविधांवर उभा आहे. २०२५ मध्ये पुनर्विकास ही केवळ गरज उरली नसून, शहराच्या शाश्वत वाढीचा तो सर्वात व्यवहार्य मार्ग ठरला आहे.
Mumbai Metro 3 News : सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्ष 2026 च्या स्वागतासाठी गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्ह आणि चौपाटीवर जमवणाऱ्या लाखो मुंबईकरांसाठी मेट्रोने आनंदाची बातमी दिली आहे.
31 डिसेंबरच्या काही दिवसांपूर्वी अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या कोकण कृती पथकाने केलेल्या या कारवाईमुळे, त्यांच्या बाबत नागरिकांच्या मनात विश्वास दृढ होताना दिसून येत आहे.
मुंबई शहर व उपनगर जिल्हाधिकाऱ्यांची रिअल इस्टेट संघटनांसोबत महत्त्वपूर्ण बैठक. जमीन महसूल प्रक्रिया सुलभ करण्यासाठी SOP आणि स्टिअरिंग कमिटी स्थापन करण्याचा निर्णय
Mumbai News: भाषेच्या नावाखाली धमकी देणे किंवा लोकांना घाबरवणे मुंबईचं भलं होणार नाही, असे प्रत्युत्तर शायना एन.सी. यांनी मनसेचे संदीप देशपांडे यांना दिले आहे.
मुंबई मोनोरेल सुरू होण्यास आता आणखी विलंब होणार आहे. आचारसंहितेमुळे संचलन आणि देखभालीची २९७ कोटींची निविदा प्रक्रिया रखडली असून अदानी आणि कोकण रेल्वे या शर्यतीत आघाडीवर आहेत.
Mumbai High Court on Pollution : मुंबईतील वाढते प्रदूषण पाहता मुंबई उच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईतील वाढत्या वायू प्रदूषणाबद्दल बीएमसी आणि एमपीसीबीला फटकारले.
घाटकोपरमध्ये भाजप आमदार पराग शाह यांनी मराठी रिक्षा चालकाला मारहाण करत कानशिलात लगावली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली.
मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. मढ-वसांवा केबल-स्टेड पुल प्रकल्पामुळे पश्चिम उपनगरांतील प्रवास सुकर होणार असून, वाहतूक कोंडी कमी होण्याची मोठी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मिळावे यासाठी एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कूलमध्ये ६ वी ते ९वी प्रवेशासाठी स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. आदिवासी विकासाच्या हेतू या प्रकल्पामागे आहे.