Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अक्षय कुमार हेराफेरी 3 मधून बाहेर, स्वत: सांगितल चित्रपट सोडण्याचं कारण

सध्या ट्विटरवर नो अक्षय, नो हेरा फेरी ट्रेंडिंग होत आहे. अक्षयशिवाय हेरा फेरी 3 फ्लॉप होईल, असा दावा लोक करत आहेत.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Nov 13, 2022 | 02:21 PM
akshay kumar

akshay kumar

Follow Us
Close
Follow Us:

2000 साली प्रदर्शित झालेला हेराफेरी  चित्रपट अजूनही लोकांच्या आवडत्या चित्रपटांच्या लिस्टमध्ये आहे. या चित्रपटाच्या शेवटच्या दोन भागात अक्षय कुमार, परेश रावल आणि सुनील शेट्टी या त्रिकुटाचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला होता. आता चाहते तिसर्‍या भागाची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते. नुकतेच परेश रावल यांनी सोशल मीडियावर ट्विट करून हेरा फेरीच्या तिसऱ्या भागात कार्तिक आर्यनला फायनल केल्याची माहिती दिली. मात्र, ही बातमी समोर आल्यानंतर अक्षयचे चाहते खूप निराश झाले आहेत. तेव्हापासून अक्षयला हेरा फेरी ३ मध्ये पुन्हा घेण्याची मागणी होत आहे. तर या सगळ्यांवर अक्षयनेही प्रतिक्रिया दिलीये. पटकथा आवडली नसल्यामुळे चित्रपट नाकारल्याचं त्यानी सांगीतलं आहे.

[read_also content=”मिस्टर नटवरलाल चित्रपटाचे दिग्दर्शक राकेश कुमार यांचं कर्करोगान निधन https://www.navarashtra.com/movies/mr-natwarlal-chitrapatache-director-rakesh-kumar-yanchan-karkarogan-passes-away-nrps-344242.html”]

हेराफेरी चित्रपटाची लोकप्रियता चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हापासून ते आतापर्यंत तशीच आहे. सध्या ट्विटरवर नो अक्षय, नो हेरा फेरी ट्रेंडिंग होत आहे. अक्षयशिवाय हेरा फेरी 3 फ्लॉप होईल, असा दावा लोक करत आहेत. सोशल मीडियाचा ट्रेंड पाहून असा अंदाज लावला जाऊ शकतो की, लोकांना चित्रपटाच्या तिसऱ्या भागात कार्तिकला बघायचे नाही. अशातच अक्षयची एक मुलाखत प्रसिद्ध झाली आहे. या मुलाखतीत त्याने ‘हेरा फेरी’शी संबंधित प्रश्न विचारण्यात आला तेव्हा अक्षय म्हणाला – मी ‘हेरा फेरी’चा एक भाग आहे. लोकांच्या मनात त्याच्या गोड आठवणी आहेत आणि माझ्याही त्या आठवणी आहेत. पण इतकी वर्षे आम्ही तिसरा भाग बनवला नाही याचे मला दुःख आहे, मला चित्रपटाची ऑफर आली पण पटकथा आणि पटकथेवर मी समाधानी नव्हतो. त्यामुळेच मी चित्रपटातून बाहेर पडलो.

परेश रावल यांनी कार्तिकच्या नावाचा खुलासा केला

खरं तर, शुक्रवारी परेश रावलच्या एका चाहत्याने त्यांना कार्तिक हेरा फेरीमध्ये दिसणार का, असा प्रश्न विचारला होता. यावर परेश रावल यांनी लिहिले – होय, हे खरे आहे. मात्र, या दिग्गज अभिनेत्याने चित्रपटातील उर्वरित कलाकारांबद्दल सांगितलेले नाही. या बातमीने चाहत्यांची निराशा झाली आहे, सोशल मीडियावर लोक अक्षयला हेरा फेरी 3 मध्ये परत आणण्याची मागणी करत आहेत.

Web Title: Akshay told the reason for rejecting hera pheri 3

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2022 | 02:20 PM

Topics:  

  • Akshay Kumar
  • hera pheri 3

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.