Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kesari 2: अक्षय कुमारने चाहत्यांना केले भावुक, ‘केसरी २’ बद्दल काय म्हणाला ‘खिलाडी’?

अक्षय कुमारचा 'केसरी चॅप्टर २' हा चित्रपट बऱ्याच काळानंतर अखेर १८ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला आहे. अलीकडेच या चित्रपटाचे एक खास स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले, ज्यामध्ये अभिनेत्याने त्याच्या चाहत्यांना एक खास आवाहन केले.

  • By सायली ससाणे
Updated On: Apr 18, 2025 | 11:56 AM
(फोटो सौजन्य - अकाउंट)

(फोटो सौजन्य - अकाउंट)

Follow Us
Close
Follow Us:

अक्षय कुमार, आर माधवन आणि अनन्या पांडे यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘केसरी चॅप्टर २: द अनटोल्ड स्टोरी ऑफ जालियनवाला बाग’ १८ एप्रिल रोजी थिएटरमध्ये दाखल झाला आहे. रिलीजपूर्वी, बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी एक खास स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते, जिथे अक्षय कुमारने चाहत्यांना भावनिक आवाहन केले. हा चित्रपट भारतीय इतिहासातील सर्वात वेदनादायक पानांपैकी एक आहे, जो १३ एप्रिल १९१९ रोजी झालेल्या जालियनवाला बाग हत्याकांडाची कहाणी सांगतो. अक्षय कुमार या चित्रपटाबद्दल काय म्हणाला हे आपण जाणून घेणार आहोत.

अक्षयने चाहत्यांना भावनिक आवाहन केले
माध्यमांशी बोलताना अक्षय कुमार म्हणाला, “जेव्हा तुम्ही हा चित्रपट पाहायला याल तेव्हा सुरुवात चुकवू नका. हा माझ्या सर्वात महत्त्वाच्या चित्रपटांपैकी एक आहे. पहिले १० मिनिटे या चित्रपटासाठी खूप महत्वाचे आहे. मला खात्री आहे की ही कथा तुमच्या हृदयाला स्पर्श करेल. ज्यांनी हा चित्रपट पाहण्याचा निर्णय घेतला त्यांना कळेल की हा चित्रपट योग्य वेळी आला आहे.”

Karan Johar: ५२ वर्षीय करण जोहरने १७ किलो वजन का केले कमी? निर्मात्याने स्वतःच केला खुलासा!

दिल्ली स्क्रिनिंगमध्ये अभिनेत्याने मांडले मत
याआधी, दिल्लीत झालेल्या दुसऱ्या स्क्रिनिंग दरम्यान, अक्षयने प्रेक्षकांना आणखी एक खास विनंती केली होती. तो म्हणाला होता, “मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की तुम्ही तुमचे फोन खिशात ठेवा आणि चित्रपटातील प्रत्येक संवाद काळजीपूर्वक ऐका. त्याचा आमच्यासाठी खूप अर्थ आहे. जर तुम्ही चित्रपटाच्या मध्यभागी इंस्टाग्राम तपासलात तर ते चित्रपटाचा अपमान होईल. कृपया तुमचे फोन दूर ठेवा.” असं तो म्हणाला.

‘केसरी चॅप्टर २’ ची काय आहे कथा?
या चित्रपटात अक्षय कुमार सी शंकरन नायरची भूमिका साकारत आहे. जालियनवाला बाग हत्याकांडातील पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध कायदेशीर लढा दिला. आर माधवन आणि अनन्या पांडे यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट १९१९ मधील त्या काळ्या दिवसानंतर घडलेल्या घटनांची कहाणी उघड करणार आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. तसेच हा चित्रपट आज सर्व चित्रपटगृहात रिलीज झाला आहे.

वादाच्या भोवऱ्यात पुन्हा अडकला ‘Jaat’, सनी देओलच्या चित्रपटावर एफआयआर दाखल!

करण सिंह त्यागी यांनी हा चित्रपट बनवला
‘केसरी चॅप्टर २’ चे दिग्दर्शन करण सिंग त्यागी यांनी केले आहे, तर करण जोहर त्याचे निर्माते आहेत. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच खूप चर्चेत होता. विशेषतः जेव्हा त्यागीने एका माहितीपटाचा उल्लेख केला. या माहितीपटात, जनरल डायरच्या पणतीने या हत्याकांडाचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला आणि नि:शस्त्र लोकांना लुटारू म्हटले. त्यागी यांनी हे मत चुकीचे आणि त्रासदायक असल्याचे म्हटले होते.

Web Title: Kesari chapter 2 actor akshay kumar says dont miss the first 10 minutes to fans

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2025 | 11:56 AM

Topics:  

  • Akshay Kumar
  • Bollywood
  • entertainment

संबंधित बातम्या

४००० कोटींच्या Ramayana चित्रपटात Amitabh Bachchan यांच्याकडे दुहेरी भूमिका? जटायूनंतर आता ‘ही’ मोठी जबाबदारी!
1

४००० कोटींच्या Ramayana चित्रपटात Amitabh Bachchan यांच्याकडे दुहेरी भूमिका? जटायूनंतर आता ‘ही’ मोठी जबाबदारी!

येळकोट येळकोट, जय मल्हार! देवदत्त नागेने खंडोबाच्या चरणी उभारणार हक्काचं घर, चाहत्यांनी केले कौतुक
2

येळकोट येळकोट, जय मल्हार! देवदत्त नागेने खंडोबाच्या चरणी उभारणार हक्काचं घर, चाहत्यांनी केले कौतुक

ज्युनियर एनटीआरवर कोसळला दुःखाचा  डोंगर; घरातील मोठ्या व्यक्तीचे झाले निधन
3

ज्युनियर एनटीआरवर कोसळला दुःखाचा डोंगर; घरातील मोठ्या व्यक्तीचे झाले निधन

‘प्रेमानंद महाराज पाप धुण्याचे मशीन…’, सुपरस्टारच्या पोस्टमुळे उडाली खळबळ; भक्त संतापले!
4

‘प्रेमानंद महाराज पाप धुण्याचे मशीन…’, सुपरस्टारच्या पोस्टमुळे उडाली खळबळ; भक्त संतापले!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.