Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

केआरके आमिर खानबाबतच्या ‘या’ ट्विटमुळे झाला ट्रोल, जुन्या वक्तव्यावर केलं भाष्य

अभिनेता कमाल आर खानने (Kamaal Khan Tweeet About Aamir Khan) आमिर खान (Aamir Khan)च्या एका जुन्या विधानाबाबत ट्विट करत त्याची प्रतिक्रिया दिली आहे.

  • By साधना
Updated On: Mar 24, 2022 | 05:25 PM
केआरके आमिर खानबाबतच्या ‘या’ ट्विटमुळे झाला ट्रोल, जुन्या वक्तव्यावर केलं भाष्य
Follow Us
Close
Follow Us:

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खान (Aamir Khan) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. लवकरत आमिरचा ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आमिरचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आमिरने काश्मीर फाईल्सवर केलेल्या वक्तव्यामुळे तो चर्चेत आहे. आमिरने सगळ्यांना काश्मीर फाइल्स पाहण्याचे आवाहन करत म्हणाला, काश्मिरी पंडितांसोबत जे घडले ते निश्चितच दुःखद आहे. आमिरच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी चर्चा केली आहे.

आमिर खान ने साबित कर दिया है, कि वो सच्चा देशभक्त है!
उसकी बीवी ने बोला था, कि देश में डर लगता है! देश छोड़ दो!
भाई ने बीवी छोड़ दी, लेकिन देश नहीं छोड़ा?
— KRK (@kamaalrkhan) March 22, 2022

दरम्यान, अभिनेता कमाल आर खानने (Kamaal Khan Tweeet About Aamir Khan) त्याच्या एका जुन्या विधानाबाबत ट्विट करत त्याची प्रतिक्रिया दिली आहे. ट्विट करत केआरके म्हणाला, “आमिर खानने आपण खरा देशभक्त असल्याचे सिद्ध केले. त्यांची पत्नी म्हणाली होती की, देशात भीती वाटते… देश सोडून जाऊया. भाईने पत्नी सोडली, पण देश सोडला नाही.” केआरकेच्या या ट्विटवर काही नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केले आहे. तर काही नेटकऱ्यांनी आमिरलाच ट्रोल केले आहेत.

[read_also content=”दाभोलकर हत्या प्रकरण: किती अंतराने गोळीबाराचा आवाज ऐकू आला; प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने डायरेक्ट कोर्टात गोळीबाराचा आवाज काढून दाखवला https://www.navarashtra.com/maharashtra/dabholkar-murder-case-how-far-was-the-sound-of-gunfire-heard-an-eyewitness-testified-that-the-shooting-was-direct-259270/”]

पण, २०१५ मध्ये आमिरने देशातील असहिष्णुतेवरून मोदी सरकारवर वक्तव्यं केलं होतं. यावरून त्याची पत्नी किरण राव हिनेही त्याला देश सोडून जाऊया असे सुचविले होते. तर आमिर आणि किरणचा ३ जुलै २०२१ रोजी घटस्फोट झाला. तर आमिरचे हे दुसरे लग्न होते. लग्नाच्या १६ वर्षांनंतर या दोघांनी घटस्फोट घेतला आणि ते विभक्त झाले.

Web Title: Kamaal khan statement about aamir khan nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2022 | 05:23 PM

Topics:  

  • Aamir Khan
  • Aamir Khan News

संबंधित बातम्या

पार्श्वगायनाच्या निवृत्तीनंतर, अरिजीत सिंहने आमिरसाठी गायलं खास गाणं; ‘एक दिन’ मधील दिसली पहिल्या गाण्याची झलक
1

पार्श्वगायनाच्या निवृत्तीनंतर, अरिजीत सिंहने आमिरसाठी गायलं खास गाणं; ‘एक दिन’ मधील दिसली पहिल्या गाण्याची झलक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.