Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बॉलीवूडच्या ‘या’ अभिनेत्रीला ब्रेकअप सहनच नाही झाले, 38 व्या वर्षीही आहे सिंगल, म्हणते ‘मी कमनशिबी आहे…’

जरीन खानने अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, तिचा लग्नावरचा विश्वास उडाला आहे. ३८ वर्षीय अभिनेत्रीने स्वतःला नातेसंबंधांमध्ये दुर्दैवी देखील म्हटले.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jul 16, 2025 | 12:54 PM
झरीन खान ३८ व्या वर्षीही का आहे सिंगल (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

झरीन खान ३८ व्या वर्षीही का आहे सिंगल (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

२०१० मध्ये सलमान खानसोबत ‘वीर’ या चित्रपटातून जरीन खानने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ती काही चित्रपटांमध्येच दिसली आणि तिची फिल्मी कारकीर्द फार काळ टिकली नाही. तिचा लुक नेहमीच कतरितासह कम्पेअर करण्यात आला. अभिनेत्रीचे व्यावसायिक जीवन फारसे यशस्वी नव्हते, तर तिचे वैयक्तिक जीवनही चांगले नसल्याचे आता समोर आले आहे. 

तिच्या प्रियकराने तिला विश्वासघात केला आणि आता तिचा लग्नावरचा विश्वास उडाला आहे असे तिने एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे. अभिनेत्रीने आता एका ताज्या मुलाखतीत तिच्या लग्नाबद्दल सांगितले आणि ती भाग्यवान नसल्याचे म्हटले आहे. प्रेमावरचा आपला विश्वास उडाला असल्याचेही तिने सांगितले आहे (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम) 

जरीन खानला लग्नासाठी मुलगा मिळत नाही का?

खरं तर, हिंदी रशला दिलेल्या ताज्या मुलाखतीदरम्यान जरीनला विचारण्यात आले की तू असे का म्हणतेस की तुला लग्नासाठी मुलगा मिळत नाही? यावर अभिनेत्री म्हणाली, “नाही, लग्नाचे काय, मी फोन करेन आणि लग्न उद्या होईल.” असे म्हणत जरीन मोठ्याने हसते. यानंतर, तिला विचारण्यात आले की तू असे म्हटले आहेस की लग्नासाठी कोणीही तुझ्याशी संपर्क साधत नाही. यावर उत्तर देताना झरीन म्हणाली, “लग्न ही एक मोठी जबाबदारी आहे. आणि काळ जसा चालला आहे, मला वाटत नाही की मी त्यात पडण्याची माझी आता इच्छा आहे. कारण माझ्यासाठी आता वचनबद्धतेचा घटक थोडा हलला आहे लोकं आता तितकी बांधिलकी जपत नाही असं मला वाटतं. 

तुम्ही एका जोडीदारासोबत असता आणि जर तुम्हाला काही समजत असेल नसेल, तर तुम्हाला दुसरा जोडीदार मिळतो. कोणीही कोणाशीही जुळवून घेण्यास तयार नसते. पूर्वी, एकमेकांची काळजी घेतली जायची, जसे की जर एक रागावला तर दुसरा प्रेमाने समजावून सांगेल, आता ते राहिले नाही. प्रत्येकजण त्यांच्या अहंकारात आहे की मी पहिले पाऊल का उचलू? आणि खरं सांगायचं तर हे सगळं खूपच तणावपूर्ण आहे.”

झरीनने स्वतःला नातेसंबंधात दुर्दैवी म्हटले

जरीन पुढे म्हणाली की माझ्या आयुष्यात खूप काही घडत आहे. मी खूप गोष्टी हाताळत आहे. मी माझ्या आईची, माझ्या घराची आणि कामाची काळजी घेण्याचा प्रयत्न करत आहे आणि स्वतःसाठी काही वैयक्तिक गोष्टी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, म्हणूनच मी नातेसंबंध सांभाळू शकत नाही. ज्यांचे नाते सोपे आहे ते भाग्यवान आहेत पण कुठेतरी मी भाग्यवान नाही. आणि मी असे म्हणणार नाही की दुसऱ्या व्यक्तीमध्ये कमतरता आहेत, माझ्यातही कमतरता असतीलच आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये त्या कमतरता असतील. पण सध्या मी अविवाहित राहून आनंदी आहे.

क्या अदा क्या जलवे तेरे…ट्रान्सपरंट साडी, बॅकलेस ब्लाऊज; सई अगं वेडंच व्हायचं बाकी आहे!

लग्नावरचा तुमचा विश्वास का कमी झाला?

झरीन पुढे म्हणते की तिच्या आजी-आजोबांचे लग्न चांगले टिकले पण तिच्या आई-वडिलांचे लग्न टिकू शकले नाही. ती म्हणाली की काळ बदलला आहे. आता वचनबद्धतेचे मूल्य राहिले नाही. कारण आता सर्व काही सहज उपलब्ध आहे. फसवणूकदेखील आता खूप सहजपणे होते कारण बरेच पर्याय आहेत. 

आधुनिक होण्याच्या नावाखाली प्रत्येकजण एकमेकांवर लादत आहे. असे अनेक घटक आहेत की लग्न यशस्वी होत नाही कारण लोक जुळवून घेऊ इच्छित नाहीत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, जीवन इतके तणावपूर्ण आहे की कोणीही एकमेकांशी संपर्क साधू इच्छित नाही कारण त्यांना वाटते की यामुळेदेखील ताण वाढेल.

जरीनचे नातेसंबंध का टिकले नाहीत?

जरीनला विचारण्यात आले की कोणी तिला कधी फसवले आहे का, तेव्हा ती नाही म्हणाली. पण जेव्हा तिला विचारण्यात आले की तिचे नातेसंबंध का टिकले नाहीत, तेव्हा जरीनने उत्तर दिले, ‘कारण मी एक खंबीर मनाची महिला आहे आणि कोणीही हे मान्य करत नाही की एक महिला असल्याने, तुमचे इतके मत का आहे? तुम्ही इतके का बोलता. जरी आपण स्वतःला आधुनिक समजत असलो तरी, जर एखादा मुलगा आणि मुलगी एकत्र राहत असेल, तरीही त्यात मुलींनाच दोषी ठरवण्यात येतं आणि मी ते ऐकणार नाही.

मुलगी झाली हो! सिद्धार्थ – कियाराच्या घरी कन्येचे आगमन, सोशल मीडियावर गोड बातमी केली शेअर

ब्रेकअपमधून बाहेर यायला किती वेळ लागतो?

यावर जरीन म्हणाली की जर ब्रेकअप झाले असेल तर त्यातून बाहेर येण्यासाठी वेळ लागतो. जरीनने असेही म्हटले आहे की तिचे हृदय वेगवेगळ्या कारणांमुळे अनेक वेळा तुटले आहे. सुरुवातीला जास्त वेळ लागत असे परंतु आता ते कमी वेळ लागतो पण तरीही वेळ लागतोच. पण आपण प्रेमात कमनशिबी आहोत असंही तिने म्हटले आहे. 

Web Title: Zareen khan opened up about love relationship and why not getting married single at 38 age

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2025 | 12:54 PM

Topics:  

  • bollywod news
  • Entertainement News
  • entertainment

संबंधित बातम्या

‘काही चूक झाली असेल तर माफ करा…’ ‘इक्कीस’च्या सेटवरील ‘ही- मॅन’चा शेवटचा Video Viral; चाहत्यांना अश्रू अनावर
1

‘काही चूक झाली असेल तर माफ करा…’ ‘इक्कीस’च्या सेटवरील ‘ही- मॅन’चा शेवटचा Video Viral; चाहत्यांना अश्रू अनावर

‘बाबांना जाऊन दोन महिने…’, अभिनेत्री प्रार्थना बेहेरे वडिलांच्या आठवणीत भावुक; नवीन प्रोजेक्टचीही केली घोषणा
2

‘बाबांना जाऊन दोन महिने…’, अभिनेत्री प्रार्थना बेहेरे वडिलांच्या आठवणीत भावुक; नवीन प्रोजेक्टचीही केली घोषणा

‘Dhurandhar’ मधील एका सीनमुळे भडकलं पाकिस्तान; चित्रपटाची चांगली कमाई सुरु असतानाही खटला दाखल
3

‘Dhurandhar’ मधील एका सीनमुळे भडकलं पाकिस्तान; चित्रपटाची चांगली कमाई सुरु असतानाही खटला दाखल

“जेव्हा मी रडतो तेव्हा लोकं हसतात…” सलमान खानने पुन्हा एकदा जिंकले चाहत्यांचे मन; स्वतःच्याच अभिनयाबद्दल म्हटले असं काही…
4

“जेव्हा मी रडतो तेव्हा लोकं हसतात…” सलमान खानने पुन्हा एकदा जिंकले चाहत्यांचे मन; स्वतःच्याच अभिनयाबद्दल म्हटले असं काही…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.