Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उकडूनच खायला हव्यात या 5 भाज्या, पोषक तत्व राहतील टिकून घाण जाईल निघून

Boiled Vegetables: आपल्यापैकी बरेच जण शिजवलेल्या भाज्या खातात, जरी काही भाज्या कच्च्या किंवा सॅलडच्या स्वरूपात खाण्याचा ट्रेंड आहे. मात्र, स्वच्छता आणि पचनशक्तीच्या दृष्टिकोनातून काही भाज्या कच्च्या खाऊ नयेत. आहारतज्ज्ञ आयुषी यादव यांनी कोणत्या भाज्या उकडून खाव्यात हे सांगितले. काही भाज्या पोटात कच्च्या जाणं हे आजाराला आमंत्रण ठरू शकतं. कोणती आहे अशी भाजी जी तुम्ही नियमित खात असाल तर उकडूनच खायला हवी जाणून घ्या (फोटो सौजन्य - iStock)

  • By दिपाली नाफडे
Updated On: Aug 16, 2024 | 12:56 PM

आपण अनेक भाजी या सलाड स्वरूपात खात असतो. सलाड म्हणजे कच्च्या भाज्यांचे सेवन. पण कोणत्या भाज्या उकडून खाव्यात जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:
1 / 5

पालक उकळवून खाणे उत्तम. यामुळे पानांमधील घाण आणि बॅक्टेरिया नष्ट होऊन पालकातील ऑक्सॅलिक ॲसिड कमी होते. जे कॅल्शियम आणि लोह शोषण्यास मदत करते. तसंच आरोग्य सुधारते आणि ॲनिमियाचा धोकाही कमी होतो

2 / 5

ब्रोकोली खाल्ल्याने पोषक तत्वांचे शोषण सुधारते. या भाजीमध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन के मुबलक प्रमाणात असते जे रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास, त्वचेचे आरोग्य सुधारण्यास आणि हाडे मजबूत करण्यास मदत करते

3 / 5

जेव्हा रताळे उकडवतात तेव्हा त्यामध्ये बीटा-कॅरोटीनची उच्च पातळी टिकून राहते. उकडलेले रताळे खाल्ल्याने दृष्टी सुधारते, प्रतिकारशक्ती वाढते आणि त्वचेचे आरोग्यही सुधारते

4 / 5

फरसबी उकडून खाल्ल्यास ते पचायला सोपे जाते आणि असे केल्याने व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए टिकून राहण्यास मदत होते

5 / 5

उकडलेल्या शतावरीमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन के भरपूर प्रमाणात असते. हे त्वचेचे आरोग्य, रोगप्रतिकारशक्ती आणि हाडांच्या आरोग्यास बळकटी देतात

Web Title: 5 vegetables to boil before eating to maintain nutrients rich

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2024 | 12:56 PM

Topics:  

  • Health Tips

संबंधित बातम्या

शरीरातून नष्ट होतेय मांस शिल्लक राहतोय सांगाडा? Vitamin B12 च्या कमतरतेची 4 लक्षणे दिसताच खा 10 पदार्थ, वाढेल स्टॅमिना
1

शरीरातून नष्ट होतेय मांस शिल्लक राहतोय सांगाडा? Vitamin B12 च्या कमतरतेची 4 लक्षणे दिसताच खा 10 पदार्थ, वाढेल स्टॅमिना

आयुष्याचे दोन थेंब:  हाफकीनला मिळाली संजीवनी! ‘पोलिओ रविवार’ राबविणार
2

आयुष्याचे दोन थेंब: हाफकीनला मिळाली संजीवनी! ‘पोलिओ रविवार’ राबविणार

Naked Sleeping: रात्री कपड्यांशिवाय झोपताय का? जाणून घ्या फायदे आणि नुकसान
3

Naked Sleeping: रात्री कपड्यांशिवाय झोपताय का? जाणून घ्या फायदे आणि नुकसान

धक्कादायक! टॉयलेटमधील Hand Dryer मुळे सर्वात जास्त आजारी, पेपर-टॉवेलच्या तुलनेत 1300 पट किटकांचा धोका
4

धक्कादायक! टॉयलेटमधील Hand Dryer मुळे सर्वात जास्त आजारी, पेपर-टॉवेलच्या तुलनेत 1300 पट किटकांचा धोका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.