Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शरीराची ताकद वाढवण्यासाठी नियमित करा ‘या’ ड्रायफ्रूटचे सेवन, शरीरसह चेहऱ्यावरील सुरकुत्या होतील कायमच्या कमी

सर्वच ऋतूंमध्ये साथीच्या आजारांमुळे शरीराचे नुकसान होते. साथीचे आजार झाल्यानंतर रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन सतत थकवा, अशक्तपणा आणि कमजोरी जाणवू लागते. शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यानंतर वारंवार आजारपण वाढू लागते. अशावेळी सकाळी उठल्यानंतर नियमात २ किंवा ३ भिजवलेल्या अंजीरचे सेवन करावे. भिजवलेले अंजीर खाल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. याशिवाय चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या कमी होऊन त्वचेवरील तारण्या कायम टिकून राहते. आज आम्ही तुम्हाला अंजीर खाल्यामुळे आरोग्यासह त्वचेला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – iStock)

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 11, 2025 | 11:49 AM

शरीराची ताकद वाढवण्यासाठी नियमित करा 'या' ड्रायफ्रूटचे सेवन

Follow Us
Close
Follow Us:
1 / 5

अंजीरमध्ये प्रीबायोटिक, फायबर इत्यादी गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे शरीराची पचनक्रिया सुधारते. मूळव्याध आणि पचनसंबंधित सर्व समस्यांपासून अंजीर खाणे अतिशय प्रभावी आहे. यामुळे आरोग्याची सुधारणा होते.

2 / 5

वय वाढल्यानंतर किंवा इतर समस्यांमुळे त्वचेमधील कोलेजनची पातळी कमी होऊन जाते, ज्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या येणे, वांग येणे, पिंपल्स इत्यादी अनेक समस्या दिसू लागतात. या सर्व समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी अंजीर खावे. यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स कोलेजनची कमतरता भरून काढतात.

3 / 5

सकाळी उठल्यानंतर अंजीर खाल्यामुळे शरीराची कमकुवत झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारते. कारण यामध्ये विटामिन बी १२ मुबलक प्रमाणात आढळून येते. शरीरात निर्माण झालेला थकवा, अशक्तपणा कमी करण्यासाठी नियमित २ भिजवलेले अंजीर खावेत.

4 / 5

चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर दिसून आल्यानंतर अनेक समस्या उद्भवू लागतात. हाडांचे दुखणे वाढू लागल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने वेगवेगळी औषध घेतली जातात. मात्र या औषधांसोबतच ड्रायफ्रूटचे सेवन करावे. अंजीर खाल्यामुळे हाडांमधील वेदना कमी होतात.

5 / 5

जगभरात कर्करोगाच्या रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. कर्करोगाच्या हानिकारक पेशींपासून शरीराचे नुकसान होऊ नये म्हणून अंजीर खावे. यामुळे शरीरात असलेल्या गाठी कमी होऊन शरीरातील पेशींचे कार्य सुधारते.

Web Title: Consume figs regularly to increase body strength wrinkles on the face and body will be reduced permanently

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2025 | 11:49 AM

Topics:  

  • fig benefits
  • Health Care Tips
  • strong bones

संबंधित बातम्या

रविने ताक घुसळण्याचे टेन्शन कायमचे जा विसरून! ५ मिनिटांमध्ये मिक्सरमध्ये बनवा थंडगार मसाला ताक
1

रविने ताक घुसळण्याचे टेन्शन कायमचे जा विसरून! ५ मिनिटांमध्ये मिक्सरमध्ये बनवा थंडगार मसाला ताक

तरुण वयात का उद्भवते संधिवाताची समस्या? सकाळी उठल्यानंतर दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष
2

तरुण वयात का उद्भवते संधिवाताची समस्या? सकाळी उठल्यानंतर दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

आतड्यांमध्ये कुजलेल्या घाणीमुळे पोटात अस्वस्थपणा जाणवतो? पोट स्वच्छ करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर करा ‘हे’ काम
3

आतड्यांमध्ये कुजलेल्या घाणीमुळे पोटात अस्वस्थपणा जाणवतो? पोट स्वच्छ करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर करा ‘हे’ काम

रमजान महिन्यात उपवास सोडताना खजूर का खाल्ले जातात? जाणून घ्या यामागील सविस्तर कारण
4

रमजान महिन्यात उपवास सोडताना खजूर का खाल्ले जातात? जाणून घ्या यामागील सविस्तर कारण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.