Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

या व्युहरचनेने जिंकले गेले मोठेमोठाले युद्ध! महाभारतातील सैन्य रचना

कुरुक्षेत्राच्या युद्धात विविध युद्धरचना वापरण्यात आल्या होत्या. महाभारतात कौरव आणि पांडवांच्या दरम्यान भयंकर युद्ध पाहिले गेले. या युद्धामध्ये अंतः पांडवांचा जरी विजय झाला तरी कौरवांनीही पांडवांच्या अपयशासाठी मोठी रणनीती आखली होती. मुळात कौरवांकडे पांडवांपेक्षा भले मोठे सैन्य होते. या युद्धात पांडवांनी बाजी मारली पण विविध व्यूहरचना दोन्ही गटाकडून रचण्यात आल्या होत्या. व्यूहरचनेचे आयोजन शत्रूने केलेल्या व्यूहरचनेच्या अनुसार केली जाते, जेणेकरून शत्रूवर विजय प्राप्त करणे शक्य होईल आणि सोपे होईल.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Oct 30, 2025 | 03:12 PM

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
1 / 5

वज्रव्युह म्हणजे छातीमध्ये असणारा पिंजरा. तीन रंगांमध्ये सैन्यरचना केली जाते. प्रत्येक रांगेत मध्यभागी महारथी असतो आणि शेवटी राखीव सैन्याला उभे केले जाते.

2 / 5

पक्षासाठी दिसरणारी ही क्रौंचव्यूह फार घातक मानली जाते. या व्यूहरचनेत महारथी पुढे असतात तर राखीव सैन्य पंखांप्रमाणे शेजारी पसरलेले असतात. राखीव सैन्य आणि छावणी मागे असते.

3 / 5

गरुडव्युह जरी पक्षासारखी असली तरी तिला पाहता गरुडाचा भास होतो कारण या रचनेत सैन्य एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पसरलेले असते.

4 / 5

चक्रव्यूह हाच तो व्यूह ज्याने अभिमन्यूचे प्राण घेतले. प्रतिस्पर्धी या गोल व्यूहात अडकतो आणि फसला जातो.

5 / 5

शत्रूवर सर्व बाजूंनी आक्रमण करून शत्रूसैन्य नष्ट करणे हा या अर्धचंद्रव्यूहाचा प्रमुख हेतू आहे.

Web Title: Different war strategies used in kurukshetra war

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2025 | 03:12 PM

Topics:  

  • Mahabharat facts

संबंधित बातम्या

जन्मतः वसू असणाऱ्या भीष्मांना मारणे अशक्य! इच्छामरण असणाऱ्या या गंधर्वाचा कसा झाला वध?
1

जन्मतः वसू असणाऱ्या भीष्मांना मारणे अशक्य! इच्छामरण असणाऱ्या या गंधर्वाचा कसा झाला वध?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.