Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाभारतात टेस्ट ट्यूब बेबी? गांधारीला १०० कौरव नेमके झाले तरी कसे? जाणून घ्या

महाभारतात गांधारीला १०० पुत्र होती पण तुम्हाला माहिती असेल की एका गर्भातून इतके पुत्र तयार होणे हे अशक्य आहे. मग गांधारीला १०० कौरव झाले तरी कसे? असा प्रश्न मनात येणे सामान्य गोष्ट आहे. पण तुम्हाला माहिती आहे का? टेस्ट ट्यूब बेबीसारखी अनोखी आधुनिक पद्धत जी आता ह्यात आली आहे. ती महाभारतात आधीच लिहली गेली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 01, 2025 | 09:32 PM

How Gandhari gave Birth to 100 Children? (फोटो सौजन्य - Social Media)

Follow Us
Close
Follow Us:
1 / 5

महाभारत हे व्यासांनी लिहले आहे. व्यास कोण? तर गांधारीचे सासरे. व्यास तसे कुरुवंशी पण ते वनातच राहत असत. गांधारीला मूल होत नव्हता.

2 / 5

कुंतीला मुलं होऊ लागली पण गांधारीला झाले नाही याची खंत तिच्या मनात चावत होती. तेव्हा व्यास कुरुप्रासादात आले असता. गांधारीने त्यांची मनोभावे सेवा केली तेव्हा व्यासांनी तिला वर मागण्यास सांगितला. गांधारीने त्यांना तिला शंभर पुत्रप्राप्ती होण्याचे वर मागितले. व्यासांनी तिला शंभर पुत्रांचा वर दिला. तसेच प्रसूतीच्यावेळी व्यासांना बोलावण्याचे आवाहानही केले.

3 / 5

पाहता-पाहता दीड-दोन वर्षे उलटली पण गांधारीला मुलंच झालं नाही. गर्भ तसेच्या तसे तम फुगलेले. व्यासांना बोलवण्यात आलं. व्यासांनी पाहिलं तर गर्भात मासाचा गोळा होता. व्यासांना तेच हवं होतं. तो मासाचा गोळा गर्भातून बाहेर काढण्यात आला.

4 / 5

त्याचे शंभर तुकडे करण्यात आले आणि एका स्वच्छ नलिकेत वरून झाकणाने घट्ट बंद करून आणखीन वर्षांसाठी ठेवण्यात आले. दीड ते दोन वर्षांनी ते झाकण खोलण्यात आले, त्यातून पहिला निरोगी बाळ म्हणजेच ज्याच्यामुळे महाभारत घडला असा 'दुर्योधन' बाहेर काढण्यात आला.

5 / 5

असे उर्वरित ९९ बाळही काढण्यात आली. सगळे निरोगी होते. त्यात आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे! कौरवांना विरजा नावाची एक बहीणही होती. ती १०१ वी होती.

Web Title: How gandhari gave birth to 100 childs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2025 | 09:32 PM

Topics:  

  • Mahabharata facts

संबंधित बातम्या

खाटू श्याम यांचे महाभारतातील योगदान! श्री कृष्णानेच केला होता वध…
1

खाटू श्याम यांचे महाभारतातील योगदान! श्री कृष्णानेच केला होता वध…

तो एक श्राप ठरला द्वापरयुगाचा अंत! उगवला कलियुगाचा नवा सूर्य
2

तो एक श्राप ठरला द्वापरयुगाचा अंत! उगवला कलियुगाचा नवा सूर्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.