Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • budget 2026 |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमृत म्हणून प्यायले जाणारे लिंबू सरबत ‘या’ लोकांच्या आरोग्यासाठी ठरेल अतिशय घातक, आरोग्यासंबंधित वाढतील गंभीर आजार

शरीरासाठी लिंबू पाणी अतिशय गुणकारी आहे. सकाळी उठल्यानंतर अनेकांना उपाशी पोटी लिंबू पाणी पिण्याची सवय असते. यामुळे वाढलेले वजन सहज कमी होऊन जाते. लिंबू पाणी प्यायल्यामुळे डिटॉक्सिफिकेशन प्रक्रिया अतिशय सहज होते, ज्यामुळे आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातील. पण काहींच्या आरोग्यासाठी लिंबू पाणी अतिशय घातक ठरते. वारंवार लिंबू पाण्याच्या सेवनामुळे आरोग्याला हानी पोहचते. लिंबूमधील आंबटपणामुळे ऍसिडिटीचा त्रास आणखीनच वाढतो. चला तर जाणून घेऊया कोणत्या लोकांनी लिंबू पाण्याचे सेवन करू नये. (फोटो सौजन्य – istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Dec 15, 2025 | 10:37 AM

अमृत म्हणून प्यायले जाणारे लिंबू सरबत 'या' लोकांच्या आरोग्यासाठी ठरेल अतिशय घातक

Follow Us
Close
Follow Us:
1 / 5

लिंबूमध्ये सायट्रिक ऍसिड आढळून येते, ज्यामुळे दातांवर आंबटपणाचा चिकट थर जमा होण्यास सुरुवात होते. दातांवर वाढलेल्या थरामुळे दात आणि हिरड्या कमकुवत होऊन जातात.

2 / 5

रिकाम्या पोटी लिंबू पाणी प्यायल्यास आम्लपित्त, छातीत जळजळ आणि गॅस इत्यादी पचनाच्या समस्या वाढू लागतात. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर लगेच लिंबू पाणी किंवा आंबट पदार्थ खाऊ नये.

3 / 5

जास्त लिंबू पाणी प्यायल्यास पोटाच्या आतील स्तराला हानी पोहचते. अल्सर आणि सतत पोटदुखी इत्यादी समस्या उद्भवतात. पोटासंबंधित समस्यांनी त्रस्त असलेल्या लोकांनी लिंबू पाणी अजिबात पिऊ नये.

4 / 5

दिवसभरात सतत लिंबू पाण्याचे सेवन केल्यास वारंवार लघवीला होऊ शकते. शरीरात पाणी आणि खनिजांची कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्य बिघडून जाते.

5 / 5

शरीरात जमा झालेले विषारी घटक बाहेर पडून जाण्यासाठी लिंबू पाणी प्यायले जाते. पण यामुळे काहीवेळा त्वचेसंबंधित समस्या आणि ऍलर्जी होण्याची शक्यता असते.

Web Title: Lemonade which is often considered a refreshing drink can be extremely dangerous for the health of these people

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 15, 2025 | 10:37 AM

Topics:  

  • lemon juice
  • Lemons
  • side effect

संबंधित बातम्या

उच्च रक्तदाबाची औषध खाल्ल्यानंतर चक्कर येते? चुकीच्या गोळ्यांचे सेवन केल्यामुळे आरोग्यावर दिसून येतील दुष्परिणाम, वेळीच व्हा सावध
1

उच्च रक्तदाबाची औषध खाल्ल्यानंतर चक्कर येते? चुकीच्या गोळ्यांचे सेवन केल्यामुळे आरोग्यावर दिसून येतील दुष्परिणाम, वेळीच व्हा सावध

Paneer Side Effect: पनीरसोबत चुकूनही करू नका ‘या’ पदार्थांचे सेवन, पोटात वेदना वाढून पचनसंस्थेवर येऊन जास्तीचा ताण
2

Paneer Side Effect: पनीरसोबत चुकूनही करू नका ‘या’ पदार्थांचे सेवन, पोटात वेदना वाढून पचनसंस्थेवर येऊन जास्तीचा ताण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.