Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उर्वशीचा श्राप, अर्जुनासाठी ठरला महत्वाचा! ‘प्रेमाला दिला नकार अन् नपुंसक…”

अनेकांना हे ठाऊक नसेल पण अर्जुनाकडे स्वर्गातली अप्सरा उर्वशीने प्रेमाची कबुली दिली होती. आणि महाभारतातील हा टप्पा अर्जुनाच्या आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा ठरला. यामध्ये अर्जुनाला श्राप तर मिळाला पण त्याचा फायदाही त्याच्या आयुष्यात फार झाला. नक्की काय होता हा श्राप? जाणून घेऊयात.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Oct 21, 2025 | 12:41 PM

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
1 / 5

अर्जुन हा इंद्रपुत्र होता. आपल्या पिताच्या घरी वास्तव्यासाठी तो गेला असता, त्याला पाहून उर्वशी मोहित झाली. हे आकर्षण इतके प्रखर होते की तिने अर्जुनाकडे प्रेमाची कबुली दिली.

2 / 5

अर्जुनाने तिला नकार दिला. स्वतः स्वर्गाच्या अप्सरेला नकार मिळतोय, ही बाजू काही पटणारी नव्हती. उर्वशी रागात आली आणि अर्जुनाला चक्क श्रापच देऊन टाकला.

3 / 5

अर्जुन म्हणत होता की तुम्ही आमच्या पूर्वजांची पत्नी आहात म्हणजे मला मातेसमान आहात. पण उर्वशी काही ऐकली नाही तिने त्याला नपुसंक होण्याचा श्राप दिला. तसेच त्याला स्त्रियांच्या सहवासात नर्तक म्हणून राहण्याचा श्राप दिला.

4 / 5

अर्जुनाने हे सगळे घटित इंद्राला जाऊन सांगितले. इंद्राने उर्वशीशी वार्ता केली आणि तिला श्रापाचा कालावधी एका वर्षांसाठी करण्यासाठी सांगितले.

5 / 5

पण यांनतर जेव्हा वनवास संपल्यावर अर्जुन अज्ञातवासासाठी गेला. तिथे अर्जुनाने राजकुमारी उत्तराला नृत्य आणि संगीताचे शिक्षण दिले. त्यामुळे बृहन्नला या रूपाने त्याने आपली ओळख लपवली आणि श्रापचे रूपांतर एका आशीर्वादात केले.

Web Title: Urvashis curse on arjuna

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2025 | 12:41 PM

Topics:  

  • Mahabharat facts

संबंधित बातम्या

‘या’ देवांचे वास्तव्य आजही आहे पृथ्वीतलावर! कुणाला मिळाला वरदान तर कुणाला श्राप… पण आजही आहेत चिरंजीव
1

‘या’ देवांचे वास्तव्य आजही आहे पृथ्वीतलावर! कुणाला मिळाला वरदान तर कुणाला श्राप… पण आजही आहेत चिरंजीव

द्वारकेचा राजा कृष्ण नव्हे! ‘हा’ होता राज्याचा प्रमुख ‘कंसाच्या वधानंतर…’
2

द्वारकेचा राजा कृष्ण नव्हे! ‘हा’ होता राज्याचा प्रमुख ‘कंसाच्या वधानंतर…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.