• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Photos »
  • Which City In India Has The Cleanest Air Find Out Nrhp

भारतातील कोणत्या शहरात सर्वात स्वच्छ हवा आहे? जाणून घ्या

राष्ट्रीय राजधानी दिल्लीत एकूण हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 400 ओलांडला, जो 'अत्यंत खराब' श्रेणीत येतो. देशातील हवेच्या गुणवत्तेची ही सर्वात वाईट पातळी आहे आणि लोकांना अशा हवेचा श्वास घेणे भाग पडले आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Nov 07, 2024 | 04:37 PM
कर्नाटकातील हसन जिल्ह्यात असलेल्या चन्नरायापटना शहरात सर्वात स्वच्छ हवा आहे. ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

कर्नाटकातील हसन जिल्ह्यात असलेल्या चन्नरायापटना शहरात सर्वात स्वच्छ हवा आहे. ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 6  सोमवारी सकाळी 8 वाजता चन्नरायपटनाचा AQI नोंदवण्यात आला. सर्वात स्वच्छ हवा असलेल्या शहरांच्या यादीत पश्चिम बंगालचे बिष्णुपूर दुसऱ्या क्रमांकावर आहे.

सोमवारी सकाळी 8 वाजता चन्नरायपटनाचा AQI नोंदवण्यात आला. सर्वात स्वच्छ हवा असलेल्या शहरांच्या यादीत पश्चिम बंगालचे बिष्णुपूर दुसऱ्या क्रमांकावर आहे.

2 / 6 यानंतर आसामचे सिलचर, मणिपूरचे ककचिंग आणि कर्नाटकचे बेलूर शहर तिसऱ्या स्थानावर आहे, जेथे सोमवारी सकाळी 11 वाजता AQI नोंदवण्यात आला.

यानंतर आसामचे सिलचर, मणिपूरचे ककचिंग आणि कर्नाटकचे बेलूर शहर तिसऱ्या स्थानावर आहे, जेथे सोमवारी सकाळी 11 वाजता AQI नोंदवण्यात आला.

3 / 6 नागालँडची राजधानी कोहिमा सर्वात स्वच्छ हवेच्या बाबतीत सहाव्या स्थानावर आहे, जिथे सोमवारी सकाळी 8 वाजता AQI नोंदवण्यात आला.

नागालँडची राजधानी कोहिमा सर्वात स्वच्छ हवेच्या बाबतीत सहाव्या स्थानावर आहे, जिथे सोमवारी सकाळी 8 वाजता AQI नोंदवण्यात आला.

4 / 6 देशातील सर्वात स्वच्छ हवेच्या बाबतीत कर्नाटकातील हसन शहर आणि मणिपूरची राजधानी इम्फाळचाही टॉप 10 मध्ये समावेश आहे. सोमवारी सकाळी 8 वाजता या दोन्ही शहरांमध्ये AQI 13 ची नोंद झाली.

देशातील सर्वात स्वच्छ हवेच्या बाबतीत कर्नाटकातील हसन शहर आणि मणिपूरची राजधानी इम्फाळचाही टॉप 10 मध्ये समावेश आहे. सोमवारी सकाळी 8 वाजता या दोन्ही शहरांमध्ये AQI 13 ची नोंद झाली.

5 / 6 मिझोरामची राजधानी आयझॉलची हवा देखील अतिशय स्वच्छ आहे आणि हवेच्या गुणवत्तेच्या आधारावर आयझॉल नवव्या स्थानावर आहे. सोमवारी सकाळी ८ वाजता आयझॉलमध्ये AQI 14 ची नोंद झाली.

मिझोरामची राजधानी आयझॉलची हवा देखील अतिशय स्वच्छ आहे आणि हवेच्या गुणवत्तेच्या आधारावर आयझॉल नवव्या स्थानावर आहे. सोमवारी सकाळी ८ वाजता आयझॉलमध्ये AQI 14 ची नोंद झाली.

6 / 6 आंध्र प्रदेशातील मदनपल्ले सर्वात स्वच्छ हवा असलेल्या पहिल्या 10 शहरांमध्ये 10 व्या क्रमांकावर आहे, जिथे सोमवारी सकाळी 8 वाजता AQI 15 ची नोंद झाली.

आंध्र प्रदेशातील मदनपल्ले सर्वात स्वच्छ हवा असलेल्या पहिल्या 10 शहरांमध्ये 10 व्या क्रमांकावर आहे, जिथे सोमवारी सकाळी 8 वाजता AQI 15 ची नोंद झाली.

Web Title: Which city in india has the cleanest air find out nrhp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2024 | 04:37 PM

Topics:  

  • Air Pollution

ताज्या बातम्या

पुढे वाचा
कमी वयातच त्वचेवर म्हतारपण दिसू लागलं आहे? मग आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन, वाढत्यासुद्धा रहाल कायमच तरुण

कमी वयातच त्वचेवर म्हतारपण दिसू लागलं आहे? मग आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन, वाढत्यासुद्धा रहाल कायमच तरुण

‘बळीराजाचे राज्य येऊ दे’ या म्हणतील नक्की ‘हा’ राजा कोण? ‘विष्णूने तीन पावलात…’

‘बळीराजाचे राज्य येऊ दे’ या म्हणतील नक्की ‘हा’ राजा कोण? ‘विष्णूने तीन पावलात…’

Navarashtra Special: सिमेंटच्या जंगलांकडून होतंय पर्यावरणीय सीमोलंघन; शाश्वत विकास आणि निसर्ग यांचा संघर्ष

Navarashtra Special: सिमेंटच्या जंगलांकडून होतंय पर्यावरणीय सीमोलंघन; शाश्वत विकास आणि निसर्ग यांचा संघर्ष

एक दरवाजे बंद झाली तर नवीन कवाडे उघडी; जर्मनी आणि ब्रिटन भारतीय प्रतिभेला केले आमंत्रित

एक दरवाजे बंद झाली तर नवीन कवाडे उघडी; जर्मनी आणि ब्रिटन भारतीय प्रतिभेला केले आमंत्रित

Stocks to Watch: शुक्रवारी गुंतवणूकदारांच्या रडारवर असतील हे ५ स्टॉक्स, कारण जाणून घ्या

Stocks to Watch: शुक्रवारी गुंतवणूकदारांच्या रडारवर असतील हे ५ स्टॉक्स, कारण जाणून घ्या

ऑईल मार्केटमध्ये उलथापालथ! सरकारी कंपन्यांनी हात आखडते घेतले, खासगी कंपन्यांची धडाडी कायम

ऑईल मार्केटमध्ये उलथापालथ! सरकारी कंपन्यांनी हात आखडते घेतले, खासगी कंपन्यांची धडाडी कायम

Ramdas Kadam on Balasaheb Thackeray Death: ‘बाळासाहेबांचं आधीच निधन अन् बॉडी ठेवून…’, रामदास कदमांचा खळबळजनक आरोप

Ramdas Kadam on Balasaheb Thackeray Death: ‘बाळासाहेबांचं आधीच निधन अन् बॉडी ठेवून…’, रामदास कदमांचा खळबळजनक आरोप

व्हिडिओ

पुढे बघा
Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.