महाराष्ट्रातील १७ शहरांनी PM 2.5 ची राष्ट्रीय मर्यादा (४० मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर) ओलांडली आहे आणि सर्व शहरांमध्ये PM 10 ची पातळी 'राष्ट्रीय वातावरणीय वायू गुणवत्ता मानकांपेक्षा अधिक आहे.
पुणे शहरात वार्षिक पातळी एनएएक्यूएसच्या थोडी खाली असली तरी जागतिक आरोग्य संघटनेच्या मानांकनापेक्षा आठपट जास्त आहे. २०१९-२० च्या तुलनेत प्रदूषणात ११% वाढ झाली.
प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर राज्यांना त्वरित उपाययोजना करण्याचे निर्देश देत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने उत्तर भारतातील सर्व राज्यांना 33 पानांची मार्गदर्शक तत्त्वे जारी केली.
मुंबईतील १२00 बांधकाम प्रकल्पांना मोठा झटका! BMC ने ३० दिवसांत वायू प्रदूषण सेन्सर बसवण्याचे निर्देश दिले, अन्यथा दंड आकारला जाईल. धुळीच्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर पाऊल.
वायुप्रदूषण टाळता येत नसलं तरी, योग्य काळजी आणि स्वच्छ सवयींनी डोळ्यांचं आरोग्य जपता येतं. सनग्लासेस, स्वच्छता आणि पौष्टिक आहार हेच प्रदूषणाविरुद्धचे खरे संरक्षण आहेत.
हरियाणातील अनेक शहरांची परिस्थिती दिल्ली-एनसीआरपेक्षा वाईट होती. बुधवारी राजस्थानमधील शहरांची परिस्थिती गंभीर राहिली. राज्यातील अनेक प्रमुख शहरे तीव्र वायू प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून पाकिस्तानच्या पंजाब आणि सिंध प्रांतांमध्ये हवेची गुणवत्ता (Air Quality) लक्षणीयरीत्या खालावली आहे, ज्यामुळे तेथील नागरिकांना श्वास घेणे विशेषतः कठीण झाले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून मुंबईतील हवेची गुणवत्ता सातत्याने खालावत आहे. अनेक भागातील हवेची गुणवत्ता निर्देशांक २०० पेक्षा जास्त झाला आहे, जो खराब श्रेणीत येतो.
जगभरातील एकूण मृत्यूंपैकी १२% मृत्यू केवळ खराब हवेच्या गुणवत्तेमुळे होतात. त्या तुलनेत, दरवर्षी उच्च रक्तदाब अंदाजे १ कोटी नागरिकांचा मृत्यू होतो. म्हणजेच वायू प्रदूषण आता त्या पातळीवर पोहोचले आहे.
सध्या राजधानी दिल्लीसह उत्तर भारतात हवा प्रदूषणाने गंभीर रुप धारण केलं आहे. म्हणजेच हवेतील शुद्धतेची पातळी खालावत चालली आहे. एनसीआर आणि दिल्लीतील हवा अधिक विषारी होऊ शकते, असे मानले जात…
वाऱ्यांची बदललेली स्थिती, आर्द्रता, सुरू असलेली बांधकामे, प्रकल्प आणि दिवाळीनिमित्त उडवले जाणारे फटाके यामुळे मुंबई, पुणे, नागपूरसह राज्यातील प्रमुख शहरांना रविवारपासून प्रदूषणाने विळखा घालण्यास सुरुवात केली.
आजच्या काळात, जगभरातील शहरे आणि औद्योगिक केंद्रे प्रदूषणाने ग्रस्त आहेत. प्रदूषित हवा मानवी आरोग्यास गंभीर धोका निर्माण करत आहे. अशा परिस्थितीत, एका अशा जागेचा शोध लागला आहे जिथे हवा संपूर्णतः…
तेवीसहून अधिक गृहनिर्माण सोसायट्यांतील हजारहून अधिक रहिवासी हवा प्रदूषण विरोधी मुकमोर्चात प्रशासनाचा निषेधार्थ तोंडाला काळे मास्क व हाताला लाल रिबन बांधून सहभागी झाले होते.
सध्या मुंबईची खालावलेली प्रदूषणाची पातळी ही सर्वांसाठीच डोकेदुखी ठरली आहे. यावर मात करण्यासाठी सध्या मुंबईकरांची धडपड सुरू आहे. मुंबई उच्च न्यायालयाने कठोर उपाययोजनेबाबत सांगितले आहे
थंडी अलिकडे मोठ्या शहरांसाठी आणि औद्योगीक क्षेत्र असलेल्या ठिकाणी हवा प्रदूषण ही एक गंभीर समस्या बनत चालली आहे. यातून नागरिकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत असून कर्करोगासारख्या आजारांनी डोकं वर काढलं…
दिल्ली-एनसीआरमधील हवेची गुणवत्ता लक्षणीयरीत्या खालावली आहे. त्यामुळे राजधानी व परिसरात श्वास घेणेही कठीण झाले आहे. AQI पातळी देखील 441 वरून 457 पर्यंत वाढली आहे. कशी करावी मात
2 डिसेंबर रोजी राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस साजरा केला जातो, जो 1984 च्या भोपाळ वायू दुर्घटनेच्या स्मरणार्थ आहे, हा दिवस प्रदूषणाच्या धोक्यांबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी साजरा केला जातो.
दिल्लीतील वायू प्रदूषणामुळे परिस्थिती सतत बिघडत चालली आहे. शुक्रवारी एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) 'अत्यंत खराब' श्रेणीमध्ये नोंदवला गेला. दिल्लीचा सरासरी AQI सकाळी 7 वाजता 332 नोंदवला गेला.