आजच्या काळात, जगभरातील शहरे आणि औद्योगिक केंद्रे प्रदूषणाने ग्रस्त आहेत. प्रदूषित हवा मानवी आरोग्यास गंभीर धोका निर्माण करत आहे. अशा परिस्थितीत, एका अशा जागेचा शोध लागला आहे जिथे हवा संपूर्णतः…
तेवीसहून अधिक गृहनिर्माण सोसायट्यांतील हजारहून अधिक रहिवासी हवा प्रदूषण विरोधी मुकमोर्चात प्रशासनाचा निषेधार्थ तोंडाला काळे मास्क व हाताला लाल रिबन बांधून सहभागी झाले होते.
सध्या मुंबईची खालावलेली प्रदूषणाची पातळी ही सर्वांसाठीच डोकेदुखी ठरली आहे. यावर मात करण्यासाठी सध्या मुंबईकरांची धडपड सुरू आहे. मुंबई उच्च न्यायालयाने कठोर उपाययोजनेबाबत सांगितले आहे
थंडी अलिकडे मोठ्या शहरांसाठी आणि औद्योगीक क्षेत्र असलेल्या ठिकाणी हवा प्रदूषण ही एक गंभीर समस्या बनत चालली आहे. यातून नागरिकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत असून कर्करोगासारख्या आजारांनी डोकं वर काढलं…
दिल्ली-एनसीआरमधील हवेची गुणवत्ता लक्षणीयरीत्या खालावली आहे. त्यामुळे राजधानी व परिसरात श्वास घेणेही कठीण झाले आहे. AQI पातळी देखील 441 वरून 457 पर्यंत वाढली आहे. कशी करावी मात
2 डिसेंबर रोजी राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस साजरा केला जातो, जो 1984 च्या भोपाळ वायू दुर्घटनेच्या स्मरणार्थ आहे, हा दिवस प्रदूषणाच्या धोक्यांबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी साजरा केला जातो.
दिल्लीतील वायू प्रदूषणामुळे परिस्थिती सतत बिघडत चालली आहे. शुक्रवारी एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) 'अत्यंत खराब' श्रेणीमध्ये नोंदवला गेला. दिल्लीचा सरासरी AQI सकाळी 7 वाजता 332 नोंदवला गेला.
राजधानी दिल्लीत हवा प्रदूषित झाल्याचे समोर आले आहे. दिल्लीची हवा अजूनही विषारी आहे. शुक्रवारी सकाळी राजधानी दिल्लीसह बहुतांश भागात दाट धुके दाटून आल्याचे पाहिला मिळाले.
देशाची राजधानी दिल्ली सध्या प्रदूषणाच्या विळख्यात असताना, असे काही देश आहेत ज्यांना प्रदूषणमुक्त देश असे म्हटले जाते, आज अशाच काही देशांबद्दल जाणून घेऊया.
भारतातील वाहनांची संख्या झपाट्याने वाढली आहे. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे प्रदूषणाचे प्रमाणही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने अनेक पावले उचलली आहेत. यातील एक प्रयत्न म्हणजे भारत स्टेज.
पाकिस्तानच्या पंजाब सरकारने लाहोर आणि मुलतानमध्ये आरोग्य आणीबाणी लागू केली असून शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. रेस्टॉरंट, दुकाने, मार्केट आणि शॉपिंग मॉल्स रात्री 8 वाजेपर्यंत बंद राहतील.
Skin Tips: सतत बदलत असणाऱ्या वातावरणामुळे त्वचेवर सर्वात जास्त परिणाम होताना दिसतो. यासाठी डर्मेटोलॉजिस्ट त्वचेची काळजी घेण्याचा सल्ला देतात. वायू प्रदूषणाचा नक्की काय परिणाम होतोय जाणून घेऊया.
पाकिस्तानमध्ये वायू प्रदूषणाबाबत चिंता वाढत आहे. हवेचा दर्जा निर्देशांक (AQI ) अत्यंत धोकादायक पातळीवर पोहोचला आहे. याचा लोकांच्या आरोग्यावर खोल आणि विपरित परिणाम झाला आहे.
मुबंईतील संशोधनांमधून देखील निदर्शनास आले आहे की पीएम२.५ वायू प्रदूषणामुळे जानेवारी २०२१ पासून जवळपास १४,००० व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आत्ताच मुंबईकरानी दीर्घकालीन सोलुशन्सचा अवलंब केला पाहिजे.
केंद्रीय प्रदूषण आणि नियंत्रण मंडळाच्या AQI च्या वर्गीकरणानुसार, 0 ते 50 चांगले, 51 ते 100 समाधानकारक, 101 ते 200 मध्यम, 201 ते 300 गरीब आणि 301 ते 400 अत्यंत गरीब…
राष्ट्रीय राजधानी दिल्लीत एकूण हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 400 ओलांडला, जो 'अत्यंत खराब' श्रेणीत येतो. देशातील हवेच्या गुणवत्तेची ही सर्वात वाईट पातळी आहे आणि लोकांना अशा हवेचा श्वास घेणे भाग…
दिल्लीच्या हवेत श्वास घेणे म्हणजे सिगारेट ओढण्यासारखे झाले आहे. हा दावा कोणत्याही संशोधनावर किंवा अनुमानावर आधारित नसून वस्तुस्थिती आहे. दिल्लीच्या हवेत श्वास घेणे हे सिगारेट ओढण्याइतके किती आहे ते जाणून…
पाकिस्तानातील लाहोर आणि पंजाब प्रांत सातत्याने जागतिक स्तरावर सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये गणले जातात. येथील हवेची गुणवत्ता धोकादायक पातळीपर्यंत वाढली आहे.