Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 4 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अंत्यसंस्कारानंतर मागे वळून का पाहू नये? गरुड पुराणानुसार काय आहेत याचे परिणाम; चला जाणून घेऊया

हिंदू धर्मात व्यक्तीच्या मृत्यूनंरही अनेक विधी केले जातात. यासोबतच अनेक मान्यता देखील आहेत, ज्यांचे कुटुंबाद्वारे पालन केले जाते. यातीलच एक मान्यता म्हणजे, शमशानाच व्यक्तीला अग्नी दिल्यानंतर कधीही मागे वळून पाहू नये. सनातन धर्मात एकूण १६ संस्कारांचा उल्लेख करण्यात आला आहे, त्यापैकी १६ वा संस्कार मृत्यूनंतरच्या संस्काराशी संबंधित आहे. या संस्काराचे अनेक नियम आहेत जे पाळले गेले पाहिजेत आणि यापैकीच एक म्हणजे, स्मशानभूमीकडे मागे वळून पाहू नये. असे केल्यास काय होईल ते आज आपण जाणून घेणार आहोत.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 24, 2025 | 03:58 PM

अंत्यसंस्कारानंतर मागे वळून का पाहू नये? गरुड पुराणानुसार काय आहेत याचे परिणाम; चला जाणून घेऊया

Follow Us
Follow Us:
1 / 5

गरुड पुराणानुसार, जेव्हा एखादी व्यक्ती मरते तेव्हा त्याचा आत्मा शरीर सोडतो. अंत्यसंस्कारानंतर, शरीराचे राखेत रुपांतर होते परंतु शरीर जरी नष्ट झालं असलं तरी व्यक्तीचे आत्मा जिवंत राहतो

2 / 5

गरुड पुराणानुसार, जेव्हा एखादा व्यक्ती मरतो तेव्हा त्याचा आत्मा दुसऱ्या देशात प्रवेश करतो मात्र जेव्हा मृताच्या कुटुंबातील सदस्य अंत्यसंस्कारानंतर मागे वळून पाहतात तेव्हा आत्म्याचे कुटुंबाबद्दलचे प्रेम त्याला दुसऱ्या जगात जाण्यापासून रोखते

3 / 5

मृत व्यकतीचे कुटुंबाय स्मशामभूमीत उपस्थित असतात, ज्यामुळे जर एखाद्या व्यक्तीने अंत्यसंस्काराच्या वेळी मागे वळून पाहिले तर मृताचा आत्मा त्या व्यक्तीशी पूर्णपणे जोडला जातो आणि हे बंधन तुटू शकत नाही

4 / 5

धार्मिक मान्यतेनुसार, अंत्यसंस्कारानंतर मागे वळून पाहू नये कारण अशा परीस्थितीत आत्म्याला परलोकात जायला अडचण निर्माण होते. गरुड पुराणात असे नमूद करण्यात आले आहे की, घरी परतताना मागे वळून पाहिल्यास नकारात्मक ऊर्जा आपल्यासोबत येऊ शकते.

5 / 5

चूकून जर तुम्ही मागे वळून पाहिलेच तर घरी येऊन शेणाच्या सुकलेल्या गोळ्यांना आग लावून आपले हातपाय शेकवून घ्या. यानंतर, लोखंड, दगड किंवा पाण्याला स्पर्श करा. मग एक दगड घ्या आणि मागे फेकून द्या. यानंतर पाणी शिंपडा, कडूलिंबाची पाने आणि मिरच्या चावा आणि थुंकून टाका.

Web Title: Why you shouldn not look back after a funeral know what garud puran says

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2025 | 03:57 PM

Topics:  

  • actual fact
  • dharm
  • Funeral News
  • Hindu

संबंधित बातम्या

Khamenei Funeral: युद्धानंतर इराणचे सर्वात मोठे राजनैतिक शक्तीप्रदर्शन; अली खामेनी यांच्या अंत्ययात्रेत भारतासह 100 देश सहभागी
1

Khamenei Funeral: युद्धानंतर इराणचे सर्वात मोठे राजनैतिक शक्तीप्रदर्शन; अली खामेनी यांच्या अंत्ययात्रेत भारतासह 100 देश सहभागी

Chanakya Niti: ३० वर्षांपूर्वी या सवयी अंगीकारा; करिअर आणि आर्थिक बाबतीत होईल मोठा फायदा
2

Chanakya Niti: ३० वर्षांपूर्वी या सवयी अंगीकारा; करिअर आणि आर्थिक बाबतीत होईल मोठा फायदा

Amarnath Yatra: ‘बम बम भोले’च्या जयघोषात आजपासून सुरु झाली अमरनाथ यात्रा; जाणून घ्या पौराणिक कथा आणि धार्मिक महत्त्व
3

Amarnath Yatra: ‘बम बम भोले’च्या जयघोषात आजपासून सुरु झाली अमरनाथ यात्रा; जाणून घ्या पौराणिक कथा आणि धार्मिक महत्त्व

Grahan Yoga: चंद्र-राहूच्या युतीमुळे तयार होणार ग्रहण योग, या राशींच्या लोकांना आर्थिक नुकसान होण्याची शक्यता
4

Grahan Yoga: चंद्र-राहूच्या युतीमुळे तयार होणार ग्रहण योग, या राशींच्या लोकांना आर्थिक नुकसान होण्याची शक्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.