Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Fadnavis On Rahul Gandhi: “राहुल गांधींच्या आजींनी…”; फडणवीसांनी ‘त्या’ वक्तव्याची हवाच काढली

विविध परंपरा, धर्म आणि विचारांना एकत्र येण्यासाठी एक जागा आवश्यक आहे आणि ती जागा निर्माण करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे लोकशाही व्यवस्था. सध्या ही लोकशाही व्यवस्था मोठ्या हल्ल्याखाली आहे, असे राहुल गांधी म्हणाले होते.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 03, 2025 | 03:51 PM
Fadnavis On Rahul Gandhi: “राहुल गांधींच्या आजींनी…”; फडणवीसांनी ‘त्या’ वक्तव्याची हवाच काढली
Follow Us
Close
Follow Us:

राहुल गांधी यांची कोलंबियामध्ये मोदी सरकारवर टीका
फडणवीसांनी दिले राहुल गांधी यांना प्रत्युत्तर 
भारतातील लोकशाही व्यवस्था मोठ्या हल्ल्याखाली आहे- राहुल गांधी

कोलंबिया विद्यापीठात झालेल्या एका कार्यक्रमात राहुल गांधी म्हणाले, “भारतात अनेक धर्म, परंपरा आणि भाषा आहेत. लोकशाही व्यवस्था सर्वांना जागा देते. परंतु सध्या, लोकशाही व्यवस्था सर्व बाजूंनी आक्रमण करत आहे. विविध परंपरा, धर्म आणि विचारांना एकत्र येण्यासाठी एक जागा आवश्यक आहे आणि ती जागा निर्माण करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे लोकशाही व्यवस्था. सध्या भारतातील लोकशाही व्यवस्था मोठ्या हल्ल्याखाली आहे.” राहुल गांधी यांच्या विधानाला मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस? 

राहुल गांधी यांना भारताच्या संविधानवर अजिबात विश्वास नाहीये. याचे कारण त्यांना भारताचा इतिहास माहिती नाही. त्यांच्या आजी इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लावून संविधान बदलण्याचा आणि एकाधिकारशाही लादण्याचा प्रयत्न केला. हे भारताचे लोकतंत्र आहे जे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिले आहे.

साइबर जनजागृति माह की शुरुआत, राहुल गांधी की झूठ की राजनीति, घुसपैठियों पर कार्रवाई समेत विभिन्न मुद्दों पर मीडिया से संवाद… (मुंबई | 3-10-2025)#Maharashtra #Mumbai #CyberAwarenessMonth pic.twitter.com/c80VnS5lwH — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 3, 2025

राहुल गांधींचे डोके कमकुवत आहे. म्हणूनच ते सिरियल लायर आहेत, हे वारंवार सांगतो आहे. कॉँग्रेसच्या नेतृत्वाला भारतीय लोकशाही कळत नाही हे यावरून स्पष्ट होते. तसेच त्यांच्या जनतेच्या ताकदीवर विश्वास नाही. लोकशाही मूल्यांशी तडजोड केली जाणार नाही हे या देशातील जनतेने वारंवार दाखवून दिले आहे.

राहुल गांधी यांचे विधान काय? कोलंबिया विद्यापीठात झालेल्या एका कार्यक्रमात राहुल गांधी म्हणाले, “भारतात अनेक धर्म, परंपरा आणि भाषा आहेत. लोकशाही व्यवस्था सर्वांना जागा देते. परंतु सध्या, लोकशाही व्यवस्था सर्व बाजूंनी आक्रमण करत आहे.” राहुल गांधी पुढे म्हणाले, “भारताकडे जगाला देण्यासाठी खूप काही आहे आणि ते खूप आशावादी आहेत. परंतु त्याच वेळी, काही कमतरता आणि धोके आहेत ज्या भारताने दूर केल्या पाहिजेत. सर्वात मोठा धोका म्हणजे लोकशाहीवरील हल्ला.”

Rahul Gandhi: “लोकशाहीवरील हल्ला हा भारतासाठी सर्वात मोठा धोका…”, राहुल गांधी यांची कोलंबियामध्ये मोदी सरकारवर टीका

भाजप संतापला

राहुल गांधींच्या या वक्तव्यावर भाजपने प्रत्युत्तर दिले आहे. भाजप प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, राहुल गांधी पुन्हा एकदा प्रचार नेत्यासारखे वागत आहेत. “राहुल गांधी पुन्हा एकदा विरोधक – प्रचाराचे नेते असे वागत आहेत. ते परदेशात जातात आणि भारतीय लोकशाहीवर हल्ला करतात! शेवटी, ते भारताशी लढू इच्छितात! कधीकधी ते अमेरिका आणि ब्रिटनला आमच्या कारभारात हस्तक्षेप करण्यास सांगतात आणि आता हे.”, असं प्रत्युत्तर भाजपाकडून देण्यात आले.

 

Web Title: Cm devendra fadnavis criticizes to rahul gandhi colombia statement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2025 | 03:46 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • indian politics
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Ahilyanagar Irrigation: मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला! अहिल्यानगर, श्रीगोंद्यातील ३२ दुष्काळी गावांसाठी सिंचन प्रकल्पाचा मार्ग खुला
1

Ahilyanagar Irrigation: मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला! अहिल्यानगर, श्रीगोंद्यातील ३२ दुष्काळी गावांसाठी सिंचन प्रकल्पाचा मार्ग खुला

ST Bus चा प्रवास सुलभ, डिजिटल होणार; CM Devendra Fadnavis यांच्या हस्ते ‘या’ कार्डचे लोकार्पण
2

ST Bus चा प्रवास सुलभ, डिजिटल होणार; CM Devendra Fadnavis यांच्या हस्ते ‘या’ कार्डचे लोकार्पण

हत्तीरोग निर्मूलनासाठी ‘ट्रिपल ड्रग थेरपी’ मोहिमेला वेग; CM Devendra Fadnavis यांनी काय सांगितले?
3

हत्तीरोग निर्मूलनासाठी ‘ट्रिपल ड्रग थेरपी’ मोहिमेला वेग; CM Devendra Fadnavis यांनी काय सांगितले?

“राज्यातील कुपोषणाच्या समस्येवर मात…”; CM Devendra Fadnavis यांनी व्यक्त केला विश्वास
4

“राज्यातील कुपोषणाच्या समस्येवर मात…”; CM Devendra Fadnavis यांनी व्यक्त केला विश्वास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.