जरांगेंच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. पण आंदोलकाकडून वाढत्या गोंधळावर मनोज जरांगेने पाटलांनी कान टोचले आहे. दरम्यान, सुप्रिया सुळे जरांगे यांची भेट घेवुन परतत असताना मराठा आंदोलकांनी सुळे यांच्या गाडीचा ताफा…
महाराष्ट्र सरकारची ऐतिहासिक कामगिरी! एकाच दिवसात १७ सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करून ३४,००० कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यात आणली. यामुळे ३३,००० नवीन रोजगार निर्माण होणार. वाचा, कोणत्या जिल्ह्यांना मिळणार सर्वाधिक फायदा.
JNU कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मराठीचा अभिमान असणे स्वाभाविक आहे, परंतु इतर भारतीय भाषांचा आदर करणेही महत्त्वाचे आहे, तर मराठी माणूस संकुचित मनोवृत्तीचा नाही
शहराच्या विस्तारानुसार डीआय (डक्टाइल आयर्न) पाईपलाईन टाकणे, औद्योगिक प्रकल्पांसाठी सौर प्रकल्प बॅटरी स्टोरेजसह उभारणे, तसेच भुयारी मलनि:स्सारण योजनेसाठी आवश्यक निधी मंजूर करण्याची प्रक्रिया तातडीने राबवणे.
आळंदी येथे साडेचारशे एकर जागेत जगाला हेवा वाटेल असे संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानपीठ उभारण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
राजू शेट्टी, महादेव जानकर व मी एकत्र आलो आहोत, आता लोक एकत्र आले तर महाराष्ट्रातील राजकारणाला मोठा हादरा बसेल, असा विश्वास माजी आमदार प्रहार जनशक्ती पक्ष प्रमुख बच्चू कडू यांनी…
राज्यातील आरोग्य उपकेंद्र ते संदर्भ सेवा सह्याद्री अतिथीगृह येथे आशियाई विकास बँकेच्या सहकार्याने वैद्यकीय शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रकल्पांबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील "मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम २०२५ - २६" जाहीर करण्यात येत आहे. या कार्यक्रमात ६० फेलोंची निवड करण्यात येणार आहे. ६`१००० एवढा प्रति महिना देण्यात येणार आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते मनोज कुमार यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डोंबिवलीतील रेरा फसवणूक प्रकरणात कोणत्याही रहिवाशाला बेघर होऊ दिले जाणार नाही, असे स्पष्ट केले. दोषी बांधकाम व्यावसायिक आणि अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.
Chandrahar Patil : एक राज्य-एक खेळ-एक संघटना ही संकल्पना महाराष्ट्र शासनाने राबवली पाहिजे, अशी आग्रही मागणी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी करीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले.