पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू आणि केरळमधील २०२६ च्या विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय चित्र स्पष्ट होत आहे. पश्चिम बंगालमध्ये मुख्य लढत तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यात होणार आहे.
मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक आयोग आसाम विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करू शकते. तारखांची घोषणा आणि निवडणुकीचा निकाल यामध्ये किमान २५ ते ३० दिवसांचा कालावधी ठेवला जाण्याचा अंदाज आहे.
सध्या राजधानी दिल्लीत संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. सभागृहात गेले काही दिवस गोंधळ पाहायला मिळाला. जनरल नरवणे यांच्या पुस्तकावरून खडाजंगी झाल्याचे दिसून आले.
Indian Politics: पश्चिम बंगालमध्ये लवकरकच विधानसभा निवडणूक होणार आहे. या वर्षा अखेरीस किंवा वर्षाच्या मध्यात विधानसभा निवडणुकीची निवडणूक आयोग घोषणा करण्याची शक्यता आहे.
छापेमारी सुरू असताना त्या ठिकाणी दक्षिण कोलकाताचे डीसीपी आणि आणखी एक पोलिस अधिकारी त्या ठिकाणी दाखल झाले. त्यानंतर कोलकाता पोलिस कमिशनर फौजफाटा घेऊन तिथे पोहोचले.
Political News: हा घोटाळा 1500 कोटींचा असून यामुळे सरकारी तिजोरीचे मोठे नुकसान झाले आहे. वीज यांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासात धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
गेले अनेक महीने भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अनेक नेत्यांची नावे चर्चेत येत आहेत. दरम्यान मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान भाजपचे अध्यक्ष होण्याचा अंदाज…
India Politics: भाजपने दक्षिणेत मोठी कामगिरी केली आहे. भाजप गेल्या अनेक वर्षांपासून दक्षिणेकडील राज्यांमध्ये संघटनेचा विस्तार करण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्याला यश येताना पाहायला मिळत आहे.
पश्चिम बंगाल राज्यात केंद्रीय निवडणूक आयोगाने एसआयआर प्रक्रिया सुरू केली आहे. यावरून राजकारण तापले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपवर टीका केली आहे.
Indian Politics: कॉँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदावरून हा वाद सुरू आहे. दोन नेत्यांमध्ये शीतयुद्ध सुरू आहे. सध्या पुढील काही तास कॉँग्रेससाठी महत्वाचे समजले जात आहेत.
सरन्यायाधीश पदावर कार्यरत असताना भूषण गवई हे ३३० पेक्षा जास्त निर्णयांमध्ये समाविष्ट होते. त्यांनी भारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्ह्णून १४ मी रोजी पदभार स्वीकारला होता.
विविध परंपरा, धर्म आणि विचारांना एकत्र येण्यासाठी एक जागा आवश्यक आहे आणि ती जागा निर्माण करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे लोकशाही व्यवस्था. सध्या ही लोकशाही व्यवस्था मोठ्या हल्ल्याखाली आहे, असे राहुल…
केंद्रातील मोदी सरकार आपला तिसरा कार्यकाळ पूर्ण करू शकणार नाही. अन्य पक्षांच्या मदतीने ही सरकार काम करत आहे. 2029 च्या आधी सरकार कोसळेल असे दावे विरोधी पक्षांकडून केले जात असतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहार मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेचा शुभारंभ करणार आहेत. या योजनेअंतर्गत, राज्यातील 7.5 दशलक्ष महिलांच्या बँक खात्यात 10000 रुपये थेट हस्तांतरित केले जातील.
भारतामध्ये Gen-Z ची भाजपला पाठिंबा देतात की राहुल गांधी यांना देतात याची चर्चा सुरु झाली असून भाजपच्या नेत्यांनी कॉंग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला…
संपूर्ण पृथ्वी हे एक कुटुंब आहे, म्हणूनच परदेशी घुसखोरही येथे येतात आणि मतदार बनतात. मतदार यादीच्या सखोल पुनरावृत्ती किंवा SIR द्वारे हा कचरा काढून टाकला जात आहे.
मंगळवारी १७ व्या उपराष्ट्रपतीपदासाठी मतदान होत आहे. एनडीएचे सीपी राधाकृष्णन आणि विरोधी पक्षाचे उमेदवार पी सुदर्शन रेड्डी यांच्यात लढत आहे. उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक कशी होते, कोण मतदान करू शकतो जाणून घ्या.
सी. पी. राधाकृष्णन आणि सुदर्शन रेड्डी हे दोन्ही नेते दक्षिण भारतातील आहेत. त्यामुळे आता पहिल्यांदाच दक्षिण विरुद्ध दक्षिण असा संघर्ष पाहायला मिळणार आहे.
इंडिया आघाडीचे सुदर्शन रेड्डी हे अनेक विरोधी नेतेमंडळींच्या गाठीभेटी घेत आहेत. यापूर्वी त्यांनी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांची भेट घेऊन पाठिंबा देण्याचे आवाहन केले…