One Nation One Election: संसदेचे हिवाळी अधिवेशन साधारणपणे नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होते आणि ख्रिसमसपूर्वी संपते. ही ४१ सदस्यीय समिती 'एक राष्ट्र, एक निवडणूक' प्रणाली लागू करण्यासाठी संविधान (१२९ वी…
गोयल सरकारमधून राजीनामा देणार का? या प्रश्नाला उत्तर देताना एका वरिष्ठ केंद्रीय मंत्र्याने सांगितले की, एका व्यक्तीकडे केवळ एकच पद असेल असे लिखित संविधान नाही. राजकारणात उच्च मापदंड प्रस्थापित करण्यासाठी…
आपण पाहत असलेली ही मोहीम व्यक्तीसाठी, कुटुंबासाठी, समाजासाठी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रासाठी आहे. विकसित भारतासाठी व्यसनमुक्त तरुणाई आवश्यक आहे. नावावरूनच हा संकल्प स्पष्ट होतो.
पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळची निवडणूक भाजपने प्रतिष्ठेची केली आहे. तर दुसरीकडे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलीन यांनीही जोरदार तयारी सुरू केली आहे.
मणिशंकर अय्यर यांच्या विधानामुळे राजकीय वाद निर्माण झाला आहे. त्यांनी स्वतःला गांधीवादी आणि नेहरूवादी असे वर्णन करून राहुल गांधींपासूनचे राजकीय अंतर व्यक्त केले.
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू आणि केरळमधील २०२६ च्या विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय चित्र स्पष्ट होत आहे. पश्चिम बंगालमध्ये मुख्य लढत तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यात होणार आहे.
मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक आयोग आसाम विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करू शकते. तारखांची घोषणा आणि निवडणुकीचा निकाल यामध्ये किमान २५ ते ३० दिवसांचा कालावधी ठेवला जाण्याचा अंदाज आहे.
सध्या राजधानी दिल्लीत संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. सभागृहात गेले काही दिवस गोंधळ पाहायला मिळाला. जनरल नरवणे यांच्या पुस्तकावरून खडाजंगी झाल्याचे दिसून आले.
Indian Politics: पश्चिम बंगालमध्ये लवकरकच विधानसभा निवडणूक होणार आहे. या वर्षा अखेरीस किंवा वर्षाच्या मध्यात विधानसभा निवडणुकीची निवडणूक आयोग घोषणा करण्याची शक्यता आहे.
छापेमारी सुरू असताना त्या ठिकाणी दक्षिण कोलकाताचे डीसीपी आणि आणखी एक पोलिस अधिकारी त्या ठिकाणी दाखल झाले. त्यानंतर कोलकाता पोलिस कमिशनर फौजफाटा घेऊन तिथे पोहोचले.
Political News: हा घोटाळा 1500 कोटींचा असून यामुळे सरकारी तिजोरीचे मोठे नुकसान झाले आहे. वीज यांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासात धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
गेले अनेक महीने भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अनेक नेत्यांची नावे चर्चेत येत आहेत. दरम्यान मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान भाजपचे अध्यक्ष होण्याचा अंदाज…
India Politics: भाजपने दक्षिणेत मोठी कामगिरी केली आहे. भाजप गेल्या अनेक वर्षांपासून दक्षिणेकडील राज्यांमध्ये संघटनेचा विस्तार करण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्याला यश येताना पाहायला मिळत आहे.
पश्चिम बंगाल राज्यात केंद्रीय निवडणूक आयोगाने एसआयआर प्रक्रिया सुरू केली आहे. यावरून राजकारण तापले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपवर टीका केली आहे.
Indian Politics: कॉँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदावरून हा वाद सुरू आहे. दोन नेत्यांमध्ये शीतयुद्ध सुरू आहे. सध्या पुढील काही तास कॉँग्रेससाठी महत्वाचे समजले जात आहेत.
सरन्यायाधीश पदावर कार्यरत असताना भूषण गवई हे ३३० पेक्षा जास्त निर्णयांमध्ये समाविष्ट होते. त्यांनी भारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्ह्णून १४ मी रोजी पदभार स्वीकारला होता.
विविध परंपरा, धर्म आणि विचारांना एकत्र येण्यासाठी एक जागा आवश्यक आहे आणि ती जागा निर्माण करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे लोकशाही व्यवस्था. सध्या ही लोकशाही व्यवस्था मोठ्या हल्ल्याखाली आहे, असे राहुल…
केंद्रातील मोदी सरकार आपला तिसरा कार्यकाळ पूर्ण करू शकणार नाही. अन्य पक्षांच्या मदतीने ही सरकार काम करत आहे. 2029 च्या आधी सरकार कोसळेल असे दावे विरोधी पक्षांकडून केले जात असतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहार मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेचा शुभारंभ करणार आहेत. या योजनेअंतर्गत, राज्यातील 7.5 दशलक्ष महिलांच्या बँक खात्यात 10000 रुपये थेट हस्तांतरित केले जातील.