Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आपण मुंबईला आलो कशा करता? बॅंकेसमोर जाऊन घोषणाबाजी केल्याने आरक्षण मिळणार नाहीये; राधाकृष्ण विखे पाटील स्पष्टच बोलले

मराठा आंदोलकांनी मुंबईमध्ये रेल्वे स्टेशन, मेट्रो स्टेशन, रस्ते आणि विविध शासकीय इमारतींबाहेर जोरदार आंदोलन सुरु केले आहे. यावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.

  • By प्रीति माने
Updated On: Sep 01, 2025 | 02:06 PM
Radhakrishna Vikhe Patil reaction on Manoj Jarange Patil Maratha protest in Mumbai azad maidan

Radhakrishna Vikhe Patil reaction on Manoj Jarange Patil Maratha protest in Mumbai azad maidan

Follow Us
Close
Follow Us:

Maratha Reservation : मुंबई : आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये उपोषण सुरु केले आहे. एकीकडे हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचे आझाद मैदानावर उपोषण सुरु आहे. तर दुसरीकडे संपूर्ण मुंबईमध्ये मराठा आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यामुळे मुंबई रस्ते देखील जाम झाले असून रेल्वे मार्गावर देखील आंदोलक उतरले आहे. यामुळे मार्गामध्ये देखील बदल करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मराठा आंदोलकांकडून रस्त्यावर कबड्डी, खो खो खेळली जात आहेत. तर भररस्त्यात अंघोळ केली जात आहे. यामुळे मुंबईमध्ये प्रचंड अस्वच्छता देखील केली जात आहे. यावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, न्यायालयीन प्रक्रियेमुळे वेळ लागत आहे. सरकारने घेतलेला निर्णय कोर्टात टिकला पाहिजे, यासाठी आमच्याकडून प्रयत्न केले जात आहेत. मराठा समाजाने यापूर्वी बरेच मोर्चे काढले आहेत. त्यांची चर्चा ही देशभर झाली आणि कुठेही गालबोट लागले नाही. कारण असे झाले तर समाजाची बदनामी होते. आता जी काही मंडळी काही प्रकार करतात रस्ते अडवणे किंवा रिर्झेव बॅंकेसमोर जाऊन घोषणाबाजी केल्याने आरक्षण मिळणार नाहीये, असा टोला राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

पुढे राधाकृष्ण विखे पाटील यांनी आझाद मैदानावर आंदोलन करण्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, आज जरांगे पाटील हे स्वत: आझाद मैदानावर बसलेले आहेत. तर सर्व मराठा बांधवांनी देखील आझाद मैदानावरच गेले पाहिजे आणि त्या आंदोलनामध्ये आपला सहभाग नोंदवला पाहिजे. आपण मुंबईला आलो कशा करता? त्यामुळे मुंबईकरांचे हाल नको आहेत. आपलीही बदनामी नको. आंदोलनकर्त्यांमुळे मुंबईमध्ये थोडा परिणाम होईल, पण मला वाटत नाही की, यावर टीका करण्याचे काही कारण आहे, असे स्पष्ट मत राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिल करा 

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, “शेवटी आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी मराठा बांधव हा आझाद मैदानात येत असेल तर त्यात गैर काही नाही पण त्याशिवाय अन्य ठिकाणी जाऊन दैनंदिन जीवन विस्कळीत करण्याचा प्रयत्न केला जात असेल तर त्यात समाजाचीही बदनामी होते, याचे भान त्यांनी ठेवले पाहिजे”असे ते म्हणाले आहेत. राधाकृष्ण विखे पाटील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री, उपसमिती अध्यक्ष आणि महाधिवक्ता यांच्यात बैठक पार पडणार आहे.

Web Title: Radhakrishna vikhe patil reaction on manoj jarange patil maratha protest in mumbai azad maidan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2025 | 02:06 PM

Topics:  

  • Manoj Jarange
  • Maratha Reservation
  • Radhakrishna Vikhe Patil

संबंधित बातम्या

Maharashtra Politics : 2029 मध्ये महायुतीचं सरकार जाणार…! सरकारच्या नाकी नऊ आणणाऱ्या मराठा नेत्याच्या वक्तव्याने उडाली खळबळ
1

Maharashtra Politics : 2029 मध्ये महायुतीचं सरकार जाणार…! सरकारच्या नाकी नऊ आणणाऱ्या मराठा नेत्याच्या वक्तव्याने उडाली खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.