नाशिक येथील भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरात घटनेतील सर्व पाळेमुळे समोर येतील, असा विश्वास जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे. तसेच जिल्ह्यातील इतर घटनांवर देखील त्यांनी भाष्य केले…
राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने प्रशासकीय सुसूत्रता आणणे आणि सरकारी खर्चात कपात करण्याच्या नावाखाली सातारा जिल्ह्यातील जलसंपदा कार्यालयांची मोठी पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यात मोठ्या प्रमाणात ऊर्जा क्षेत्राच्या बळकटीकरणाच्या दृष्टीने जलसंपदा विभागाच्या माध्यमातून उदंचन जलविद्युत प्रकल्पांची उभारणी करण्यात येत आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
राज्याचे महसूल मंत्री व भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगलीचे खासदार विशाल पाटील यांना भाजपमध्ये येण्याचे जाहीर आमंत्र दिले. विखे पाटील यांनी आमंत्रण दिल्यामुळे उपस्थितांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
अखिल भारतीय किसान सभेतर्फे सरकारकडे केलेल्या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली. मात्र, ही चर्चा सरकारने तोंडी न करता लेखी स्वरूपात निर्णय द्यावा, अशी ठाम भूमिका किसान सभेने घेतली आहे.
कार्यक्रमात विखे पाटील यांनी आघाडी सरकारवर चौकशीच्या नावाखाली संस्थांवर दडपशाही केल्याचा आरोप करत सहकार चळवळीला पुन्हा गतवैभव मिळवण्याचा निर्धार व्यक्त केला. महिला बचत गटांना आर्थिक बळ देण्याचे आवाहन करण्यात आले.
मराठवाडा महसूल विभागातील आठही जिल्ह्यांत प्रमाणपत्रांसाठी अर्ज प्राप्त होत असून, हे अर्ज प्रलंबित राहू नयेत यासाठी कार्यवाहीस गती देण्यात यावी,असे निर्देश जलसंपदा मंत्र्यांकडून देण्यात आले आहेत.
काही दिवसांपूर्वी अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बंटी जहागीरदारबाबत एक विधान केले. याच विधानाचे समर्थन भाजपाचे जिल्हाधयक्ष नितीन दिनकर यांनी केले आहे.
आज म्हणजेच दिनांक २७ डिसेंबर 2025 रोजी पालकमंत्री विखे पाटील आणि आमदार खताळ यांच्या उपस्थितीत संगमनेर तालुक्यातील विकासकामांना आजपासून सुरुवात झाली आहे.
Nagarparishad & Nagarpanchayat Election Result 2025: अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता तालुका हा भाजपचे जेष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा बालेकिल्ल समजला जातो. या जिल्ह्यात त्यांनी गड राखला आहे.
मराठा आंदोलनादरम्यान पाच लाख रुपयांपेक्षा कमी नुकसान झालेल्या आंदोलकांवरील कारवाई मागे घेण्याचा निर्णय झाल्याचे भाजप मंत्री आणि राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी जाहीर केले आहे.
संबंधित यंत्रणा हायकोर्टाच्या निर्देशानुसार आवश्यक ती कारवाई करतील. गेले दोन दिवस जे मुद्दे उपस्थित झाले त्यावर चर्चा करून आम्ही अंतिम मसुदा तयार केला आहे, असे विखे पाटील म्हणाले आहेत.
मराठा आंदोलकांनी मुंबईमध्ये रेल्वे स्टेशन, मेट्रो स्टेशन, रस्ते आणि विविध शासकीय इमारतींबाहेर जोरदार आंदोलन सुरु केले आहे. यावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.
Manoj Jarange Patil: मुंबई हायकोर्टाने मनोज जरांगे पाटील यांना मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन करण्यास मनाई केली आहे. खारघर, नवी मुंबई अशा ठिकाणी पर्याय देण्याचा सल्ला दिला आहे.
कर्नाटक सरकार अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या विचारात आहे. तसे झाल्यास महाराष्ट्रात सांगली-कोल्हापूरमध्ये गंभीर पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.