आज म्हणजेच दिनांक २७ डिसेंबर 2025 रोजी पालकमंत्री विखे पाटील आणि आमदार खताळ यांच्या उपस्थितीत संगमनेर तालुक्यातील विकासकामांना आजपासून सुरुवात झाली आहे.
Nagarparishad & Nagarpanchayat Election Result 2025: अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता तालुका हा भाजपचे जेष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा बालेकिल्ल समजला जातो. या जिल्ह्यात त्यांनी गड राखला आहे.
मराठा आंदोलनादरम्यान पाच लाख रुपयांपेक्षा कमी नुकसान झालेल्या आंदोलकांवरील कारवाई मागे घेण्याचा निर्णय झाल्याचे भाजप मंत्री आणि राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी जाहीर केले आहे.
संबंधित यंत्रणा हायकोर्टाच्या निर्देशानुसार आवश्यक ती कारवाई करतील. गेले दोन दिवस जे मुद्दे उपस्थित झाले त्यावर चर्चा करून आम्ही अंतिम मसुदा तयार केला आहे, असे विखे पाटील म्हणाले आहेत.
मराठा आंदोलकांनी मुंबईमध्ये रेल्वे स्टेशन, मेट्रो स्टेशन, रस्ते आणि विविध शासकीय इमारतींबाहेर जोरदार आंदोलन सुरु केले आहे. यावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.
Manoj Jarange Patil: मुंबई हायकोर्टाने मनोज जरांगे पाटील यांना मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन करण्यास मनाई केली आहे. खारघर, नवी मुंबई अशा ठिकाणी पर्याय देण्याचा सल्ला दिला आहे.
कर्नाटक सरकार अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या विचारात आहे. तसे झाल्यास महाराष्ट्रात सांगली-कोल्हापूरमध्ये गंभीर पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
उपसा सिंचन प्रकल्पांसाठी भूसंपादनाच्या अनुषंगाने करण्यात आलेली कार्यवाही विषद केली. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी संभाव्य पूरपरिस्थितीत पाटबंधारे विभागाच्या समन्वयाने काम करू, असे सांगितले.
मागील ५० ते ६० वर्षानंतर एकाच दिवसात १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाल्याने नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. अशा संकटाच्या काळात नागरिकांना आधार देण्याची गरज आहे.
अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये, या मागणीसाठी मुंबईला गेलेले शिष्टमंडळ जलसंपदा मंत्र्यांचे पुराण ऐकून कुठलाही ठोस निर्णय न घेता मुंबईत वडापाव खाऊन रिकाम्या हाताने परत आले आहे.
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा आहेत. तर दुसरीकडे शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची देखील पुन्हा एकदा एकी होईल अशी अपेक्षा आहे. यावर जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी…
मी स्वतः पाटबंधारे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना मीना शाखा व घोड शाखेला पाणी सोडण्याबाबत विनंतीचे पत्र दिले असून, लवकरच या कालव्यांना पाणी सोडले जाईल, अशी माहिती माजी सहकारमंत्री दिलीप…
भाजप नेते व मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणावर शिवसेना सुषमा अंधारेंनी प्रतिक्रिया दिली आहे.