मराठा आंदोलनादरम्यान पाच लाख रुपयांपेक्षा कमी नुकसान झालेल्या आंदोलकांवरील कारवाई मागे घेण्याचा निर्णय झाल्याचे भाजप मंत्री आणि राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी जाहीर केले आहे.
संबंधित यंत्रणा हायकोर्टाच्या निर्देशानुसार आवश्यक ती कारवाई करतील. गेले दोन दिवस जे मुद्दे उपस्थित झाले त्यावर चर्चा करून आम्ही अंतिम मसुदा तयार केला आहे, असे विखे पाटील म्हणाले आहेत.
मराठा आंदोलकांनी मुंबईमध्ये रेल्वे स्टेशन, मेट्रो स्टेशन, रस्ते आणि विविध शासकीय इमारतींबाहेर जोरदार आंदोलन सुरु केले आहे. यावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.
Manoj Jarange Patil: मुंबई हायकोर्टाने मनोज जरांगे पाटील यांना मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन करण्यास मनाई केली आहे. खारघर, नवी मुंबई अशा ठिकाणी पर्याय देण्याचा सल्ला दिला आहे.
कर्नाटक सरकार अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या विचारात आहे. तसे झाल्यास महाराष्ट्रात सांगली-कोल्हापूरमध्ये गंभीर पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
उपसा सिंचन प्रकल्पांसाठी भूसंपादनाच्या अनुषंगाने करण्यात आलेली कार्यवाही विषद केली. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी संभाव्य पूरपरिस्थितीत पाटबंधारे विभागाच्या समन्वयाने काम करू, असे सांगितले.
मागील ५० ते ६० वर्षानंतर एकाच दिवसात १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाल्याने नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. अशा संकटाच्या काळात नागरिकांना आधार देण्याची गरज आहे.
अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये, या मागणीसाठी मुंबईला गेलेले शिष्टमंडळ जलसंपदा मंत्र्यांचे पुराण ऐकून कुठलाही ठोस निर्णय न घेता मुंबईत वडापाव खाऊन रिकाम्या हाताने परत आले आहे.
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा आहेत. तर दुसरीकडे शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची देखील पुन्हा एकदा एकी होईल अशी अपेक्षा आहे. यावर जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी…
मी स्वतः पाटबंधारे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना मीना शाखा व घोड शाखेला पाणी सोडण्याबाबत विनंतीचे पत्र दिले असून, लवकरच या कालव्यांना पाणी सोडले जाईल, अशी माहिती माजी सहकारमंत्री दिलीप…
भाजप नेते व मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणावर शिवसेना सुषमा अंधारेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
१ जानेवारी२०२५ पासून आजपर्यंत तर १०टक्के क्षमतेने शेतीसाठी पाणी उचलले गेले नाहीये. हे जलसंपदा खात्याचे अपयश आहे आणि त्यासाठी पुण्याच्या पाणीकोट्यातील वाढ रोखून धरणे निश्चितच अन्यायकारक आहे, असे वेलणकर यांनी…
त्यांनी पुन्हा मार्ग बदलला आणि काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यानंतर 2004, 2009 आणि 2014 मध्ये ते काँग्रेसच्या तिकिटावर आमदार झाले. 2014 च्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर विजय मिळवला होता
संत ज्ञानेश्वर सृष्टी विकास आराखडा आणि अहिल्यादेवी स्मारका बाबत आयोजित आढावा बैठकीत मंत्री विखे पाटील यांनी ज्ञानेश्वर सृष्टीच्या तयार करण्यात आलेल्या आरखड्याची माहीती जाणून घेतली.
आमच्यावर दहशतीचा आरोप करता इथेतर सामान्य माणसाच्या आदीवासींच्या जमीनी बळकावण्याच्या घटना मोठ्या घडत आहे मग दहशत कोणाची असा प्रश्न सुजय विखे पाटील यांनी उपस्थित केला.