Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 11 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Astro Tips: पूजेत दही वापरताना या गोष्टी टाळा, नाहीतर येऊ शकतात अडचणी

भारतीय संस्कृतीमध्ये दही हे शुभ आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. श्रीकृष्णांना दही खूप प्रिय आहे. परंतु दही सांडणे किंवा ते ताटात न खाता तसेच ठेवणे हे अशुभ आणि नकारात्मक उर्जेचे लक्षण मानले जाते.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jan 05, 2026 | 09:20 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • दही शुभ की अशुभ
  • पूजेत दही वापरताना या गोष्टी टाळा
  • अडचणी येेणे
 

 

भारतीय संस्कृती आणि धार्मिक परंपरांमध्ये, दही हे शुभ, पवित्र आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. धार्मिक विधी, उपवास, समारंभ आणि शुभ प्रसंगी दह्याला विशेष स्थान आहे. देवाला अन्न अर्पण करण्यापासून ते हवन आणि धार्मिक विधींपर्यंत, दह्याचा वापर शुभ परिणाम करणारा असतो. श्रीकृष्णाला दही खूप आवडते. वैष्णव परंपरेत त्याला खूप महत्त्व आहे. पंचामृत करण्यासाठी त्यातील प्रमुख घटक म्हणजे दही. दूध, दही, तूप, मध आणि साखरेपासून बनवलेले पंचामृत देवतांना अर्पण केले जाते. असे मानले जाते की, यामुळे सकारात्मक ऊर्जा येते आणि घरात शांती आणि आनंद टिकून राहते. धार्मिक ग्रंथ आणि लोकांच्या श्रद्धेनुसार दहीला सात्विक अन्न मानतात, जे मन शुद्ध करते आणि शांत करते.

भारतीय ज्योतिषशास्त्रात दह्याला विशेष महत्त्व आहे. लोक सामान्यतः दह्याला शुभ मानतात. कोणत्याही शुभ कार्यासाठी, प्रवासासाठी, परीक्षा किंवा मुलाखतीसाठी घराबाहेर पडण्यापूर्वी दही आणि साखर खाणे शुभ मानले जाते. असे मानले जाते की यामुळे यश मिळते आणि अडथळे दूर होतात. दही शुभ की अशुभ जाणून घ्या

दह्यातील नकारात्मक ऊर्जा

ज्योतिषशास्त्रानुसार, दह्याशी संबंधित काही वाईट संकेत आहेत जे फारसे ज्ञात नाहीत. जर घरात अचानक दह्याची वाटी पडली तर ते अशुभ मानले जाते. यामुळे घराची समृद्धी कमी होऊ शकते, आर्थिक नुकसान होऊ शकते किंवा कौटुंबिक कलह होऊ शकतो.

Zodiac Sign: या राशीच्या लोकांना जुन्या गुंतवणुकीतून होईल अपेक्षित फायदा, कामात मिळेल यश

मोठ्या समस्या उद्भवणे

दही हे चंद्राचे प्रतीक मानले जाते. चंद्र हा मन, भावना आणि शांतीसाठी जबाबदार ग्रह आहे. जेव्हा दही पडते तेव्हा ते चंद्राच्या अशुभ प्रभावाशी संबंधित असते. जर एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना दही हातातून पडले तर ते अत्यंत अशुभ मानले जाते. याशिवाय, जर घरात वारंवार दही पडण्याच्या घटना घडत असतील तर ते मोठ्या संकटाचे लक्षण मानले जाते. तसेच, ताटामधील दही नेहमी संपवावे तसेच ठेवून देऊ नये. धार्मिक मान्यतेनुसार, हे देखील एक वाईट लक्षण मानले जाते यामुळे नकारात्मक उर्जेचा प्रभाव वाढवू शकते.

दही वापरताना काय करावे?

नेहमी ताजे, गोडसर दही वापरावे

दह्यासोबत साखर किंवा मध मिसळणे फायदेशीर मानले जाते.

Astro Tips: शनिच्या साडेसातीपासून बचावासाठी या फुलांचा करा उपयोग, जाणून घ्या उपाय

पूजेनंतर दही प्रसाद स्वरूपात वाटावे.

दही वापरण्यापूर्वी देवाचे स्मरण करून मन शांत ठेवा

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: पूजेत दही वापरणे शुभ मानले जाते का?

    Ans: होय, हिंदू धर्मात दही शुभ आणि सात्त्विक मानले जाते. समृद्धी, यश आणि शुभारंभाचे प्रतीक म्हणून पूजेत दह्याचा वापर केला जातो.

  • Que: ग्रहदोष असलेल्या व्यक्तींनी दही वापरताना काळजी घ्यावी का?

    Ans: होय, शनी, राहू किंवा केतू दोष असलेल्या व्यक्तींनी विशिष्ट दिवशी पूजेत दही वापरण्यापूर्वी जाणकारांचा सल्ला घ्यावा.

  • Que: दह्यासोबत काय मिसळल्यास शुभ फल मिळते?

    Ans: दह्यासोबत साखर किंवा मध मिसळल्यास शुभता वाढते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

Web Title: Astro tips avoid doing anything that is auspicious or inauspicious with curd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 05, 2026 | 09:20 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Pearl Gemstone: या राशींच्या लोकांनी मोती रत्न परिधान करणे पडू शकते महागात, जाणून घ्या धारण करण्याचे नियम
1

Pearl Gemstone: या राशींच्या लोकांनी मोती रत्न परिधान करणे पडू शकते महागात, जाणून घ्या धारण करण्याचे नियम

Rama Raksha Stotra: रामरक्षा स्तोत्र कोणी रचले? जाणून घ्या त्याचे पठण कधी करावे आणि आध्यात्मिक महत्त्व
2

Rama Raksha Stotra: रामरक्षा स्तोत्र कोणी रचले? जाणून घ्या त्याचे पठण कधी करावे आणि आध्यात्मिक महत्त्व

Sant Nivruttinath: महाराष्ट्राच्या संतपरंपरेतील पहिले ज्ञानदीप; जाणून घ्या त्यांचा इतिहास आणि कार्य
3

Sant Nivruttinath: महाराष्ट्राच्या संतपरंपरेतील पहिले ज्ञानदीप; जाणून घ्या त्यांचा इतिहास आणि कार्य

Chandrama Gochar: १० ते १२ जुलैदरम्यान या राशींच्या लोकांना मिळणार नशिबाची साथ, प्रत्येक कामात मिळेल अपेक्षित यश
4

Chandrama Gochar: १० ते १२ जुलैदरम्यान या राशींच्या लोकांना मिळणार नशिबाची साथ, प्रत्येक कामात मिळेल अपेक्षित यश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.