Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Diwali 2025: तुमच्या घरामधील आणि दुकानातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी आंब्याच्या पानांचा करा ‘हे’ उपाय

काही दिवसावर दिवाळी आलेली आहे. आजकाल बरेच जण संपत्ती मिळविण्यासाठी आणि नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी अनेक उपाय करतात. त्यामधील एक उपाय म्हणजे आंब्याचे पान. कसे करायचे उपाय जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Oct 06, 2025 | 03:49 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:

भारतात दिवाळीचा सण अंधारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगल्याचा आणि दुःखावर आनंदाचा विजयाचे प्रतीक मानला जातो. हा केवळ दिवे आणि मिठाईचा सण नसून पारंपरिक, रीतिरिवाजांशी, धार्मिक आणि सांस्कृतिक प्रतीकांशी प्रतिकांशी जोडलेला सण आहे. यावेळी दुकान आणि घरामध्ये सजावट केली जाते. दिवे, रांगोळी आणि फुले यांच्यासोबतच आंब्याच्या पानांपासून बनवलेल्या कमानी देखील सजावटीचा एक महत्त्वाचा भाग मानल्या जातात. वास्तुशास्त्रानुसार, आंब्याच्या पानांपासून बनवलेले कमानी केवळ सौंदर्य वाढवतातच असे नाही तर घरात आणि व्यवसायात सकारात्मक ऊर्जादेखील प्रसारित करतात. मान्यतेनुसार, आंब्याची पाने नेहमीच शुभ मानली जातात आणि ही पाने घरामध्ये ठेवल्याने समृद्धी आणि शांती टिकून राहते. आंब्याच्या पानांचे उपाय जाणून घ्या

ज्योतिषशास्त्रानुसार, घरातील मुख्य प्रवेशद्वार आंब्याच्या पानांनी सजवले जाते. मुख्य प्रवेशद्वारातून घरात प्रवेश करणारी ऊर्जा सर्वात जास्त प्रभाव पाडते. ज्यावेळी मुख्य प्रवेशद्वाराजवळ आंब्याच्या पानांच्या माळा लावल्या जातात त्यावेळी नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रसारित होते. याचा सकारात्मक परिणाम कुटुंबातील सदस्यांवर सकारात्मक होतो. यामुळे घरामध्ये शांती आणि आनंद येतो आणि सर्वांना मानसिक समाधान मिळते. तसेच कुटुंबातील सदस्य वाईट नजरेपासून दूर राहतात, अशी देखील मान्यता आहे. आंब्याची पाने हिरवळ आणि ताजेपणाचे प्रतीक आहेत त्यामुळे व्यक्तीच्या जीवनामध्ये आनंद आणि उत्साह येतो.

Venus Transit: 9 ऑक्टोबर रोजी शुक्र बदलणार आपली राशी, कसा राहील सर्व राशीच्या लोकांवर प्रभाव

घरामध्ये राहील सकारात्मक वातावरण

व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहिला गेल्यास आंब्याच्या पानांच्या कमानींना विशेष महत्त्व आहे. हे कमानी दुकाने आणि कार्यालयांमध्ये आकर्षणाचे केंद्र बनतात, ज्यामुळे ग्राहकांसाठी सकारात्मक वातावरण निर्माण होते. हे फक्त व्यवसाय वाढीचे लक्षण मानले जात नाही तर कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह आणि कार्यक्षमता देखील वाढवते.

ताजेपणा राहील टिकून

दिवाळीमध्ये तोरणांची सजावट वातावरण आनंदी आणि मोहक बनवते, ज्यामुळे सामाजिक आणि कौटुंबिक मेळाव्यांमध्येही वाढ होते. आंब्याची पाने नियमितपणे बदलणे शुभ मानले जाते. कारण ताजेपणा नवीन उर्जेचे प्रतीक आहे आणि जुनी पाने नकारात्मक प्रभाव वाढवू शकतात.

Valmiki Jayanti 2025: 6 की 7 ऑक्टोबर कधी आहे वाल्मिकी जयंती, जाणून घ्या पूजेचा मुहू्र्त

आंब्याच्या पानांचे महत्त्व

लग्न, पूजा किंवा गृहप्रवेश यासारख्या समारंभाच्या शुभ प्रसंगी आंब्याची पाने शुभ मानली जातात. त्यांच्याशिवाय कोणतेही शुभ कार्य पूर्ण होत नाही असे मानले जाते. शुभ प्रसंगी त्यांचा वापर केल्याने नकारात्मक ऊर्जा कामात अडथळा निर्माण करण्यापासून रोखते असे मानले जाते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Diwali 2025 make mango leaf remedies to remove negative energy during diwali

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2025 | 03:49 PM

Topics:  

  • Diwali
  • Diwali 2025
  • Hindu Festival

संबंधित बातम्या

Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने चांदीव्यतिरिक्त या गोष्टी खरेदी केल्याने प्रसन्न होते देवी लक्ष्मी
1

Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने चांदीव्यतिरिक्त या गोष्टी खरेदी केल्याने प्रसन्न होते देवी लक्ष्मी

Akshaya Tritiya: साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला अक्षय्य तृतीया, काय आहे अक्षय्य तृतीयेची महती जाणून घ्या
2

Akshaya Tritiya: साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला अक्षय्य तृतीया, काय आहे अक्षय्य तृतीयेची महती जाणून घ्या

Akshaya Tritiya: अक्षय्य तृतीयेला आमरस पुरीचा नैवेद्य का दाखवला जातो? जाणून घ्या धार्मिक आणि आरोग्यदायी महत्त्व
3

Akshaya Tritiya: अक्षय्य तृतीयेला आमरस पुरीचा नैवेद्य का दाखवला जातो? जाणून घ्या धार्मिक आणि आरोग्यदायी महत्त्व

Akshaya Tritiya 2026: घरामध्ये नांदो लक्ष्मी, मनात वसूं दे समाधान! अक्षय्य तृतीयानिमित्त प्रियजनांना पाठवा खास मराठमोळ्या शुभेच्छा
4

Akshaya Tritiya 2026: घरामध्ये नांदो लक्ष्मी, मनात वसूं दे समाधान! अक्षय्य तृतीयानिमित्त प्रियजनांना पाठवा खास मराठमोळ्या शुभेच्छा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.